प्रदूषणावर मानस उपाय! हवेची गुणवत्ता तपासण्यासाठी ७५ नवीन सेन्सर बसवणार (फोटो सौजन्य-Gemini)
ही प्रणाली आयआयटी कानपूरने विकसित केली आहे. हे सेन्सर सुरू झाल्यानंतर मुंबईच्या विद्यामान एअर क्वालिटी मॉनिटरिंग नेटवर्कला आणखी फायदा होणार आहे. कोणत्या भागात अधिक प्रदूषण आहे, याची सखोल माहिती यामुळे मिळेल, असे पालिका अधिकाज्यांनी सांगितले. सध्या मुंबईच्या ६०३ वर्ग किलोमीटर क्षेत्रामध्ये २८ मॉनिटरिंग स्टेशन आहेत. माणजेच जवळपास २१ वर्ग वर्ग किलोमीटरवर एक मॉनिटरिंग स्टेशन आहे. ‘मानस’च्या माध्यमातून ७५ नवीन सेन्सर बसवल्यानंतर हे नेटवर्क आणखी दाट होईल, यामुळे जवळपास ५ ते ६ वर्ग किलोमीटरवर एक सेन्सर स्टेशन उपलब्ध होईल. यामुळे मॉनिटरिंग क्षमता जवळपास चौपट वाढणार आहे.
केंद्रीय प्रदुषण बोडॉच्या आकडेवारीनुसार, मुंबईच्या अनेक भागांत सतत हवेची खराब असल्याचे नोंदवले गेले आहे. या वहीं जानेवारीपासून १२ मार्चदरम्यान देवन्वर आणि अंधेरी पूर्व देवील वक्रतामध्ये ५४ दिवस होत्री दुणाल खराब नीदधती गेली, तर मालाडमध्येही ५३ दिवस खराब हवेची गुणवत्ता होती. कुलाबामध्ये ५० दिवस तर बीकेसीमायें ४५ दिवस खराब नोंदवली गेली.
ही मॉनिटरिंग सिस्टीम में महिन्यापर्यंत सुरू होण्याची आशा आहे. घाचा डेटा दाखवण्यासाठी एक सार्वजनिक डॅशबोर्ड २०२६ च्या मध्यापर्यंत तयार केला जाणार आहे. २०२७ व्या सुरुवातीपर्यंत है सर्वसामान्य जनतेला उपलब्ध करण्याची योजना आहे, अशा प्रकारचे हायपालीकल सेन्सर नेटवर्क याआधी बिहार आणि उत्तर प्रदेशात बसवण्यात आले आहेत. अशी माहिती महापालिका अधिकान्यांनी दिली.
आयआयटी कानपूरचे वैज्ञानिक सचिदानंद त्रिपाठी यानी सांगितले की, पहिल्या टप्यामध्ये जेथे ससत असुरक्षित वायू गुणवत्ता दाखवती जात आहे, त्या भागामधी है ४५ सेन्सर लावले जाणार आहेत. प्रदूषणाशी संबंधित सूक्ष्म आणि विस्तृत टाप्रत करणे हा उद्देश आहे. सेन्सरकडून मिळणारा डेटा सैटेलाइट इमेजरी जाईल. यामुळे प्रदूषणात्या मताची माहिती मिळेल यामुळे करण्यासाठी रणनीती आखली जाईल क्राती केंद्र सरकारच्या संचालन समितीचेही सदस्य आहेत.
महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, या भागांमधील मॉनिटरिंग कमबूत करण्याला प्राधान्य दिले जाणार आहे. उदा. देवनारमध्ये इंपिग ग्राऊ असत्यामुळे तेथे बन्याव कचऱ्याता आगी लागण्याच्या चटना घडत असतात. बीकेसी आणि कुलाक वासारख्या भागांमध्ये वाहतुकीमुळे प्रदूषण वाढत असते. महापालिका पुढील महिन्यात १५ दिवस याचा अभ्यास कलया आधारे सेन्सर लवम्याची चिकी निश्चित केली जातीत. सेनारये कुणी नुकसान की तीसरी सीवर लाली जाणार आहेत.






