• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Sharad Pawar On Central Govt Over Bhagat Singh Koshyari Controversial Statement

केंद्र, राज्य सरकारची भूमिका बघ्याचीच; राज्यपालांबाबत केंद्राला आज ना उद्या निर्णय घ्यावा लागेल: शरद पवार

शरद पवार म्हणाले, सत्ताधाऱ्यांनी महापुरुषांविरोधात केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून असेल. यामध्ये सर्वसामान्यांचा संताप दिसेल. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर असो की, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याविरोधात वक्तव्य करणाऱ्यांविरोधात कारवाई न करता, केंद्र आणि राज्य सरकारने केवळ बघ्याची भूमिका घेतली.

  • By Sunil Chavan
Updated On: Dec 16, 2022 | 05:54 PM
केंद्र, राज्य सरकारची भूमिका बघ्याचीच; राज्यपालांबाबत केंद्राला आज ना उद्या निर्णय घ्यावा लागेल: शरद पवार
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई – ज्या पद्धतीचे विधान महाराष्ट्राच्या राज्यपालांनी शिवछत्रपतीबद्दल केले ते चुकीचे होते. या मुद्द्यावर केंद्र आणि राज्यसरकारने बघ्याची भूमिका घेतली. यामुळेच लोकांमध्ये संताप आहे, परंतु मला खात्री आहे आज ना उद्या केंद्र सरकारला यावर निर्णय घ्यावा लागेल असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.

शरद पवार म्हणाले, महाविकास आघाडीच्या मोर्चाला​​​​​​परवानगीबाबत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक संकेत दिले होते. मोर्चा हा लोकशाहीचा अधिकार आहे असे ते म्हणाले, त्यामुळे मोर्चाला परवानगी दिल्याबद्दल आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. राज्यात महापुरुषांबद्दलच्या वक्तव्यामुळे लोकांमध्ये राग आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराज, महात्मा फुले यांच्याबाबत जबाबदार लोकांनी केलेली वक्तव्ये सामान्य माणसांना अस्वस्थ करणारी आहेत. त्याची प्रतिक्रिया उद्या मोर्चात दिसेल.

शरद पवार म्हणाले, सत्ताधाऱ्यांनी महापुरुषांविरोधात केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून असेल. यामध्ये सर्वसामान्यांचा संताप दिसेल. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर असो की, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याविरोधात वक्तव्य करणाऱ्यांविरोधात कारवाई न करता, केंद्र आणि राज्य सरकारने केवळ बघ्याची भूमिका घेतली.

शरद पवार म्हणाले, उदयनराजेंची भूमिका चांगली घेतली. त्याचे आम्हालोकांना समाधान आहे. राज्यसरकार आणि केंद्र सरकारने जी काळजी घ्यायची ती घेतली नाही. दोन्ही सरकारची भूमिका बघ्याची आहे त्याबद्दल लोकांच्या मनात संताप आहे.

महापुरुषांबद्दल जी वक्तव्ये केली त्याबाबत लोकांमध्ये संताप आहे. शाळा काढण्यासाठी या महापुरुषांनी भीक मागितली हे वक्तव्य संतापजनक आणि दुर्दैवी आहे. याबाबत राज्यकर्त्यांना तारतम्य नाही. कर्मवीर भाऊराव पाटलांनी मुलांना जेवायचा प्रश्न आला तेव्हा स्वत:च्या पत्नीचे दागिने विकले ते काय भीक मागून नव्हे.

Web Title: Sharad pawar on central govt over bhagat singh koshyari controversial statement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 16, 2022 | 05:54 PM

Topics:  

  • Bhagat Singh Koshyari
  • BJP
  • Nationalist Congress Party

संबंधित बातम्या

Vote चोरीचे प्रकरण काँग्रेसवरच पलटणार? चव्हाणांच्या कुटुंबियांनी दुबार-तिबार मतदान केलं? भाजपचा गंभीर आरोप
1

Vote चोरीचे प्रकरण काँग्रेसवरच पलटणार? चव्हाणांच्या कुटुंबियांनी दुबार-तिबार मतदान केलं? भाजपचा गंभीर आरोप

Ganesh Naik News: पुनर्विकासाच्या नावाखाली लोकांना गोड बोलून घरे पाडतात..: ठाण्यातून गणेश नाईकांचा इशारा
2

Ganesh Naik News: पुनर्विकासाच्या नावाखाली लोकांना गोड बोलून घरे पाडतात..: ठाण्यातून गणेश नाईकांचा इशारा

Thane Politics: …तर एकनाथ शिंदेगट-महायुतीत फूट पडणार? ठाण्यात माजी मंत्र्याच्या एंट्रीने शिंदे गटात खळबळ
3

Thane Politics: …तर एकनाथ शिंदेगट-महायुतीत फूट पडणार? ठाण्यात माजी मंत्र्याच्या एंट्रीने शिंदे गटात खळबळ

Mumbai : ईडीवर विश्वास नाही मात्र न्यायव्यवस्थेवर आहे – रोहित पवार
4

Mumbai : ईडीवर विश्वास नाही मात्र न्यायव्यवस्थेवर आहे – रोहित पवार

ताज्या बातम्या

पुढे वाचा
National Space Day 2025 : ISRO च्या यशाचे दुसरे पर्व साजरे; जाणून घ्या भारताच्या अंतराळ प्रवासाची महान गौरवगाथा

National Space Day 2025 : ISRO च्या यशाचे दुसरे पर्व साजरे; जाणून घ्या भारताच्या अंतराळ प्रवासाची महान गौरवगाथा

राजस्थानचा चविष्ट आणि अनोखा स्ट्रीट फूड ‘कांजी वडे’ कधी खाल्ले आहेत का? चटाकेदार चवीने भरलेला हा पदार्थ एकदा घरी बनवाच!

राजस्थानचा चविष्ट आणि अनोखा स्ट्रीट फूड ‘कांजी वडे’ कधी खाल्ले आहेत का? चटाकेदार चवीने भरलेला हा पदार्थ एकदा घरी बनवाच!

ऐन सणासुदीच्या काळात महागाईचा फटका; डाळ, साखर, मैदा, रव्याचे वाढले दर

ऐन सणासुदीच्या काळात महागाईचा फटका; डाळ, साखर, मैदा, रव्याचे वाढले दर

गौरीगणपतीच्या सणाला ग्लोईंग आणि चमकदार त्वचेसाठी १५ मिनिटांमध्ये घरीच करा फेस स्क्रब, डेड होईल कायमची गायब

गौरीगणपतीच्या सणाला ग्लोईंग आणि चमकदार त्वचेसाठी १५ मिनिटांमध्ये घरीच करा फेस स्क्रब, डेड होईल कायमची गायब

बडे लोग, बडी बडी बातें! दादाच्या फोनला नेटवर्क नव्हता येत… म्हणून थेट विजेच्या खांबावर जाऊन बसला; मजेदार Video Viral

बडे लोग, बडी बडी बातें! दादाच्या फोनला नेटवर्क नव्हता येत… म्हणून थेट विजेच्या खांबावर जाऊन बसला; मजेदार Video Viral

Astro Tips: सूर्य आणि बुध ग्रहाला बळकटी देण्यासाठी ज्योतिषशास्त्राशी संबंधित करा ‘हे’ उपाय

Astro Tips: सूर्य आणि बुध ग्रहाला बळकटी देण्यासाठी ज्योतिषशास्त्राशी संबंधित करा ‘हे’ उपाय

स्मार्टफोन युजर्सच्या डोक्याला झालाय ताप! अचानक बदलली फोनच्या कॉल आणि डायलरची सेटिंग, काय आहे या बदलाचं कारण?

स्मार्टफोन युजर्सच्या डोक्याला झालाय ताप! अचानक बदलली फोनच्या कॉल आणि डायलरची सेटिंग, काय आहे या बदलाचं कारण?

व्हिडिओ

पुढे बघा
Raju Shetti On Shaktipeeth : दोनच दिवस पाऊस पडला आणि 20 ते 22 टक्के जमीन पाण्याखाली गेली

Raju Shetti On Shaktipeeth : दोनच दिवस पाऊस पडला आणि 20 ते 22 टक्के जमीन पाण्याखाली गेली

Wardha : आरोग्य कर्मचाऱ्यांचा चार दिवसापासून संप सुरूच

Wardha : आरोग्य कर्मचाऱ्यांचा चार दिवसापासून संप सुरूच

Satara : कोयना,पाटण, वाई सातारा विभागातील अनेक पूल वाहतुकीसाठी खुले

Satara : कोयना,पाटण, वाई सातारा विभागातील अनेक पूल वाहतुकीसाठी खुले

Thane News : पंचशील निवास इमारतीच्या गॅलरीचा भाग कोसळला

Thane News : पंचशील निवास इमारतीच्या गॅलरीचा भाग कोसळला

Thane News : गडकरी रंगायतनातील फलकांवरून आनंद परांजपे यांचा संताप

Thane News : गडकरी रंगायतनातील फलकांवरून आनंद परांजपे यांचा संताप

Ahilyanagar : बैलपोळ्याच्या निमित्ताने बैलांची मिरवणूक; शेतकऱ्यांनी उत्साहात साजरा केला बैलपोळा

Ahilyanagar : बैलपोळ्याच्या निमित्ताने बैलांची मिरवणूक; शेतकऱ्यांनी उत्साहात साजरा केला बैलपोळा

Kolhapur : जिल्ह्यातील 69 बंधारे पाण्याखाली; पंचगंगेनं ओलांडली धोक्याची पातळी

Kolhapur : जिल्ह्यातील 69 बंधारे पाण्याखाली; पंचगंगेनं ओलांडली धोक्याची पातळी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.