• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Sports »
  • Champion Trophy 2025 Rohit Sharma Breaks Silence

Champion Trophy 2025 : दुबईच्या खेळपट्टीचा भारतालाच फायदा! दिग्गजांकडून आक्षेप; रोहित शर्माने सोडलं मौन, दिलं चोख उत्तर, म्हणाला..

सर्व सामने दुबईत होत असल्यामुळे भारताला इतर संघांच्या तुलनेत अन्यायकारक फायदा मिळत असल्याचा आक्षेप इतर संघातील खेळाडूंनी घेतला आहे. या आक्षेपाला रोहित शर्माने चोख उत्तर दिले आहे. 

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Mar 03, 2025 | 08:05 PM
Champion Trophy 2025: India will benefit from Dubai pitch! Objections from veterans; Rohit Sharma breaks silence, gives a clear answer, says..

Champion Trophy 2025 : दुबईच्या खेळपट्टीचा भारतालाच फायदा! दिग्गजांकडून आक्षेप; रोहित शर्माने सोडलं मौन, दिलं चोख उत्तर, म्हणाला..(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Champion Trophy 2025 : क्रिकेट जगतात सध्या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा थरार सूरु आहे. नुकतेच साखळी फेरीतील सामने संपले असून शेवटच्या साखळी सामन्यात भारताने न्यूझीलंडचा पराभव केला आहे. या विजयासह भारताने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. बीसीसीआयने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आपले खेळाडू पाकिस्तानात पाठवण्यास नकार दिला होता. त्यामुळे भारतीय संघाचे सर्व सामने दुबईत आयोजित करण्यात आले आहेत. पण, आता मात्र टीम इंडियाचा दमदार विजय पाहता इंग्लंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजांकडून यावर आक्षेप घेण्यात आला आहे. सर्व सामने दुबईत होत असल्यामुळे भारताला इतर संघांपेक्षा अन्यायकारक फायदा मिळत असल्याचे मत त्यांच्याकडून व्यक्त करण्यात येत आहे. अशातच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमी फायनल सामन्यापूर्वी भारतीय कर्णधार रोहित शर्माने या वादावर अखेर मौन सोडले आहे.

नेमकं काय म्हणाला रोहित शर्मा?

सर्व सामने दुबईत होत असल्यामुळे भारताला इतर संघांपेक्षा अन्यायकारक फायदा मिळत असल्याची टीका होत आहे. या टीकेला उत्तर देताना  रोहित शर्मा म्हणाला की, दुबईतील एकाच मैदानावर सर्व सामने खेळत असल्याने भारतीय संघाला कोणताही अनुचित फायदा मिळत नाही आहे.  दुबईचे मैदान हे काही टीम इंडियाचे ‘होम वेन्यू’ नाही, असे चोख उत्तर रोहित शर्माने दिले आहे.  भारतीय कर्णधार शर्मा पुढे म्हणाला की, ‘आमच्या खेळाडूंसाठी देखील हा सर्व हा नवा अनुभव आहे. आम्ही येथे 3 सामने खेळलो आणि तिन्ही वेळा खेळपट्टी वेगळ्या पद्धतीने समोर आली. प्रत्येक वेळी आम्हाला नवीन आव्हानाला सामोरे जावे लागले. हे आमचे घर नसून, हे दुबई आहे. आम्ही येथे जास्त सामने खेळत नाही त्यामुळे आमच्यासाठीही हे सर्व नवीन आहे.

हेही वाचा : IPL 2025 : अखेर KKR ला नवीन कर्णधार मिळाला; ‘या’ मराठमोळ्या खेळाडूकडे सोपविली संघाची धुरा..

कर्णधार रोहित पुढे म्हणाला, ‘येथे ४-५ पृष्ठभाग वापरले जात आहेत.  त्यामुळे उपांत्य फेरीत सामना नेमका कोणत्या खेळपट्टीवर खेळवला जाईल? हे मला माहीत नाही. पण काहीही झाले तरी त्यानुसार स्वतःला जुळवून घ्यावे लागणार आहे. त्यानुसारच आम्ही मैदानात उतरू. तसेच तों पुढे म्हणाला की,  न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात  सुरुवातीला चेंडू थोडा स्विंग होत असल्याचे आमच्या आम्ही पाहिले आहे. परंतु, पहिल्या दोन सामन्यांमध्ये आमचे गोलंदाज गोलंदाजी करत होते तेव्हा मात्र हे दिसून आले नाही. मागच्या सामन्यात फारशी फिरकील मदत मिळाली नव्हती, पण न्यूझीलंडच्या सामन्यात मात्र फिरकीचा जोर दिसून आला. याचा अर्थ प्रत्येक पिचवर काहीतरी वेगळे घडून येत आहे. त्यामुळे खेळपट्टीवर काय होणार आहे आणि काय नाही? हे समजेलच असे होत नाही.

हेही वाचा : इंग्लंडचे कर्णधारपद सोडल्यानंतर जोस बटलर भावुक, इंस्टाग्रामवर शेअर केली पोस्ट

 खेळपट्टीबाबत काय म्हणाला कर्णधार रोहित?

सेमी फायनलच्या फेरीबाबत रोहित म्हणाला की, ‘खेळपट्टीवर गोलंदाजांना थोडी मदत मिळाली तर सामना चांगलाच रंजक होतो. मला यामध्ये काही अडचण नाही. तुम्हाला स्पिन किंवा सीमला आव्हान देणारा पृष्ठभाग हवा असतो. आम्हाला एक चांगला सामना हवा आहे.’ असे रोहित म्हणाला.

भारतीय संघाची प्लेइंग 11

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकिपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, मोहम्मद शामी, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा

 

Web Title: Champion trophy 2025 rohit sharma breaks silence

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 03, 2025 | 08:05 PM

Topics:  

  • bcci
  • Champion Trophy 2025
  • ICC
  • Rohit Sharma

संबंधित बातम्या

Asia Cup 2025 Final : टीम इंडियाचे खेळाडू मालामाल! बीसीसीआयकडून २०४ कोटी रुपयांच्या बक्षिसांचा वर्षाव; वाचा सविस्तर 
1

Asia Cup 2025 Final : टीम इंडियाचे खेळाडू मालामाल! बीसीसीआयकडून २०४ कोटी रुपयांच्या बक्षिसांचा वर्षाव; वाचा सविस्तर 

IND vs PAK Final Match : आशिया कपची ट्राॅफी भारताला नाही मिळाली तर मग कोणाला मिळणार? जाणून घ्या संपूर्ण नियम
2

IND vs PAK Final Match : आशिया कपची ट्राॅफी भारताला नाही मिळाली तर मग कोणाला मिळणार? जाणून घ्या संपूर्ण नियम

IND vs PAK Final : BCCI ‘ट्रॉफी चोर’ मोहसीन नक्वी विरोधात आयसीसीकडे निषेध नोंदवणार? अधिकाऱ्याने केला खुलासा
3

IND vs PAK Final : BCCI ‘ट्रॉफी चोर’ मोहसीन नक्वी विरोधात आयसीसीकडे निषेध नोंदवणार? अधिकाऱ्याने केला खुलासा

BCCI President Salary: बीसीसीआय अध्यक्षांना किती मिळतो पगार? त्यांना मिळणाऱ्या विशेष सुविधा आणि अधिकारांविषयी जाणून घ्या
4

BCCI President Salary: बीसीसीआय अध्यक्षांना किती मिळतो पगार? त्यांना मिळणाऱ्या विशेष सुविधा आणि अधिकारांविषयी जाणून घ्या

ताज्या बातम्या

पुढे वाचा
भारत-कॅनडा संबंध पुन्हा होताहेत दृढ; जयशंकर यांनी घेतली अनिता आनंद यांची भेट घेतली

भारत-कॅनडा संबंध पुन्हा होताहेत दृढ; जयशंकर यांनी घेतली अनिता आनंद यांची भेट घेतली

Shardiya Navratri: 29 की 30 सप्टेंबर नेमकी कधी आहे अष्टमी तिथी, जाणून घ्या पूजेसाठी मुहूर्त, पद्धत आणि महत्त्व

Shardiya Navratri: 29 की 30 सप्टेंबर नेमकी कधी आहे अष्टमी तिथी, जाणून घ्या पूजेसाठी मुहूर्त, पद्धत आणि महत्त्व

Navratri 2025 :  गरबा म्हणजे नक्की काय ? गरबा नृत्याचा खरा अर्थ तुम्हाला माहितेय का ?

Navratri 2025 : गरबा म्हणजे नक्की काय ? गरबा नृत्याचा खरा अर्थ तुम्हाला माहितेय का ?

झोपेतून उठल्यानंतर कायमच चक्कर येते? मग आरोग्यासंबंधित ‘या’ गंभीर आजाराची असू शकतात लक्षणे, चुकूनही करू नका दुर्लक्ष

झोपेतून उठल्यानंतर कायमच चक्कर येते? मग आरोग्यासंबंधित ‘या’ गंभीर आजाराची असू शकतात लक्षणे, चुकूनही करू नका दुर्लक्ष

Navrashtra Navdurga: अस्मिता गोखलेंनी सांगितला वर्षानुवर्ष टिकणारं प्लास्टिक नष्ट करण्याचा ‘पर्यावरणपूरक’ उपाय

Navrashtra Navdurga: अस्मिता गोखलेंनी सांगितला वर्षानुवर्ष टिकणारं प्लास्टिक नष्ट करण्याचा ‘पर्यावरणपूरक’ उपाय

Baba Vanga : 2026 मध्ये सर्व संपुष्टात येणार ! मनुष्य होणार गुलाम…; बाबा वेंगांची पुढील वर्षाची भविष्यवाणी वाचून उडेल थरकाप

Baba Vanga : 2026 मध्ये सर्व संपुष्टात येणार ! मनुष्य होणार गुलाम…; बाबा वेंगांची पुढील वर्षाची भविष्यवाणी वाचून उडेल थरकाप

Pune Navaratri 2025: पुण्यातील नाहर समाजाचे चामुंडा भवानी मातामंदिर, वाचा सविस्तर

Pune Navaratri 2025: पुण्यातील नाहर समाजाचे चामुंडा भवानी मातामंदिर, वाचा सविस्तर

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये तणाव;  ‘दुर्गा दौड’ वादात, धार्मिक भावना दुखावल्याने गोंधळ

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये तणाव; ‘दुर्गा दौड’ वादात, धार्मिक भावना दुखावल्याने गोंधळ

Navi Mumbai : शरद पवार गटाला मोठा धक्का, चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश

Navi Mumbai : शरद पवार गटाला मोठा धक्का, चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश

Nanded : अशोक चव्हाण यांनी 3150 रुपयांपेक्षा जास्त भाव द्यावा – चिखलीकर

Nanded : अशोक चव्हाण यांनी 3150 रुपयांपेक्षा जास्त भाव द्यावा – चिखलीकर

Paithan News : भागवत कराडांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी, व्यापाऱ्यांशी साधला संवाद

Paithan News : भागवत कराडांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी, व्यापाऱ्यांशी साधला संवाद

Latur : शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजाराची मदत सरकारने द्यावी; अमित देशमुख यांची मागणी

Latur : शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजाराची मदत सरकारने द्यावी; अमित देशमुख यांची मागणी

Dhule : २५ वर्षांपासून रस्ते नाहीत, गटारी नाहीत, धुळ्यातील गुलमोहर सोसायटीचे नागरिक हतबल

Dhule : २५ वर्षांपासून रस्ते नाहीत, गटारी नाहीत, धुळ्यातील गुलमोहर सोसायटीचे नागरिक हतबल

Wardha : तलावाच्या मध्यभागी तरंगते दुर्गा, आरतीसाठी कशी येते काठावर?

Wardha : तलावाच्या मध्यभागी तरंगते दुर्गा, आरतीसाठी कशी येते काठावर?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.