• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Sports »
  • Champion Trophy 2025 Rohit Sharma Breaks Silence

Champion Trophy 2025 : दुबईच्या खेळपट्टीचा भारतालाच फायदा! दिग्गजांकडून आक्षेप; रोहित शर्माने सोडलं मौन, दिलं चोख उत्तर, म्हणाला..

सर्व सामने दुबईत होत असल्यामुळे भारताला इतर संघांच्या तुलनेत अन्यायकारक फायदा मिळत असल्याचा आक्षेप इतर संघातील खेळाडूंनी घेतला आहे. या आक्षेपाला रोहित शर्माने चोख उत्तर दिले आहे. 

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Mar 03, 2025 | 08:05 PM
Champion Trophy 2025: India will benefit from Dubai pitch! Objections from veterans; Rohit Sharma breaks silence, gives a clear answer, says..

Champion Trophy 2025 : दुबईच्या खेळपट्टीचा भारतालाच फायदा! दिग्गजांकडून आक्षेप; रोहित शर्माने सोडलं मौन, दिलं चोख उत्तर, म्हणाला..(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Champion Trophy 2025 : क्रिकेट जगतात सध्या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा थरार सूरु आहे. नुकतेच साखळी फेरीतील सामने संपले असून शेवटच्या साखळी सामन्यात भारताने न्यूझीलंडचा पराभव केला आहे. या विजयासह भारताने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. बीसीसीआयने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आपले खेळाडू पाकिस्तानात पाठवण्यास नकार दिला होता. त्यामुळे भारतीय संघाचे सर्व सामने दुबईत आयोजित करण्यात आले आहेत. पण, आता मात्र टीम इंडियाचा दमदार विजय पाहता इंग्लंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजांकडून यावर आक्षेप घेण्यात आला आहे. सर्व सामने दुबईत होत असल्यामुळे भारताला इतर संघांपेक्षा अन्यायकारक फायदा मिळत असल्याचे मत त्यांच्याकडून व्यक्त करण्यात येत आहे. अशातच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमी फायनल सामन्यापूर्वी भारतीय कर्णधार रोहित शर्माने या वादावर अखेर मौन सोडले आहे.

नेमकं काय म्हणाला रोहित शर्मा?

सर्व सामने दुबईत होत असल्यामुळे भारताला इतर संघांपेक्षा अन्यायकारक फायदा मिळत असल्याची टीका होत आहे. या टीकेला उत्तर देताना  रोहित शर्मा म्हणाला की, दुबईतील एकाच मैदानावर सर्व सामने खेळत असल्याने भारतीय संघाला कोणताही अनुचित फायदा मिळत नाही आहे.  दुबईचे मैदान हे काही टीम इंडियाचे ‘होम वेन्यू’ नाही, असे चोख उत्तर रोहित शर्माने दिले आहे.  भारतीय कर्णधार शर्मा पुढे म्हणाला की, ‘आमच्या खेळाडूंसाठी देखील हा सर्व हा नवा अनुभव आहे. आम्ही येथे 3 सामने खेळलो आणि तिन्ही वेळा खेळपट्टी वेगळ्या पद्धतीने समोर आली. प्रत्येक वेळी आम्हाला नवीन आव्हानाला सामोरे जावे लागले. हे आमचे घर नसून, हे दुबई आहे. आम्ही येथे जास्त सामने खेळत नाही त्यामुळे आमच्यासाठीही हे सर्व नवीन आहे.

हेही वाचा : IPL 2025 : अखेर KKR ला नवीन कर्णधार मिळाला; ‘या’ मराठमोळ्या खेळाडूकडे सोपविली संघाची धुरा..

कर्णधार रोहित पुढे म्हणाला, ‘येथे ४-५ पृष्ठभाग वापरले जात आहेत.  त्यामुळे उपांत्य फेरीत सामना नेमका कोणत्या खेळपट्टीवर खेळवला जाईल? हे मला माहीत नाही. पण काहीही झाले तरी त्यानुसार स्वतःला जुळवून घ्यावे लागणार आहे. त्यानुसारच आम्ही मैदानात उतरू. तसेच तों पुढे म्हणाला की,  न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात  सुरुवातीला चेंडू थोडा स्विंग होत असल्याचे आमच्या आम्ही पाहिले आहे. परंतु, पहिल्या दोन सामन्यांमध्ये आमचे गोलंदाज गोलंदाजी करत होते तेव्हा मात्र हे दिसून आले नाही. मागच्या सामन्यात फारशी फिरकील मदत मिळाली नव्हती, पण न्यूझीलंडच्या सामन्यात मात्र फिरकीचा जोर दिसून आला. याचा अर्थ प्रत्येक पिचवर काहीतरी वेगळे घडून येत आहे. त्यामुळे खेळपट्टीवर काय होणार आहे आणि काय नाही? हे समजेलच असे होत नाही.

हेही वाचा : इंग्लंडचे कर्णधारपद सोडल्यानंतर जोस बटलर भावुक, इंस्टाग्रामवर शेअर केली पोस्ट

 खेळपट्टीबाबत काय म्हणाला कर्णधार रोहित?

सेमी फायनलच्या फेरीबाबत रोहित म्हणाला की, ‘खेळपट्टीवर गोलंदाजांना थोडी मदत मिळाली तर सामना चांगलाच रंजक होतो. मला यामध्ये काही अडचण नाही. तुम्हाला स्पिन किंवा सीमला आव्हान देणारा पृष्ठभाग हवा असतो. आम्हाला एक चांगला सामना हवा आहे.’ असे रोहित म्हणाला.

भारतीय संघाची प्लेइंग 11

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकिपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, मोहम्मद शामी, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा

 

Web Title: Champion trophy 2025 rohit sharma breaks silence

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 03, 2025 | 08:05 PM

Topics:  

  • bcci
  • Champion Trophy 2025
  • ICC
  • Rohit Sharma

संबंधित बातम्या

BCCI जवानांच्या बलिदानापेक्षा वर आहे का? पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळण्यावरुन आदित्य ठाकरेंचा केंद्र सरकारला पत्राद्वारे सवाल 
1

BCCI जवानांच्या बलिदानापेक्षा वर आहे का? पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळण्यावरुन आदित्य ठाकरेंचा केंद्र सरकारला पत्राद्वारे सवाल 

IND VS PAK : Asia Cup २०२५ पूर्वी देशात गोंधळ! भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सोशल मीडियावर चाहते आक्रमक
2

IND VS PAK : Asia Cup २०२५ पूर्वी देशात गोंधळ! भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सोशल मीडियावर चाहते आक्रमक

Asia cup 2025 : निवडकर्त्यांवर वाढतोय रोष! ‘हिटमॅन’  शर्माच्या मित्राची श्रेयस अय्यरच्या बाजूने मैदानात उडी.. 
3

Asia cup 2025 : निवडकर्त्यांवर वाढतोय रोष! ‘हिटमॅन’  शर्माच्या मित्राची श्रेयस अय्यरच्या बाजूने मैदानात उडी.. 

Asia cup 2025 : ‘आशिया कपमधून बाहेर ठेवणे..’,अभिषेक शर्मा-संजू सॅमसनबाबत अजित आगरकरकडून मोठा खुलासा..  
4

Asia cup 2025 : ‘आशिया कपमधून बाहेर ठेवणे..’,अभिषेक शर्मा-संजू सॅमसनबाबत अजित आगरकरकडून मोठा खुलासा..  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
कोल्हापूरात राजकीय वातावरण रंगलं! कॉंग्रेसला झटका देत राहुल पाटलांचा महायुतीमध्ये प्रवेश निश्चित

कोल्हापूरात राजकीय वातावरण रंगलं! कॉंग्रेसला झटका देत राहुल पाटलांचा महायुतीमध्ये प्रवेश निश्चित

‘इतकं सोप्पं आहे का…?’, ज्योती चांदेकरांच्या निधनानंतर जुई गडकरीची वाईट अवस्था, म्हणाली…

‘इतकं सोप्पं आहे का…?’, ज्योती चांदेकरांच्या निधनानंतर जुई गडकरीची वाईट अवस्था, म्हणाली…

Maharashtra Politics: ‘बेस्ट’मध्ये पराभव अन् इकडे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ‘या’ नेत्यांनी सोडली साथ

Maharashtra Politics: ‘बेस्ट’मध्ये पराभव अन् इकडे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ‘या’ नेत्यांनी सोडली साथ

Lok Sabha MP Criminal Record: २५१ खासदारांचे सदस्यत्व धोक्यात? कोणत्या पक्षाचे खासदार जास्त अडचणीत

Lok Sabha MP Criminal Record: २५१ खासदारांचे सदस्यत्व धोक्यात? कोणत्या पक्षाचे खासदार जास्त अडचणीत

मोखाड्यात चिकनगुनिया सदृश्य रुग्णसंख्येत वाढ; नागरिक चिंतेत

मोखाड्यात चिकनगुनिया सदृश्य रुग्णसंख्येत वाढ; नागरिक चिंतेत

Ration Card: मोदी सरकारची मोठी करावाई सुरु, १.१७ कोटी लोकांची रेशन कार्ड होणार रद्द; वाचा सविस्तर

Ration Card: मोदी सरकारची मोठी करावाई सुरु, १.१७ कोटी लोकांची रेशन कार्ड होणार रद्द; वाचा सविस्तर

भारतीय कापड, हिरे, रसायन उद्योगातील एमएसएमईंना सर्वाधिक फटका, काय सांगतो CRISIL अहवाल? जाणून घ्या

भारतीय कापड, हिरे, रसायन उद्योगातील एमएसएमईंना सर्वाधिक फटका, काय सांगतो CRISIL अहवाल? जाणून घ्या

व्हिडिओ

पुढे बघा
Bhandup : भांडुपमध्ये हाय-टेंशन वायरच्या धक्क्याने 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Bhandup : भांडुपमध्ये हाय-टेंशन वायरच्या धक्क्याने 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू

NASHIK :नाशिकमध्ये ठेकेदारांचा महाआंदोलन, मनसेचा जाहीर पाठिंबा

NASHIK :नाशिकमध्ये ठेकेदारांचा महाआंदोलन, मनसेचा जाहीर पाठिंबा

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

Solapur : रस्ता नसल्याने उपचारास विलंब १० लोकांचा मृत्यू , ग्रामस्थांचा चिखलात ठिय्या आंदोलन

Solapur : रस्ता नसल्याने उपचारास विलंब १० लोकांचा मृत्यू , ग्रामस्थांचा चिखलात ठिय्या आंदोलन

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.