भारत वि पाकिस्तान(फोटो-सोशल मीडिया)
आशिया कपची सुरुवात १९८४ मध्ये झाली आणि सध्याचा आशिया कपचा हा १७ वा हंगाम आहे. ही स्पर्धा तिसऱ्यांदा टी२० स्वरूपात खेळवली जात आहे. यापूर्वी, २०१६ आणि २०२२ मध्ये ही स्पर्धा टी २० स्वरूपात खेळवली गेली होती. आता क्रिकेट प्रेमींना भारत आणि पाकिस्तान यांच्यातील थरार अनुभवायला मिळणार आहे.
हेही वाचा : रोहित शर्माने फोडली डरकाळी! तब्बल १० किलो वजन कमी करून दाखवला दमल; पहा हिटमॅनचे फोटो
हेही वाचा : तस्किन अहमदने रचला इतिहास! बांगलादेशसाठी टी२० क्रिकेटमध्ये केला ‘हा’ भीम पराक्रम






