नीट (NEET) पेपर लिक प्रकरणी राष्ट्रीय चाचणी संस्थेचे (NTA) महासंचालक अभिषेक सिंह यांची हकालपट्टी करून अटक करा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
Rahul Gandhi on Neet Paper Leak: NEET परीक्षा रद्द झाल्यानंतर राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. "हा तरुणांच्या भविष्याशी खेळणारा गुन्हा आहे," असे त्यांनी म्हटले आहे.
Nana Patole on PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनावर नाना पटोलेंनी पलटवार केला आहे. "मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्या कमी करून स्वतःपासून सुरुवात करा" असा सल्ला त्यांनी पत्राद्वारे दिला आहे.
Rohit Pawar on PM Modi: पंतप्रधान मोदींच्या इंधन बचती आणि वर्क फ्रॉम होमच्या आवाहनावर रोहित पवारांनी जोरदार पलटवार केला आहे. "आधी स्वतःची उधळपट्टी थांबवा" म्हणत त्यांनी सरकारला घरचा आहेर दिला…
Suvendu Adhikari News: पश्चिम बंगालमध्ये सुवेंदू अधिकारी यांच्या रूपाने भाजपला पहिला मुख्यमंत्री मिळाला आहे. जाणून घ्या सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जींची साथ का सोडली आणि त्यांच्या राजकीय प्रवासातील महत्त्वाचे टप्पे.
भारतभरात दंगली घडवून आणण्याचे कारस्थान भारतीय जनता पक्षाकडून सुरु आहे, त्यासाठी प्रशिक्षण हाती घेतल्याची माहिती आहे, असा आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने दणदणीत यश मिळवले आहे. 2026 जागा मिळवून भाजप पश्चिम बंगालमधील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.
Arvind Sawant: तामिळनाडूतील सत्तास्थापनेवरून अरविंद सावंतांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. "महाराष्ट्रात राज्यपालांनी आकडे मोजले होते का?" असा सवाल करत त्यांनी राज्यपालांच्या निष्पक्षतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
भाजपच्या दोन नगरसेवकांमधील वाद थेट गुन्हा दाखल होण्यापर्यंत पोहचला असून, नगरसेविका अर्चना पाटील यांच्यासह त्यांचे पती तुषार पाटील यांच्याविरोधात अॅट्रोसिटीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
Rahul Gandhi Vote Theft Allegations: भाजपच्या प्रचंड विजयानंतर, काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली,या पोस्टमुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
ममता बॅनर्जी यांनी पत्रकार परिषदेत केंद्र सरकार आणि केंद्रीय निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले होते. आमच्या तृणमूल काँग्रेसे “नैतिक विजय” मिळवला असून राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
महाराष्ट्रात दर तीन तासाला एक तर दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या होत आहेत आणि त्याला सर्वस्वी नरेंद्र व देवेंद्र यांचे सरकारच जबाबदार आहे, असा घणाघाती ह्ल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी…
Mamata Banerjee Bhabanipur Loss: वानीपूर मतदारसंघात ममता बॅनर्जी यांचा झालेला पराभव पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. मतमोजणीच्या अंतिम फेरीत भाजपचे सुवेंदू अधिकारी यांनी विजय मिळवला.
Rahul Gandhi News: राहुल गांधी यांच्या नावावर आता ९९ निवडणूक पराभवांची नोंद झाली आहे. 'भारत जोडो यात्रे'नंतरही पश्चिम बंगाल, आसाम आणि इतर राज्यांत काँग्रेसला यश मिळालेले नाही. वाचा सविस्तर आकडेवारी.
PM Narendra Modi हे भाजप मुख्यालयातून पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. आपल्या संबोधनात, ते पाचही राज्यांतील जनतेचे आभार मानतील. पक्षाच्या मुख्यालयाबाहेर कार्यकर्ते आणि समर्थकांची प्रचंड गर्दी जमली आहे
PM Modi Reaction: पश्चिम बंगाल आणि आसाममधील भाजपच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे. "बंगालमध्ये कमळ फुलले" असे म्हणत त्यांनी हा जनशक्तीचा विजय असल्याचे सांगितले.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पश्चिम बंगाल आणि आसाममधील निवडणूक निकालांचे स्वागत करत हा विजय भारतीय जनता पक्षावरील जनतेच्या विश्वासाची पावती असल्याचे म्हटले.
पश्चिम बंगालमध्ये कायदा आणि सुव्यवस्था हा एक प्रमुख मुद्दा राहिला आहे. गेल्या काही वर्षांपासून, विरोधकांनी राज्यातील हिंसाचार, राजकीय संघर्ष आणि गुन्हेगारीवरून सरकारवर सातत्याने टीका केली.
Mamata Banerjee News भवानीपूरच्या मतमोजणी केंद्रावर एकच गोंधळ उडाला आहे. TMC च्या एका प्रतिनिधीला मारहाण करण्यात आल्याचे आरोप समोर आले आहेत. त्या प्रतिनिधीच्या तक्रारीनंतर, ममता स्वतः धावतपळत मतमोजणी केंद्रावर पोहोचल्या.