भाजप आमदार हार्दिक पटेल यांच्या अडचणी पुन्हा वाढल्या आहेत. २०१८ च्या पाटीदार आंदोलन प्रकरणात वारंवार गैरहजर राहिल्याने अहमदाबाद ग्रामीण कोर्टाने त्यांच्यासह ३ जणांविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे.
रायबरेलीमध्ये भाजप मंत्र्यांनी केलेल्या विरोधानंतर राहुल गांधींनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेसची वाढती लोकप्रियता पाहून भाजप अस्वस्थ झाल्याचा दावा त्यांनी केला.
आता महाराष्ट्राचे पुढील राज्यपाल कोण होणार हे पहावे लागणार आहे. केंद्रातील एनडीए म्हणजेच भाजप सरकार महाराष्ट्राच्या राज्यपालपदासाठी कोणाची शिफारस करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
याच पार्श्वभूमीवर अनंत चतुर्दशीच्या दिवशी राज्यातील सर्व प्रमुख दैनिकांच्या पहिल्या आणि दुसऱ्या पानावर “देवाभाऊ” अशा शीर्षकाच्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या. मात्र, या जाहिरातींमध्ये कोणताही सोर्स नमूद करण्यात आला नाही.
केंद्रात आणि राज्यात तुमची सत्ता आहे. त्यामुळे, ओबीसी आणि मराठ्यांच्या नेत्यांशी बोलावे. यात कुणाचे वाईट होऊ नये, कोणी कोणाचे हक्क हिसकावू नये, ही सगळी व्यवस्था निर्माण करावी, असा हल्लाबोल बच्चू…
TMC vs BJP: भाजपचे मुख्य प्रतोद शंकर घोष यांना विधानसभेतून निलंबित करण्यात आले. त्यांच्याशिवाय आणखी ४ भाजप आमदारांनाही निलंबित करण्यात आले. गोंधळादरम्यान शंकर घोष यांची प्रकृती बिघडली.
कर्नाटकमध्ये कॉँग्रेसने एका नवीन वादाला तोंड फोडले आहे. कॉँग्रेसच्या आमदाराने वादग्रस्त विधान केले आहे. त्यामुळे आता त्यांच्यासह कॉँग्रेसपक्षावर टीकेची झोड उठली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील महिलांसाठी राज्य जीविका निधी क्रेडिट कोऑपरेटिव्ह युनियन लिमिटेडची सुरुवात केली. यावेळी पंतप्रधान मोदींनी त्यांच्या आईची आठवण काढली.
याच हाणामारीत काही भाजपचे कार्यकर्ते काँग्रेस कार्यालयात घुसखोरी कऱण्याचा प्रयत्न केला. पण काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांना हाकलून लावले आणि त्यानंतर हाणामारीची परिस्थिती निर्माण झाली. प्रकरण वाढतच गेले. गोंधळ वाढतच गेल
यंदाच्या सप्टेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ७५ वर्षे पूर्ण होणार आहेत. त्यामुळे पक्षाचा नियम पाळून मोदी निवृत्त होणार की, आपला कार्यकाळ सुरूच ठेवणार असा प्रश्न अनेकांना सतावत आहे.
भाजप आणि संघात मतभेद असू शकतात, पण मनभेद कधीच नाही, असं सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले. त्यांनी भाजप-संघाच्या संबंधांवर, भाजपच्या नवीन अध्यक्षांच्या निवडीवर आणि शिक्षण धोरणांवर मोठं विधान केलं आहे. वाचा…
उत्तर प्रदेशमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. याला कारण ठरले आहे ते म्हणजे कॅबिनेट मंत्री डॉ. संजय निषाद यांचे…
गेल्या वेळी लोजपामुळे जेडीयूची कामगिरी खराब झाली होती. सध्या जेडीयुकडे बिहारमधील सुमारे १०% मते आहेत. यात विशेषतः अत्यंत मागासवर्गीय (ईबीसी) वर्गाची सर्वाधिक मते आहेत.
विशेष म्हणजे आशिष शेलार यांनी स्वत:हून अमित साटम यांच्या मुंबई अध्यक्षपदाच्या नियुक्तीचे ट्विट केले आहे. राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांसाठी भाजपने हे मोठे पाऊल उचलले असावे, असे बोलले जात आहे.