भाजपने राज्याच्या संघटनेत बदल केले आहेत. अध्यक्षपदी संजय सरावगी यांची निवड केली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात संघटनेत बदल करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
BJP National President: बिहारचे भाजप नेते आणि बांकीपूरचे ५ वेळा आमदार नितिन नबीन यांची पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
Rahul Gandhi Speech: राहुल गांधी यांनी या वेळी अंदमान निकोबारमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेल्या एका वक्तव्याचा उल्लेख केला. मोहन भागवत म्हणाले होते की....
पुण्यात भाजपकडून उमेदवारी देण्यासाठी भाजपा पदाधिकारी आणि स्थानिक नेत्यांची मोठी दमछाक होणार आहे. कारण भाजपाकडून २५०० इच्छूक उमेदवारांनी अर्ज घेतले आहेत.
अर्ज करणाऱ्यांत माजी नगरसेवकांसह इतर पक्षांतील मान्यवरांचाही समावेश आहे. या अर्जांची प्राथमिक छाननी करण्यात आली असून त्यानुसार डीपी रस्त्यावरील शहर कार्यालयात मुलाखती घेतल्या जात आहेत.
गेले अनेक महीने भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अनेक नेत्यांची नावे चर्चेत येत आहेत. दरम्यान मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान भाजपचे अध्यक्ष होण्याचा अंदाज…
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहयोग सोसायटी येथील निवासस्थान परिसरात भाजप युवा मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वेषात आंदोलनस्थळी उपस्थित होते.
India Politics: भाजपने दक्षिणेत मोठी कामगिरी केली आहे. भाजप गेल्या अनेक वर्षांपासून दक्षिणेकडील राज्यांमध्ये संघटनेचा विस्तार करण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्याला यश येताना पाहायला मिळत आहे.
भाजप उमेदवार विक्रम शिवाजी ताड यांचा प्रचार का केला नाहीस? त्यांच्या विरोधात का गेलास? असा जाब विचारत एका तरुणाला दगड व हातातील कड्याने मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे.
आ. पडळकर यांनी सांगितले की संख परिसरात विविध शासकीय सुविधा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू असून त्यामध्ये संख येथे सरकारी हॉस्पिटल प्रस्ताव मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे.
गोपीनाथ मुंडे यांनी राज्यात भाजपचे संघटन वाढवण्यास प्रचंड मेहनत घेतली. भाजपल भडजी आणि शेठजीचा पक्ष म्हणून हिणवले जायचे. मात्र ही प्रतिमा बदलण्यासाठी गोपीनाथ मुंडे यांनी मोठे कार्य केले.
पश्चिम बंगाल राज्यात केंद्रीय निवडणूक आयोगाने एसआयआर प्रक्रिया सुरू केली आहे. यावरून राजकारण तापले आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपवर टीका केली आहे.
Lok Sabha Winter Session 2025: राहुल गांधी निवडणूक सुधारणांवर बोलण्यासाठी उभे राहिले आणि त्यांच्या भाषणामुळे सभागृहात मोठा गदारोळ निर्माण झाला. राहुल गांधी यांनी खादी आणि कापडाच्या उदाहरणाने आपले भाषण सुरू…
महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांना पक्षाकडून अर्ज विक्री सुरु झाली आहे. भाजपकडे इच्छुकांची रांग लागली असून, उमेदवार निवडताना पक्षाच्या नेत्यांना दमछाक करावी लागणार आहे.
आम्ही कितीही निवडणुका हरलो तरी आपण येथेच राहू आणि तुमच्या विचारसरणीशी लढत राहू. या सरकारला स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या आणि देशासाठी बलिदान देणाऱ्यांवर नवीन आरोप लादण्याची संधी हवी आहे.