शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी निघालेला बच्चू कडूंचा ट्रॅक्टर मार्च नागपुरात दाखल झाला आहे. कडू यांनी सरकारवर बैठक बोलावून अटक करण्याचा गंभीर आरोप केला असून, मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान ते RSS मुख्यालय परिसरात हाय अलर्ट…
Mumbai Climate Week 2026: महाराष्ट्र सरकारच्या पर्यावरण आणि हवामान बदल विभागाच्या आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने प्रोजेक्ट मुंबईने हा कार्यक्रम आयोजित केला आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिवाळी मेळाव्यात सांगितले की, महाराष्ट्र सरकार स्थिर आहे आणि एक वर्षानंतर मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेतला जाईल. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत नक्की काय होणार?
महाराष्ट्र सरकारच्या नियंत्रणाखाली महाज्योती नावाची योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेचा सगळ्यात मोठा फायदा हा ओबीक समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक तसेच नोकरीदृष्ट्या होणार आहे.
मुख्यमंत्री यांनी नवीन नागपूरमधील रस्ते थेट बाह्यवळण मार्गाला जोडण्याचे निर्देश दिले. NMRDA बैठकीत मालमत्ता व्यवस्थापनासाठी स्वतंत्र कंपनी स्थापन करण्यास आणि वाहतूक सुधारण्यासाठी नवीन परिवहन कंपनीला मंजुरी.
'वा दादा वा' असं म्हणून अख्या महाराष्ट्राला वेड लावणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी आता पुन्हा चर्चेत आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील प्राजक्ताच्या 'वा दादा वा'चे चाहते झाले आहेत.
उद्या होणाऱ्या दसरा मेळाव्याआधी, उद्धव ठाकरे यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली आणि जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे यांनी आशिया कपमधील भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून एक मोठे आणि वादग्रस्त विधान केले आहे.
मराठी अभिनेते किशोर कदम यांनी त्यांच्या बिल्डर आणि सोसायटी कमिटीकडून सुरू असलेल्या फसवणुकीबाबत आवाज उठवला आहे. पण आता त्यामुळे अभिनेत्याचं घर आणि त्यांचं कुटुंब दावणीला लागलं आहे.
मुंबईच्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जन सोहळ्याने परदेशी पर्यटक मंत्रमुग्ध झाले. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती, पर्यटकांचा अनुभव आणि या सोहळ्यामुळे महाराष्ट्राच्या पर्यटनाला मिळालेली नवी दिशा जाणून घ्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'कोणाच्याही ताटातील काढून दुसऱ्याला देणार नाही' अशी स्पष्ट भूमिका घेतली. पुरंदर तालुक्यातील भिवडी येथे आयोजित आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक जयंती सोहळ्यात ते बोलत होते.
नागपूरच्या महामेट्रोने जगातील सर्वात लांब 'डबल डेकर' पुल बांधून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
वृत्तसंस्थेने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना प्रतिप्रश्न करत खरमरीत उत्तर दिले आहे. उद्धव ठाकरेंचे सरकार सत्तेत असताना मराठा समाजासाठी काय केले?
मराठी अभिनेते आणि कवी किशोर कदम यांनी नुकतीच फेसबुकवर पोस्ट करून त्यांची व्यथा मांडली आहे. अभिनेत्याचे राहते घर धोक्यात आले असून, त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे मदत मागितली आहे.
उटगी (ता. जत) येथे एका घरात सशस्त्र दरोडा टाकण्यात आला आहे. चोरट्यांनी केलेल्या हल्ल्यात दाेन जण गंभीर जखमी झाले आहेत. पावणेदोन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबविला आहे.
सध्याचा तरूणवर्ग ऑनलाईन गेमिंगच्या आहारी जात असल्याचं पाहायला मिळत आहे. ऑनलाईन गेमिंगमधून पैसे कमावण्याच्या नादात अनेक गुन्हे देखील घडत आहे. याच सगळ्याचा विचार करून आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मोठा निर्णय घेणार…
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांचा व्हिडीओ समोर आल्यावर त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. या आधी देखील काही विधानांमुळे ते वादाच्या भोवऱ्यात सापडले होते.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या हिंदी विरोधी भूमिकेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पहिलीपासून हिंदी शिकवण्यासंबंधीचे जीआर रद्द केले आहेत. या निर्णयावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर टीका केली.
विधानसभा निवडणूक प्रचारात महायुतीने अनेक आश्वासने दिली होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचंही आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र सत्ता आल्यानंतरही अद्याप कर्जमाफी करण्यात आलेली नाही.
हिंदी भाषेवरील विवादानंतर फडणवीस म्हणाले की, भाषांवरील वाद अनावश्यक आहे आणि सरकार सर्व भारतीय भाषांना समान आदर देऊ इच्छिते. काँग्रेसने याला हिंदी लादण्याचे सुनियोजित षड्यंत्र म्हटले आहे