अर्थसंकल्पाचे प्राथमिक आकलन करता, 12,355 कोटी विविध प्रकल्पांसाठी आहेत. त्यामुळे सुमारे 1 लाख कोटी महाराष्ट्राला मिळतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले.
महाराष्ट्र सरकारच्या १५० दिवसांच्या कामगिरी मूल्यांकन कार्यक्रमात SRA ने राज्यात दुसरे तर म्हाडाने सहावे स्थान पटकावले आहे. महेंद्र कल्याणकर आणि संजीव जयस्वाल यांच्या नेतृत्वाखाली ही प्रशासकीय कामगिरी साध्य झाली आहे.
BMC Mayor: मुंबईसह २९ महापालिकांच्या महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत २२ जानेवारीला होणार आहे. भाजप आणि शिंदे गटात अडीच वर्षांच्या सूत्रावरून चर्चा सुरू असतानाच, संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.
विद्यापीठातील अजय देशमुख या विद्यार्थ्याच्या जेवणात झुरळ आढळल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
महायुतीचा महापौर निश्चित असला तरी भाजप की शिंदेसेना, यावर अद्यापही सस्पेन्स कायम आहे. कमी जागा लढवून जास्त विजय मिळाल्यामुळे महापौरपदासाठी भाजप स्ट्राइक रेटचा मुद्दा पुढे करत आहे.
भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) महायुतीच्या या विजयाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचंड आनंद व्यक्त केला असून मुंबईकरांनी विकासाच्या राजकारणाला कौल दिल्याचे म्हटले आहे.
Municipal Election Result 2026: मानखुर्दमधून भाजपचे नवनाथ बन विजयी झाले आहे. त्यांच्या विजयाचा आनंद आता सर्वत्र साजरा केला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रणनीतीला मुंबईत पुन्हा यश आले आहे.
महायुतीच्या आगामी जाहीरनाम्यात महापालिकेच्या रुग्णालयांचे किंवा त्यांच्या कोणत्याही विभागांचे खासगीकरण केले जाणार नाही, ही रुग्णालये पूर्णपणे महापालिकेच्याच नियंत्रणाखाली चालविली जातील, असे आश्वासन देण्यात आले आहे.
Political News: नाशिकमध्ये आयोजित सभेमध्ये बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. आणि विशेषतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शब्दांच्या फैरी झाडल्या.
Devendra Fadnavis News: ठाकरे बंधूची मुलाखतीचा समाचार घेताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर बोचरी टीका केली असून, त्यांना आपला "स्क्रिप्ट रायटर" बदलण्याचा सल्ला दिला आहे.
Muncipal Election News: निवडणुकीत महायुतीचे ६८ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. यावर विरोधकांनी कोर्टात जाण्याचा इशारा दिला असता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
स्वराज्यरक्षक छत्रपती शाहू महाराज साहित्यनगरी साताऱ्यामध्ये ज्येष्ठ लेखिका मृदुला गर्ग यांच्या हस्ते ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन पार पडले. मुख्यमंत्री फडणवीस हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
Veer Baal Diwas 2025: साहिबजादांच्या धैर्याने आणि बलिदानाने भारतीय इतिहासाला नवी दिशा दिली असून, त्यांचे शौर्य सदैव पिढ्यान्पिढ्यांना प्रेरणा देत राहील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
Devendra Fadnavis Statement: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत स्पष्ट केले की, मुंबई महाराष्ट्रापासून कधीही वेगळी होणार नाही. निवडणुका आल्यावरच असे संभ्रम निर्माण होतात.
जागतिक आर्थिक मंच वार्षिक बैठकीत भारतातील चार मुख्यमंत्री आणि १०० हून अधिक सीईओ उपस्थित राहणार आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF) दावोस २०२६ मध्ये फडणवीस, नायडू, अंबानी, टाटा यांच्यासह प्रमुख व्यक्तींचा…
हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरून यशोमती ठाकूर आक्रमक झाल्या. त्यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरून महायुती सरकारला पत्र लिहीले. पत्रात यशोमती ठाकूर यांनी शेतकऱ्यांच्या मुद्यांकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे.
Chhatrapati Sambhajinagar Politics: नगरपालिकेच्या भारतीय जनता पक्षाच्या सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज खुलताबाद येथील भद्रा मारुतीच्या मुख्यमंत्री यांची संभा झाली.
महाराष्ट्र स्वच्छ ऊर्जेत अग्रणी राज्य बनणार असून अणुऊर्जेपासून वीज निर्मितीत सहभागी महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. २०४७ पर्यंत स्वच्छ ऊर्जा निर्मितीसाठी रोडमॅप तयार करणार आहेत.