मराठा समाजातील युवकांच्या शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगारासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. सारथी संस्थेच्या कार्याचा गौरव करत विविध योजनांची माहिती दिली.
महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्य सरकारने राज्यातील बळीराजासाठी ३६,५८५ कोटी रुपयांच्या ऐतिहासिक कर्जमाफीची अधिकृत घोषणा केली आहे. या निर्णयामुळे थेट ५६ लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार असून, ऐन…
धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांमध्ये प्रचंड विकासक्षमता आहे. राज्याच्या विकासाला नवी गती देणारी ‘ग्रोथ इंजिन्स’ म्हणून या दोन्ही जिल्ह्यांचा विकास करण्याचा शासनाचा निर्धार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात अनावरण करण्यात आले.
CM Devendra Fadnavis On NEET Re-Exam 2026: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २१ जून रोजी होणाऱ्या नीट पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांची बैठक घेतली. पुणे आणि लातूर केंद्रांवर विशेष लक्ष ठेवण्याचे निर्देश त्यांनी…
'भाभीजी घर पर हैं' चे निर्माते संजय कोहली यांच्या विरोधात अभिनेत्री शिल्पा शिंदेने केलेल्या लैंगिक छळाच्या खोट्या तक्रारीसंदर्भात AICWA ने आता एक निवेदन जारी केले आहे. जाणून घेऊया
विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, 'महायुती' आघाडीतील मतभेद अधिकच तीव्र झाले आहेत. जागावाटपावरून नाराज असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थिती लावली नाही.
काँग्रेसच्या फायरब्रँड नेत्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. देवेंद्र फडणवीस यांना भारतीय जनता पक्षात नेमके काय स्थान होते हे संपूर्ण महाराष्ट्र जाणून…
महाराष्ट्रातील निसर्गरम्य कोकण किनारा आपल्या या अशा गडगंज सौंदर्यासाठी ओळखला जातो. पण आता याठिकाणी भारताचं सर्वात मोठं अणुऊर्जा परिवर्त होणार आहे. अदानी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन यांनी…
राष्ट्रवादीचे खासदार पार्थ पवार यांनी वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. काल (१६ मे) रात्री उशिरा पार्थ पवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. भेटीचे कारण अद्याप गुलदस्त्यात…
महाराष्ट्र सरकारने इंधन आणि ऊर्जा बचतीसाठी मोठी पावले उचलली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांच्या ताफ्यात कपात आणि परदेश दौऱ्यांवर बंदी घातली असून मेट्रो प्रवासाची सक्ती केली आहे.
सांगलीच्या जत तालुक्यातील मार्गूबाई देवस्थानची भिंत कोसळून ६ भाविकांचा मृत्यू झाला आहे. वादळी पावसामुळे ही दुर्घटना घडली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर शोक व्यक्त केला आहे.
दिल्लीतील महाराष्ट्र सदनाच्या वाहन ताफ्यात मोठे बदल होत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेसाठी नवीन बुलेटप्रूफ गाडी खरेदी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले असून जुन्या गाड्यांचा लिलाव केला जाणार आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प पूर्ण झाल्याने प्रवाशांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या या प्रकल्पामुळे आता प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि सुलभ होणार आहे.
दिव्यांग विद्यार्थ्यांना दहावीनंतरचे शिक्षण सोपे व्हावे म्हणून राज्य सरकारने शिष्यवृत्तीत वाढ केली आहे. पण वाढलेली ही रक्कम नेमकी किती आहे? अनिवासी विद्यार्थ्यांना किती लाभ मिळणार? जाणून घेण्यासाठी ही बातमी नक्की…
राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने, परिवहन विभागाने खास करून मराठी न बोलणाऱ्या चालकांना "व्यावहारिक मराठी" शिकवण्यासाठी एक मार्गदर्शिका पुस्तक तयार केली आहे.
महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू असतानाच, भारतीय जनता पक्षाने आपली उमेदवारी यादी जाहीर करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.
मुंबईच्या पायधुनी भागात कलिंगड खाल्ल्याने एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला आहे. या धक्कादायक घटनेची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी आमदार अबु आझमी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.