या प्रणालीमुळे रुग्ण नोंदणीपासून ते उपचार पूर्ण होईपर्यंतचे संपूर्ण प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल, पारदर्शक व ऑनलाईन होणार आहे. रुग्ण नोंदणी ऑनलाईन बायोमेट्रिक प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे.
आर्यन खानला ‘द बॅड्***स ऑफ बॉलीवूड’ या वेब सीरिजसाठी ७५ व्या वर्धापनदिनानिमित्त ‘बेस्ट डेब्यू डायरेक्टर ऑफ द इयर’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्याचा गौरव…
पंतप्रधान मोदी यांनी एआय माडेल विश्वासार्ह डेटा, सुशासन आणि लोकांशी असलेले उत्तरदायित्व यावर आधारित असायला हवे. विश्वासाशिवाय शेतीशी निगडीत विविध सेवा आपण देऊ शकणार नाही, असे फडणवीस म्हणाले.
मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) हा भारताच्या भविष्यातील आर्थिक विकासाचा केंद्रबिंदू असून 2047 पर्यंत पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेत महत्त्वाचे योगदान देईल, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचे समोर आले आहे. यावेळी पार्थ पवार, सुनील तटकरे देखील उपस्थित असल्याचे समजते आहे.
“संपूर्ण जग एक कुटुंब आहे” ही आपल्या संस्कृतीची भावना हवामान कृती ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे अधोरेखित करते. एका प्रदेशावर होणारा परिणाम अखेरीस सर्वांवर होतो.
महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची प्रशंसा केल्याने राजकीय वाद निर्माण झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विधानाचा निषेध केला आणि माफी मागण्याची मागणी केली.
जपानच्या वाकायामा प्रांताचे राज्यपाल मियाझाकी इजुमी यांनी जपानच्या शिष्टमंडळासह हॉटेल ताजमहल येथे मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. या भेटीत नागपूर येथे बुद्ध पुतळ्याची प्रतिकृती उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी जिल्हा वार्षिक योजनांचा प्रारुप आराखडा अंतिम करण्यासाठी राज्यस्तरीय नियोजन समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले.
महानगरपालिका ही लोकशाहीचे अंग आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे तेथे प्रशासक होते. तेथे लोकप्रतिनिधींचे लोकशाहीला अपेक्षित राज्य प्रस्थापित झाले याचा मला आनंद आहे, असे फडणवीस म्हणाले.
पालकमंत्री नितेश राणे यांनी या संदर्भात माहिती दिली दिली. ते म्हणाले, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मी सिंधुदुर्ग आणि कोकणच्या आंबा, काजू विषयी चर्चा घडवून आणली.
पुरंदर विमानतळामुळे लॉजिस्टिक्स, वेअरहाऊसिंग, एमएसएमई उद्योग, तसेच कृषी उत्पादनांच्या जलद वाहतुकीला गती मिळून शेतकऱ्यांनाही थेट बाजारपेठ उपलब्ध होणार आहे.
मी आमचे दोन्ही सहकारी पक्षाचे मी अभिनंदन करतो. तसेच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे अभिनंदन करतो, राज्यातील जनतेचे आभार मानतो, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत तुर्भे येथे 'कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्प' उभारण्यास अधिकृत मंजुरी मिळाल्याने शहराच्या घनकचरा व्यवस्थापनाच्या प्रश्नावर कायमस्वरूपी उपाययोजना होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
व्यासपीठावर केंद्रीय मंत्री गडकरी, ग्लोबल इंडिया बिझनेस फोरमचे जागतिक अध्यक्ष जितेंद्र जोशी, असोसिएशन फॉर इंडस्ट्रिअल डेव्हलपमेंटचे अध्यक्ष आशिष काळे व २२ देशांचे राजदूत, उच्चायुक्त व बिझनेस प्रतिनिधी उपस्थित होते.
महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (महा-मेट्रो) कडून क्वालिटी केअर इंडिया लिमिटेडला ‘लेटर ऑफ ॲक्सेप्टन्स’ (LoA) प्रदान करण्यात आले. यामुळे जवळपास 6300 प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे.
लोकसंख्येच्या आर्थिक राजधानीसाठी दीर्घकालीन आपत्कालीन आराखडा अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जात असल्याचे पालकमंत्री ॲड.शेलार यांनी म्हटले आहे.
महिंद्रा ॲड महिंद्रा कंपनीने नागपुरात एकात्मिक ऑटोमोबाईल क्षेत्रात १५ हजार कोटी गुंतवणुकीचा सामंजस्य करार करून आपल्या पुढील योजनेविषयी महत्वाची घोषणाही केली आहे, असे फडणवीस म्हणाले.
Maharashtra News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यात विविध पायाभूत विकास प्रकल्प सुरू आहेत. यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याचा लाभ घेण्यात येणार आहे.
ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणा बळकट होण्यासाठी परिषदेत वैद्यक क्षेत्रातील गुंतवणूकदारांसोबत करार करण्यात यावेत, असे वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या.