या बैठकीत नशा मुक्ती अभियान अधिक प्रभावीपणे राबविण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. २६ जून या जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनाचे औचित्य साधून व्यापक जनजागृती मोहीम राबविण्याचे नियोजन करण्यात आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, या आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करत असतानाही, राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा सुरळीत आणि अखंडित राहील याची खात्री करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.
नवी मुंबई हे राज्यातील प्रमुख डेटा सेंटर हब म्हणून उदयास येत असून महापे आणि परिसरात मोठे प्रकल्प सुरू होत आहेत. तसेच खालापूरला तिसरे महत्त्वाचे डेटा सेंटर क्लस्टर म्हणून विकसित करण्याचे…
शासन एआयचा विविध विभागांमध्ये वापर करीत आहे. एआयच्या माध्यमातून प्रशासन अधिक सक्षम आणि परिणामकारक होत आहे. शासन या परिवर्तनात सर्वात मोठा भागधारक म्हणून सक्रिय भूमिका बजावत आहे, असे फडणवीस म्हणाले.
रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ (RT-MSSU) आणि दक्षिण कोरियातील प्रतिष्ठित कैस्टा संस्थेच्या दोन शाखांमध्ये झालेला करार महाराष्ट्रातील उच्च शिक्षण आणि संशोधन क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
Maharashtra 1st Conclave 2026: नवभारत मीडिया ग्रुप आयोजित ‘महाराष्ट्र फर्स्ट कॉन्क्लेव 2026’ च्या चौथ्या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होते. यावेळी त्यांनी…
यंदाच्या स्पर्धेतील १८ निवडक नवकल्पनांना पुढील टप्प्यात विशेष मदत व मार्गदर्शन देण्यात येणार असून त्यापैकी किमान १२ प्रकल्प बाजारात यावेत यासाठी शासन प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे पुणे शहराच्या आणि तीर्थक्षेत्र पर्यटनाला चालना मिळणार आहे. याबाबतची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मिडियावरुन केली आहे.
मराठा आरक्षणावरून पुन्हा एकदा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील राज्य सरकारवर भडकले आहेत. मुंबईत झालेल्या आंदोलनात मराठा आरक्षणाचा सातारा गॅझेटचा जीआर एका महिन्यात काढणार असे आश्वासन देण्यात आले असले तरीही…
खारघरमध्ये भारत-आफ्रिका संबंधांना नवी दिशा देणारे जागतिक व्यापार केंद्र उभारण्यात येणार असून, ‘गांधी-मंडेला कन्व्हेन्शन सेंटर’ हे या प्रकल्पाचे मुख्य आकर्षण असणार आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चक्क बुलेट घेऊन विधानभवन परिसरात एंट्री केली. आपल्या ताफ्यासोबत न येता यावेळी ते बुलेटवरून विधानभवनात दाखल झाले. यावेळी त्यांच्यासोबत आमदार आशिष शेलार हेदेखील उपस्तित होते.
Devendra Fadnavis on Rahul Gandhi: प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "राहुल गांधी हे भारतीय राजकारणातील 'सर्वांत नाकारली गेलेली वस्तू' आहेत. त्यांना सर्वत्र नाकारले गेले आहे.
पोस्ट विभागाने महसुलातील वाढीचा दर अडीच टक्क्यांवरून यंदा १६ टक्क्यांपर्यंत नेला असून नव्या स्वरूपात जनतेच्या सेवेत दाखल होताना अनेक नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत.
केंद्र शासनाच्या ‘विकसित भारत जी राम जी’ योजनेमध्ये जलसंधारणाच्या कामांवर भर देण्यात आला आहे. त्याचा लाभ घेऊन राज्यातील जलसंधारणाची कामे पूर्ण करून घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
वर्षा निवासस्थानी हा करार झाल्यानंतर उपस्थितांना संबोधताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, गेल्या दहा वर्षांपासून शाश्वत जलवाहतुकीच्या संकल्पनेवर राज्य शासनाचे सातत्याने काम सुरू आहे.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, कात्रज-येरवडा ट्वीन टनेलच्या कामासाठी स्वतंत्र विशेष उद्देश वहन संस्था निर्माण करावी. त्यासाठी पुणे महापालिकेने पुढाकार घ्यावा. तसेच पीएमआरडी व पुणे महापालिकेने संयुक्तपणे कार्यवाही करावी.
मुंबईत सुरू असलेल्या गावठाणांचे रेखांकन गतीने पूर्ण करावे. रेखांकन पूर्ण झाल्यानंतर गावठाणामधील शेवटच्या नागरिकाला नागरी सुविधा मिळतील, याची खबरदारी घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
संतप्त ग्रामस्थांनी त्या चिमुकलीचा मृतदेह तेथेच ठेवत आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. ‘गोळ्या घाला गोळ्या घाला; आरोपीला गोळ्या घाला’ अशा घोषणा देत त्यांनी हायवेवर रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
‘ग्रीन झोन’मधील जमीन Adani Group यांना दिल्याचा आरोप करत राऊत म्हणाले, “आपली जमीन त्यांना दिली आणि आता तीच जमीन पुन्हा विकत घेत आहात, हे नेमके काय चालले आहे?” या व्यवहारावर…
Devendra Fadnavis thanks PM Modi: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींनी राज्यासाठी २४,००० कोटींच्या रेल्वे निधीसह 'विकसित महाराष्ट्र'चा व्हिजन मांडला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या समर्थनाबद्दल मोदींचे आभार मानले.