समृद्धी महामार्गावर मोठे खड्डे पडल्याच्या व्हायरल व्हिडिओंच्या पार्श्वभूमीवर रोहिणी खडसे यांनी सोशल मीडियावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारवर निशाणा साधत कंत्राटदारांच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित केले.
मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यानंतर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया देत 2034 पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहतील, असा विश्वास व्यक्त केला. त्यांनी मोशी दुर्घटनेवरील विरोधकांच्या आरोपांनाही उत्तर दिले.
आमदार बच्चू कडू यांनी देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीत जाऊन देशाचं नेतृत्व करावं, तर महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदेंना मिळावं अशी भूमिका मांडली. यासोबतच त्यांनी संजय राऊत यांच्या वक्तव्यावरही जोरदार पलटवार केला.
विधानसभेतील अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी दोन मोठ्या घोषणा केल्या. महात्मा फुले कर्जमाफी योजनेतील लाभ ₹2 लाखांपर्यंत वाढवण्यात आला असून प्रोत्साहनपर अनुदानासाठी 2026-27 च्या पीक कर्ज…
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक रिंग रोड प्रकल्पाला गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेतली. शेतकऱ्यांच्या भूसंपादनाच्या प्रश्नांना प्राधान्य देत योग्य मोबदला देण्यासह रिंग रोडचे काम लवकर पूर्ण करण्याचे निर्देश…
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवंगत नेते अजित पवार विमान अपघात प्रकरणाबाबत महत्त्वाची माहिती दिली. ब्लॅक बॉक्समधील माहिती मिळाल्याचे सांगत एआयबी आणि सीआयडीकडून तपास सुरू असल्याचे त्यांनी…
महाराष्ट्रातील ६० महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना थेट गुंतवणूकदार आणि मार्गदर्शकांशी जोडण्यासाठी एचपी क्रिएटिव्ह गॅरेज लॅब केंद्रे काम करत आहेत. राज्यपाल आणि मान्यवरांच्या हस्ते या अत्याधुनिक प्रयोगशाळेचे उद्घाटन करण्यात आले, जिथे गेम डिझाइन…
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतील १६ हजार संशयास्पद शस्त्रक्रियांच्या चौकशीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'SIT' स्थापन केली आहे. नाशिकमधील ५ रुग्णालयांची मान्यता रद्द करण्यात आली आहे.
मिसिंग लिंक प्रकल्पावरून सुरू झालेल्या राजकीय वादात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेतून मनसेप्रमुख राज ठाकरेंना 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत टोला लगावला. तसेच महाराष्ट्राचा अपमान सहन करणार नसल्याचे सांगत विरोधकांच्या टीकेलाही जोरदार…
विधानपरिषदेतील अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेत काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्था, वाढती गुन्हेगारी, महिला सुरक्षा, लॉरेन्स बिश्नोई टोळीचा प्रभाव आणि मुंबई-पुणे मिसिंग लिंक प्रकल्पातील वाढलेल्या खर्चावर सरकारला धारेवर धरले.
रेल्वे कामगार सेनेच्या वर्धापन दिन कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मिसिंग लिंक दुर्घटनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत त्यांनी सभेत फडणवीसांची मिमिक्रीही केली.
वारकरी संप्रदायाच्या सर्वांगीण विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या मुख्यमंत्री वारकरी महामंडळाला राज्य शासनाची अधिकृत मंजुरी मिळाली आहे. पंढरपूर मुख्यालयातून वारकऱ्यांना वर्षभर अन्न, निवारा, वैद्यकीय मदत, विमा संरक्षण आणि विविध कल्याणकारी योजनांचा…
मुंबई आणि एमएमआरच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकारने मेगा मास्टर प्लॅन जाहीर केला आहे. 13 हजार कोटींचा पूरनियंत्रण आराखडा, AI आधारित प्रशासन, धारावी पुनर्विकास, मेट्रो विस्तार, जलसुरक्षा, काँक्रीट रस्ते आणि 2047…
जळगावातील कार्यक्रमात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खोटी आश्वासने, आरक्षणाचे प्रश्न, समृद्धी महामार्गातील कथित भ्रष्टाचार आणि मुंबईतील पावसाळी दुर्घटनांवरून गंभीर आरोप करत सरकारवर निशाणा साधला.
मिसिंग लिंक प्रकल्पावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत उत्तर दिले. 'मी शिव्याप्रूफ आहे' असे म्हणत त्यांनी ट्रोलर्सना सुनावले, तर प्रकल्प हा भारतातील अभियांत्रिकीचा उत्कृष्ट नमुना असल्याचे सांगत विरोधकांच्या…
दिल्ली दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची स्वतंत्र भेट घेतली. या बैठकीत महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती, मंत्रिमंडळ विस्तार, नर्मदा प्रकल्प तसेच शिंदे गटाच्या खासदारांच्या भवितव्यावर महत्त्वपूर्ण…
मुंबई-पुणे मार्गावरील 'मिसिंग लिंक' प्रकल्पावर पहिल्याच पावसात खड्डे पडल्याच्या टीकेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. 'फक्त कनेक्टरजवळ दोनच खड्डे असून एमएसआरडीसी योग्य ती काळजी घेईल,' असे त्यांनी स्पष्ट केले.
मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्या वादग्रस्त विधानावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खुलं पत्र लिहित तीव्र शब्दांत टीका केली. लोकांच्या मृत्यूवर हसणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची…
अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक (ॲट्रॉसिटी) कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यांमध्ये दोषसिद्धीचे प्रमाण वाढवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस, सरकारी वकील आणि संबंधित यंत्रणांना महत्त्वाचे निर्देश दिले. जलदगती न्यायालये, साक्षीदार संरक्षण आणि तपास…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनुसूचित जमातीच्या जात पडताळणी प्रक्रियेत ब्लॉकचेन आणि AI तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे निर्देश दिले. तसेच आदिवासी विद्यार्थ्यांसाठी उत्पन्न मर्यादा वाढवणे, वनहक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आणि आदिवासी कल्याण…