महाराष्ट्र शासन, वनसाइट एसिलोरलक्सोटिका फाउंडेशन आणि रत्न निधी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यात सामंजस्य करार झाला आहे. ‘व्हिजन फॉर ऑल’ उपक्रमातून २० लाख विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करून गरजू विद्यार्थ्यांना १ लाख मोफत…
सरला बेट येथील १७९ व्या अखंड हरिनाम सप्ताहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामगिरी महाराजांना धमकी देणाऱ्यांना थेट इशारा दिला. सरला बेटाला प्रमुख तीर्थस्थळ म्हणून विकसित करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी करण्यात आला. 6 लाख 36 हजार 36 शेतकऱ्यांच्या खात्यात 5,086 कोटी रुपये वितरित करण्यात आले. यासोबतच…
मुंबईतील ‘वर्षा’ बंगल्यावर आज महायुतीच्या समन्वय समितीची हायव्होल्टेज बैठक होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत महायुतीतील समन्वय, महामंडळांचे वाटप आणि दोन्ही राष्ट्रवादींच्या संभाव्य…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील जेन-झी संवाद कार्यक्रमावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जोरदार टीका केली. राहुल गांधींच्या ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमाची नक्कल करण्याचा भाजपचा प्रयत्न फसला, असा दावा सपकाळ…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील जेन झेडसोबतच्या संवादावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला. पुण्यातील जेन झेड कार्यक्रमाला ‘पेड इव्हेंट’ म्हटल्याची आठवण करून देत राऊतांनी…
नागपुरात जेन झीशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या राजकीय प्रवासातील संघर्ष, लोकशाहीची ताकद आणि मोठ्या जबाबदाऱ्यांमधील दबावाचा सामना करण्याचा दृष्टिकोन स्पष्ट केला.
राहुल गांधी यांच्या पुण्यातील ‘छात्रो की गूंज’ कार्यक्रमावरून राजकीय वातावरण तापले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यक्रमासाठी विद्यार्थिनी आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सना पैसे देऊन बोलावल्याचा दावा केला असून, नवनाथ बन…
महाराष्ट्रातील CSR निधीचा समन्वयित आणि प्रभावी वापर करण्यासाठी ‘महा सीएसआर प्राधिकरण’ स्थापन करण्याची तयारी सुरू आहे. प्रकल्पांची प्रकल्प बँक, देखभाल-दुरुस्ती आणि ‘डायस्पोरा कनेक्ट’वर सरकारचा भर असेल.
मीरा भाईंदर ते वसई-विरार मेट्रो मार्ग क्रमांक १३ आणि पुणे रिंगरोडच्या पूर्व विस्तारीकरणाला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. मेट्रो प्रकल्पामुळे मुंबई महानगर प्रदेशातील कनेक्टिव्हिटी सुधारण्यास मदत होणार असून पुणे रिंगरोडमुळे…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात महत्त्वाची जबाबदारी देऊन दिल्लीत पाठवले जाणार असल्याच्या चर्चांवर अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीसांनी महाराष्ट्रातच राहून सेवा करावी, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.
देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात महत्त्वाची जबाबदारी मिळणार असल्याच्या चर्चांवर खुद्द मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ‘मी महाराष्ट्रातच राहणार’, असे सांगत त्यांनी दिल्लीवारीच्या चर्चांवर टीकाकारांना मिश्कील टोला लगावला.
महाराष्ट्र सरकारचा धर्मस्वातंत्र्य कायदा 28 ऑगस्ट 2026 पासून लागू होणार आहे. सक्ती, फसवणूक किंवा बेकायदेशीर पद्धतीने धर्मांतर केल्यास कठोर शिक्षेची तरतूद असून, स्वेच्छेने धर्मांतरासाठी 60 दिवस आधी अर्ज करावा लागणार…
भारत-अमेरिका आर्थिक भागीदारीत महाराष्ट्र महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. AI, डेटा सेंटर, GCC, आरोग्य आणि पायाभूत सुविधांमध्ये अमेरिकन गुंतवणूकदारांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी, असे…
महाराष्ट्र FDA च्या भेसळविरोधी मोहिमेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले आहे. तुकाराम मुंढेंच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या कारवाईदरम्यान एकनाथ शिंदे यांनीही कठोर कायदेशीर कारवाईचे निर्देश दिले आहेत.
मोदी सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची २१ ऑगस्टची संभाव्य तारीख समोर आल्याची माहिती आहे. नव्या चेहऱ्यांना संधी, धर्मेंद्र प्रधानांची पुनरागमनाची शक्यता आणि देवेंद्र फडणवीसांच्या दिल्लीवारीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीमध्ये PM नरेंद्र मोदींसह केंद्रीय मंत्र्यांची भेट घेत महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा, पुणे मेट्रो-३, उत्तन-विरार कॉरिडॉर आणि प्रलंबित प्रकल्पांवर चर्चा केली.
स्वातंत्र्यदिनाच्या काँग्रेसच्या कार्यक्रमातील सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्या संवादाचा व्हिडिओ चर्चेत आला आहे. वंदे मातरमवरून भाजपने काँग्रेसला घेरले, तर हर्षवर्धन सपकाळ यांनी व्हिडिओमागील संदर्भ स्पष्ट करत फडणवीसांवर पलटवार केला.
मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाच्या नवीन बॅचच्या कमेन्समेंट कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी युवा फेलोंना प्रशासनात सकारात्मक परिवर्तन घडवण्याचे आवाहन केले. फेलोंच्या विविध उपक्रमांतील योगदानाचाही त्यांनी उल्लेख केला.
जालन्यात रेशीम कोष बाजारपेठेचे लोकार्पण करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जालन्याची ओळख ‘सिल्क, सीड आणि स्टील’ अर्थात ‘ट्रिपल एस सिटी’ अशी निर्माण होत असल्याचे सांगितले. ‘जालनाई’ ब्रँडद्वारे स्थानिक सिल्क उत्पादनांना…