मासिक पाळी बंद झाल्यानंतर महिलांच्या शरीरात असंख्य बदल होतात. या बदलांकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करावेत. जाणून घेऊया मासिक पाळी बंद झाल्यानंतर महिलांना कॅन्सरची लागण का होते.
Cancer Awareness : कर्करोग हा जगभरातील एक भयंकर आजार असून WHO च्या या नव्या अभ्यासानुसार जगभरातील सुमारे 40 टक्के कर्करोगाची प्रकरणे टाळता येण्यासारखी आहेत.
४ फेब्रुवारीला जागतिक कर्करोग दिन साजरा करण्यात येतो. कॅन्सर असणाऱ्या व्यक्तींना प्रचंड मानसिक तणाव असतो आणि याशिवाय कॅन्सर उलटण्याची भीती असते. अशावेळी काय काळजी घ्यावी जाणून घ्या
४ फेब्रुवारी रोजी जागतिक कर्करोग दिन साजरा केला जातो. कर्करोगाबाबत अधिक जागरूकता निर्माण करण्यासाठी नक्की कोणते उपाय करता येतील आणि कशा पद्धतीने हा आजार बरा करता येऊ शकतो जाणून घ्या.
रक्ताच्या गाठी झाल्यानंतर पायांमध्ये वेदना किंवा कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. पण हीच लक्षणे गंभीर आजारांचे संकेत आहेत. चला तर जाणून घेऊया रक्ताच्या गाठी होण्याची कारणे.
पोटाच्या कॅन्सरची लागण होऊ नये म्हणून नियमित १० व्यायाम करावा. नियमित व्यायाम केल्यामुळे कॅन्सरचा २८ टक्के धोका कमी होतो आणि आरोग्य सुधारते. चला तर जाणून घेऊया सविस्तर.
थंडीच्या दिवसांमध्ये शरीराला वेगवेगळ्या गंभीर आजारांची लागण होण्याची शक्यता जास्त असते. बऱ्याचदा शरीरात होणाऱ्या बदलांकडे व्यवस्थित लक्ष दिले जाते नाही. असे केल्यामुळे आजार आणखीनच गंभीर होतो आणि आरोग्य बिघडते. कॅन्सरसारख्या…
Emotional Video : काळ जवळ आलाय हे समजताच कुटुंबाचं हृदय कोलमडलं , सर्वांनी एक एक करून मिठी मारली खरी पण शेवटी पत्नीच्या मिठीवेळीच काळाचा घाला पडला. शेवटच्या त्या मिठीचा व्हिडिओ…
गर्भाशय मुखाचा कॅन्सर झाल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसून येतात. या बदलांकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊया गर्भाशय मुखाचा कॅन्सर होण्याची कारणे.
आतड्यांचा कॅन्सर झाल्यानंतर शरीरात अनेक भयानक लक्षणे दिसू लागतात. शरीरात दिसणाऱ्या या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता आरोग्याची काळजी घ्यावी. चला तर जाणून घेऊया आतड्यांच्या कॅन्सरची लक्षणे.
कॅन्सर होण्यास दैनंदिन आहारातील चविष्ट आणि आवडीने खाल्लेले पदार्थ कारणीभूत ठरतात. अतितिखट आणि तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची खूप जास्त शक्यता असते.
शहरातील आरोग्य सेवा मजबूत करण्यासाठी पालिकेने राबवलेला कर्करोग तपासणी प्रकल्प नागरिकांमध्ये लोकप्रिय ठरत आहे. मोठ्या प्रमाणावर तपासण्या झाल्याने लवकर निदान आणि उपचार शक्य होत आहेत.
घरात वारंवार धूप अगरबत्ती लावल्यामुळे कॅन्सरसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढतो. याशिवाय शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे घरात सतत धूप अगरबत्ती लावू नये.
दैनंदिन जीवनात केलेल्या छोट्या मोठ्या चुकांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. आहारात सतत लाल मांस खाल्ल्यामुळे कॅन्सरच्या अनियंत्रित पेशी वाढून आरोग्य बिघडते. जाणून घ्या सविस्तर.
छत्रपती संभाजीनगर जिल्हा सामान्य रुग्णालयात मोफत किमोथेरपी सेंटर सुरू झाले आहे. खासगी रुग्णालयातील महागड्या उपचारांपासून सुटका मिळवण्यासाठी गरीब रुग्णांना आता मोठा आधार मिळाला आहे.
कॅन्सर सारख्या गंभीर आजाराची शरीराला लागण झाल्यानंतर संपूर्ण आरोग्य बिघडून जाते. त्यामुळे जीवनशैलीतील चुकीच्या सवयी बदलून योग्य जीवनशैली फॉलो करणे आवश्यक आहे.
सध्या अनेक जण वाढत्या व्यापामुळे डायरेक्ट बाहेरून खाण्याची सर्रास ऑर्डर करताना दिसतो. पण सतत बाहेरचं आणि फास्ट फूड खाणं तुमच्या जीवावर बेतू शकतं. यामुळे कर्करोगाचा धोकाही वाढताना दिसतोय, काय सांगतात…
तुम्ही अशा लोकांपैकी एक आहात का जे दररोज चिकन खाऊन निरोगी राहण्याचा प्रयत्न करतात? तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की दररोज चिकन खाल्ल्याने पोटाच्या कर्करोगाचा धोका वाढतो, संशोधनातून हे सिद्ध झाले…
सरकारी आकडेवारीनुसार, राजधानी दिल्लीत पुरुषांमध्ये तोंडाच्या कर्करोगाचे आणि महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. याची कारणे कोणती आहेत आणि ती कशी रोखता येईल?
Raghuraman Kannan NAI Fellow 2025 : राष्ट्रीय शोधक अकादमीकडून फेलोशिप मिळाल्यानंतर, भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ रघुरामन यांनी आनंद व्यक्त केला आणि म्हणाले, "एनएआय फेलो म्हणून नाव मिळणे हा एक मोठा सन्मान…