Satara News : राजकीय प्रश्नांवर प्रतिक्रिया विचारणाऱ्या पत्रकारांवर संजय दिना पाटील यांनी शिवीगाळ केली. “तुम्ही परत इकडे आलात तर तुम्हाला मारून पाठवेन, हे मी तुम्हाला पोलिसांसमोर सांगतोय. तुम्हाला करायचंय ते…
‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याची माहिती समोर आली आहे. ठाकरे गटातील सहा खासदारांना शिंदे यांच्या शिवसेनेत आणण्यासाठी फडणवीस यांनी केंद्रीय नेतृत्वाशी समन्वय साधत एका…
शिवसेनेचे खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना दिलेल्या धमकीनंतर राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतल्याची माहिती असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत…
Corporate Jihad: नाशिकच्या टीसीएस आणि पुण्याच्या विप्रो कंपनीतील उदाहरणे देत चित्रा वाघ म्हणाल्या की, पॉशसारखा कठोर कायदा असतानाही मॅनेजमेंट नराधमांना पाठीशी घालत आहे. आयसीसी कमिटीचे नियम फक्त कागदावरच राहिले आहेत.…
संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यांसह विविध मुक्कामस्थळी जर्मन हॅंगर उभारण्यात आले आहेत. यामुळे वारकऱ्यांना सुरक्षित आणि प्रशस्त निवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे.
राज्यातील 75 टक्के शेतकऱ्यांना सध्या दिवसा वीजपुरवठा करण्यात येत असून, उर्वरित 25 टक्के शेतकऱ्यांनाही यावर्षाअखेरीस दिवसा वीज उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.…
राज्यातील अमली पदार्थांची विक्री, तस्करी आणि सेवन रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. प्रत्येक जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात अमली पदार्थविरोधी कारवाईसाठी स्वतंत्र अँटी-नार्कोटिक्स युनिट उभारण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र…
सोलापूर विधान परिषद निवडणुकीतील दणदणीत विजयानंतर नवनिर्वाचित आमदार राजेंद्र राऊत यांनी मोहिते-पाटील गटावर जोरदार टीका केली. डीसीसी बँक आणि दूध संघ अडचणीत आणणाऱ्यांनीच अहंकारातून ही निवडणूक लादल्याचा आरोप त्यांनी केला.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे मुंबईत आगमन झाले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले. इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते पार पडले.
Devendra Fadnavis Government: ‘राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना’ अंतर्गत आत्महत्याग्रस्त शेतकरी विधवांच्या महिला बचत गटांना विविध व्यवसाय आणि लागवडीसाठी केवळ 1 रुपया नाममात्र दराने शासकीय पडीक जमीन उपलब्ध करून दिली…
मुंबईतील पांढऱ्या पट्ट्यांच्या वादावरून जैन मुनी निलेशचंद्र यांनी मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर पुन्हा टीका केली आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राम तर नितेश राणे हे त्यांचे हनुमान असल्याचे…
महाराष्ट्र मंत्रिमंडळ बैठकीत जात वैधता प्रमाणपत्रासाठी 6 महिन्यांची मुदतवाढ, नागपूर मेडिकल सायक्लोट्रॉन प्रकल्प, ग्रामीण पेयजल धोरण 2026 आणि भारत नेट कार्यक्रमासह 6 महत्त्वाच्या निर्णयांना मंजुरी देण्यात आली.
पनवेल येथील पीएमश्री रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वहाळ येथे आयोजित शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत चौथीच्या विद्यार्थिनीने त्यांची मुलाखत घेत आगळावेगळा संवाद साधला.
कर्जमाफी योजनेतील जाचक अटी हटवण्याबाबत सरकारने सकारात्मक भूमिका घेतल्याचा दावा करत आमदार रोहित पवार यांनी पंढरपुरातील अन्नत्याग आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.
स्टँडर्ड चार्टर्ड बँकेने गेल्या सात वर्षांत राबविलेल्या सामाजिक उपक्रमांमुळे महाराष्ट्रातील ८.३ लाखांहून अधिक नागरिकांना थेट लाभ मिळाला आहे. जलसुरक्षा, आरोग्यसेवा, रोजगारनिर्मिती आणि महिला सक्षमीकरण क्षेत्रातील या कामगिरीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही हसू आवरले नाही. काही क्षणांसाठी संपूर्ण वातावरण आनंदमय झाले आणि उपस्थितांनी या प्रसंगाचा मनमुराद आनंद घेतला. मुख्यमंत्र्यांसह सर्व मान्यवरांनी या प्रसंगाचा आनंद घेतल्याने काही काळ वातावरण…
लहान पक्षांचे काँग्रेसमध्ये संभाव्य विलीनीकरण होणार असल्याच्या चर्चांवर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी काँग्रेसला ‘बुडते जहाज’ असे संबोधले. यावरून आता काँग्रेसनेही जशास तसे प्रत्युत्तर दिले असून "भाजपा मित्रपक्ष गिळणारी ‘चेटकीण’' असल्याचे…
लातूर जिल्ह्यातील बोंबळी येथील भूमिहीन गायकवाड शेतकरी कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे. शेतकरी पत्नीच्या खांद्यावर शेतीचे जोखड असल्याची बाब समोर आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून कुटुंबाला आर्थिक सहाय्य देण्यात आले…
सामान्य प्रशासन विभागात नवा निर्णय घेण्यात आला असून आता मंत्रालयीन विभागांच्या पुनर्रचनेस मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयाद्वारे तेरा विभागांची पूनर्रचना करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत आज मोठे निर्णय घेण्यात आले. वर्षानुवर्षे ट्रॅफिकच्या विळख्यात सापडलेल्या घोडबंदर रोडवरील वाहतूककोंडी आता दूर होणार आहे.