आ. मंदा म्हात्रे यांचा ड्रीम प्रोजेक्ट सुपर स्पेशालिटी रुग्णालय प्रकल्प अडचणीत आला आहे. महापौरांच्या मान्यतेने थेट सीबीडी बेलापूर येथे होणाऱ्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या प्रस्ताव रद्द करण्याचा निवेदन देणार आहेत.
वसई येथील विद्यावर्धिनी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात श्री. भाऊसाहेब वर्तक यांच्या जयंतीनिमित्त IEEE तांत्रिक सहप्रायोजित आंतरराष्ट्रीय परिषद IC3ET 2026 दिनांक ९ व १० फेब्रुवारी २०२६ रोजी यशस्वीरीत्या पार पडली.
मीरा-भाईंदर परिसरातून १९ डिसेंबर रोजी बचाव करण्यात आलेल्या बिबट्याच्या मृत्यूनंतर वनविभागाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. बचावलेल्या बिबट्यांची तपासणी करण्याला प्राधान्य दिले जात आहे.
ठाणे, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर येथील भाजप कार्यकर्त्यांनी बरेच काही सहन केले आहे, असे सांगत येथील भाजप कार्यकर्ते खुश नाहीत, अशी जाहीर कबुली देत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या कामगिरीवरही त्यांनी प्रश्नचिन्ह…
उदय सामंत यांनी गणेश नाईक यांना कडक इशारा देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पाठराखण केली आहे. 'शिंदेंच्या उठावामुळेच तुम्हाला मंत्रीपद मिळाले' असे म्हणत सामंत यांनी नाईक यांना सुनावले
सर्व पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली असती, तर ताकदीनुसार पदे मिळाली असती, असे वैयक्तिक मत मांडतानाच कार्यकर्त्यांनी कठीण परिस्थितीतही पाळलेली पक्षशिस्त कौतुकास्पद असल्याचे नाईक यांनी नमूद केले.
आपले नाव नक्की कोणत्या मतदान केंद्रावर आहे याची माहिती न मिळाल्याने मंत्री गणेश नाईक यांचा मोठा गोंधळ झाला आहे. या स्थितीत मतदान करावे की नाही असा संताप त्यांनी व्यक्त केला…
भाजपचे प्रसिद्ध आणि ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांना मतदान न करताच परतावे लागल्याने नवी मुंबई हादरली आहे. मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचल्यावर त्यांना मतदार यादीतून त्यांचे नाव गायब असल्याचे आढळले
नाईक यांचे वय वाढले आहे. नाईक आता नवी मुंबईचे नाही तर फक्त ऐरोलीपुरता नेते राहिले आहेत. बेलापूर विधानसभा नाईक यांच्या हातून गेली आहे. . मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाईक यांना…
मंत्री नाईक यांच्याकडील ही जबाबदारी काढून आमदार निरंजन डावखरे यांच्याकडे ठाणे महानगरपालिकेचा निवडणूक प्रभारी म्हणून देण्यात आली आहे. याचं नेमकं कारण काय ?
नवी मुंबईत भाजपा व शिंदे गट शिवसेनेमध्ये लढत होणार असल्याचे निश्चित झाले आहे. अशातच गणेश नाईक स्वबळावर लढण्यासाठी ठाम आहेत. गणेश नाईकांनी स्वबळाचा नारा दिला असून आगामी निवडणूकीबाबत त्यांची भुमिका…
पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, राजगुरूनगर व शिरुर परिसरातील बिबट्यांमुळे मनुष्यहानी होणे ही दुर्देवी घटना आहे. यावर दीर्घ व तातडीच्या उपाययोजना करण्यात येतील, असे गणेश नाईक म्हणाले.
कार्यक्रमात बोलताना मंत्री नाईक यांनी सांगितले की,“मी देखील बिबट्याची पिल्ले आणि हरणाची पिल्ले पाळली होती. परंतु वनमंत्री झाल्यावर ही बाब कायदेशीर नाही म्हणून मी त्यांना सोडून दिले.”
नवी मुंबईतील 14 गावं बाहेर काढण्यावरून चांगलेच राजकारण तापले आहे. यामुळे शिवसेना शिंदे गट आणि गणेश नाईक आमने-सामने आले आहेत. आता या प्रकरणावर आमदार मंदा म्हात्रेंनी देखील नाईकांवर टीका केली…
नालायकांच्या हाती सत्ता देऊ नये आणि त्यामुळेच त्यांच्या हाती सत्ता जाणार नाही. समन्वय समिती ही संवाद साधण्यासाठीच स्थापन करण्यात आली आहे. उठसूट एकनाथ शिंदे यांच्यावर टीका सहन केली जाणार नाही.