२१ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या एकदिवसीय विश्वविजेत्या भारताविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत भाग घेण्यासाठी श्रीलंकेचा महिला क्रिकेट संघ बुधवारी भारतात दाखल झाला या मालिकेवर चाहत्यांची नजर असेल.
२०१३ मध्ये पदार्पणापासून ते संघाच्या विश्वचषक विजयात महत्त्वाची भूमिका बजावण्यापर्यंतच्या तिच्या प्रवासाबद्दल सांगितले. संगीतकार पलाश मुच्छलशी लग्न मोडल्यानंतर मानधना पहिल्यांदाच एका कार्यक्रमात सहभागी झाली.
भारतीय महिला संघ श्रीलंकेविरुद्ध पाच सामन्यांच्या टी-२० मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयने हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला संघाची घोषणा केली आहे.
२०२६ च्या डब्ल्यूपीएलसाठी मेगा लिलाव नुकताच संपन्न झाला. या हंगामाची सुरुवात नवी मुंबईत एका रोमांचक सलामीने होईल, जिथे गतविजेत्या मुंबई इंडियन्स (MI) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) विरुद्ध खेळतील.
निगार सुलताना जोती हिने ज्युनियर खेळाडूंवर हल्ला केल्याचे आरोप निराधार असल्याचे सांगत फेटाळून लावले आहेत. निगार सुलताना हिने मारहाणीचे आरोप फेटाळून लावले आहेत, यावेळी तिने कर्णधार हरमनप्रीत कौरचे नाव घेतले…
भारतीय महिला क्रिकेट संघाने आयसीसी महिला विश्वचषक जिंकल्याने भारतीय महिला क्रिकेटपटूंचे मूल्य वाढले आहे. त्यामुळे कौरने म्हटले आहे की, केंद्रीय करारांमध्ये असेलल्या तफावतीत देखील सुरधारणा होतील.
आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला ५२ धावांनी पराभूत जेतेपद जिंकले. या विजयाने भारतीय महिला खेळाडूंच्या ब्रॅंड व्हॅल्यूमध्ये वाढ झाली आहे.
विश्वविजेत्या भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरवर सोशल मीडियावरील एका अकाउंटने हरमनप्रीत कौरवर लेस्बियन असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या आरोपामुळे आता वादंग निर्माण झाले आहे.
आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून जेतेपद जिंकले. या सामन्यात भारताच्या ऐतिहासिक विजयाने देशात क्रिकेट प्रसारणासाठी नवीन विक्रम प्रस्थापित केले.
भारतीय महिला क्रिकेट संघाने २ नोव्हेंबर २०२५ या दिवशी दक्षिण आफ्रिका संघाला पराभूत करत सुवर्णाध्याय रचला. या विश्वचषक विजेतेपदाने भारतीय महिला संघाला नवसंजीवनी देण्याचे काम केले.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरुवारी राष्ट्रपती भवनात आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक विजेत्या भारतीय महिला क्रिकेट संघाची भेट घेतली, संघाकडून सर्व खेळाडूंची स्वाक्षरी असलेले संघ जर्सी भेट देण्यात आली.
सेमीफायनल सामन्यात जेमिमा रॉड्रिग्जने शानदार शतक झळकावले. भारताने ऑस्ट्रेलियाला हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला, जिथे त्यांनी दक्षिण आफ्रिकेला हरवून त्यांचे पहिले महिला विश्वचषक विजेतेपद जिंकले.
महिला विश्वचषक जिंकणाऱ्या खेळाडूंना भेटल्यानंतर भारताच्या खेळाडूंना पंतप्रधान मोदीं यांना अनेक प्रश्न केले त्याचबरोबर त्याचबरोबर काही मजेशीर किस्से देखील शेअर केले आहेत.
फ्रँचायझींनी अनेक स्टार खेळाडूंना कायम ठेवले आहे तर काहींना सोडून देण्यात आले आहे. भारताच्या चार स्टार खेळाडू, हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्ज आणि शफाली वर्मा, त्यांच्या संबंधित संघांसह राहतील.
ट्रॉफी जिंकल्यानंतर, हरमन ब्रिगेड मंगळवारी दिल्लीला आली. बुधवारी संध्याकाळी, संघ ७ लोक कल्याण मार्ग येथील पंतप्रधानांच्या निवासस्थानी पोहोचला. भारतीय संघ त्यांच्या अधिकृत औपचारिक पोशाखात पंतप्रधानांच्या निवासस्थानी गेला.
भारतीय महिला संघाने विश्वचषक जिंकून इतिहास रचला आहे. या जगज्जेत्या भारतीय महिला संघाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याच्या लोक कल्याण मार्गावरील निवासस्थानी भेट घेतली आहे.
विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिका महिला संघाला ५२ धावांनी पराभव करून विश्वचषक जिंकणारा भारतीय महिला संघ आज पंतप्रधान मोदी यांची भेट घेणार आहे. या भेटीसाठी संघ पानप्रधान यांच्या निवासस्थानी पोहचला…
Women's World Cup 2025: आज भारतीय महिला क्रिकेट संघावर बीसीसीआयकडून आणि प्रायोजकांकडून पैशांचा वर्षाव होत आहे, पण एक काळ असा होता की महिला संघाचे सामनेही पाहत नसे. किंवा त्याची क्रेझ…
भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत विश्वचषकाचे जेतेपद जिंकले. यामुळे भारतीय महिला संघाचे कौतुक होत आहे. आता पंतप्रधान मोदींकडून भारतीय खेळाडूंना जेवणासाठी आमंत्रित केले आहे.