बीसीसीआयने आयसीसीपेक्षा जास्त बक्षीस रक्कम जाहीर केली आहे. बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या भारतीय संघासाठी ५१ कोटी रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे.
दोन डब्ल्यूपीएल जेतेपद जिंकल्यानंतर हरमनप्रीतने आता आयसीसी जेतेपदही जिंकले आहे. हरमनप्रीत कौर क्रिकेट मैदानाबाहेरही खूप पैसे कमवते. तिच्याकडे मुंबई ते पटियाला पर्यंत मालमत्ता आहेत.
सेमीफायनलपूर्वी दुखापतग्रस्त आणि स्पर्धेतून बाहेर पडलेली सलामीवीर प्रतीका रावलही मागे नव्हती. ती व्हीलचेअरवर स्टेडियममध्ये आली आणि जेतेपद जिंकल्यानंतर मैदानावर दिसली.
टीम इंडियाने फायनलच्या सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेला पराभूत करुन संपूर्ण देशामध्ये जल्लोष साजरा करण्यात आला. आता सध्या सोशल मिडियावर एक व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
क्षिण आफ्रिकेच्या कर्णधार लॉरा वोल्वार्डने संपूर्ण स्पर्धेत शानदार कामगिरी केली आणि ती सर्वाधिक धावा करणारी खेळाडू होती. पराभवानंतरही, लॉराने तिच्या कामगिरीने आणि सामन्यानंतरच्या विधानाने चाहत्यांच्या मनाला स्पर्श केला.
अंतिम सामन्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट अमनजोत कौरचा झेल होता, ज्याने दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉराला बाद केले, जिने आधीच शतक झळकावले होते. त्या झेलने सामना उलटला आणि भारतीय संघाने कधीही…
वी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियममध्ये विश्वचषक फायनल जिंकल्यानंतर, टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौरने तिचे प्रशिक्षक अमोल मुझुमदार यांचे पाय स्पर्श केले.
आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ चा अंतिम सामन्यात भारतीय महिला संघ आणि दक्षिण आफ्रिका महिला संघ आमनेसामने आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर २९९ धावांचे लक्ष ठेवले आहे.
भारतीय महिला संघ आणि ऑस्ट्रेलिया महिला संघ आज एकदिवसीय विश्वचषक अंतिम सामन्यात आमनेसामने असणार आहेत. अंतिम सामन्यात विजयासाठी गौतम गंभीर आणि सूर्यकुमार यादव यांनी महिला संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.
भारत आणि दक्षिण आफ्रिका या हाय-व्होल्टेज सामन्यापूर्वी, भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने एक महत्त्वपूर्ण विधान केले. ती म्हणाली, "फायनलमध्ये पराभवाचे दुःख आम्हाला समजते, पण यावेळी आम्हाला विजयाचा आनंद अनुभवायचा आहे."
भारतीय महिला क्रिकेट संघ विश्वचषकाच्याअंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघासोबत दोन हात करणार आहे. भारतीय प्रेक्षकांच्या मते भारतीय संघ अंतिम सामन्यात बाजी मारेल.
आयसीसी महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय महिला संघ आणि ऑस्ट्रेलिया महिला संघ आमनेसामने येणार आहेत. हा सामना अंतिम सामना स्टार स्पोर्ट्स, जिओ हॉटस्टार आणि डीडी स्पोर्ट्सवर पाहता येणार आहे.
भारतीय महिला क्रिकेट संघाने महिला विश्वचषक २०२५ च्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलिया महिला संघाचा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. या विजयावर अनेक तरुण-तरुणींनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
सामन्यानंतर भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने त्यांच्या यशाचे श्रेय मुख्य प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांना दिले. मुजुमदार यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय महिलांनी उत्कृष्ट कामगिरी केली.
ऑस्ट्रेलियन कर्णधार एलिसा हिलीने संकेत दिले की हा तिचा शेवटचा ५० षटकांचा विश्वचषक सामना असू शकतो. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाच्या इतिहासातील सर्वाधिक धावांचा पाठलाग करून ऑस्ट्रेलियाचे राज्य संपुष्टात आणले.
आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ च्या उपांत्य फेरीत भारताने ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय मिळवत अंतिम फेरीत आपले स्थान पक्के केले. INDW विरुद्ध AUSW सामना ऐतिहासिक होता कारण त्यात महिला विश्वचषक इतिहासातील…
भारताच्या संघाने हरमनप्रीत कौर आणि जेमिमा रोड्रिक्स याच्यामध्ये झालेल्या भागीदारीने संघाला विजयापर्यत नेले. विजयानंतर हरमनप्रीत कौर खूप भावुक झाली. तिने सामन्यानंतर एक महत्त्वपूर्ण विधान केले.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये झालेल्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर भारताच्या महिला खेळाडू या भावूक होताना दिसल्या. विजयानंतर जेमिमाने तिच्या भावना व्यक्त केल्या.
भारताविरुद्ध ठेवलेले जागतिक क्रिकेटमधील सर्वाधिक ३३१ धावांचे लक्ष्य गाठण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावावर होता. तथापि, रॉड्रिग्जच्या शतक आणि हरमनप्रीत कौरच्या ८९ धावांच्या लढाऊ खेळीमुळे भारतीय महिला संघाने इतिहास रचला.