प्रवाशांच्या गैरसोयींबाबत केंद्रीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य खा. संजय दिना पाटील यांनी आवाज उठवला आहे. लाखो प्रवाशांची जीवनरेखा असलेल्या रेल्वे व्यवस्थेतील त्रुटींवर त्यांनी नाराजी व्यक्त करत उपाययोजनेची मागणी केलीय.
प्रवाशांना अधिक नियोजन करता यावे यासाठी तिकीट रद्द करण्याच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे. पूर्वी असलेली ४८, १२ आणि ४ तासांची मर्यादा आता अनुक्रमे ७२, २४ आणि ८ तास करण्यात…
कोकण मार्गावरील प्रवाशांसाठी सीएसएमटी–मडगाव विशेष गाड्यांच्या ४ फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. या गाड्या ३ व ५ एप्रिल रोजी सीएसएमटीहून सुटून मडगावला पोहोचतील आणि परतीच्या फेऱ्या त्याच दिवशी मडगावहून सुटतील.
रेल्वेकडून या अॅपची मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी करण्यात आली होती. अनेक वर्षांपासून वापरात असलेले यूटीएस अॅप टप्याटप्प्याने बंद करून प्रवाशांना 'रेल वन' अॅप वापरण्याचे आवाहन करण्यात आले.
राहुरी-शनिशिंगणापूर मार्गात बागायती जमीन जात असल्याने सोनईतील शेतकऱ्यांनी शुक्रवारी (दि. १३) सोनई बसस्थानक परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर साखळी उपोषण करून रेल्वेमार्गाला विरोध केला.
धार्मिक पर्यटन वाढावे म्हणून राहुरी-शनिशिंगणापूर रेल्वे मार्गाला केंद्र सरकारने मंजुरी दिली. मात्र, याच रेल्वे मार्गाला सोनाई परिसरातील शेतकरी विरोध करत आहे.
लाखो प्रवासी दररोज भारतीय रेल्वेने प्रवास करतात आणि या प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानावर सुरक्षितपणे पोहोचवण्याची अत्यंत महत्त्वाची आणि कठीण जबाबदारी लोको पायलटवर असते.
मुख्य रेल्वे स्थानकावर तिकीट आरक्षण प्रक्रियेत गंभीर अनियमितता सुरू असल्याची चर्चा प्रवाशांत रंगू लागली आहे. रेल्वेच्या तिकीटांमध्ये दलाली केली जात असल्याचे धक्कादायक बाब समोर येत आहे.
भारतीय रेल्वे मध्ये ११,१२७ सहाय्यक लोको पायलट पदांच्या भरतीला मंजुरी मिळाली आहे. ही भरती देशभरातील १७ रेल्वे विभागांमध्ये होणार असून तांत्रिक पात्र उमेदवारांसाठी मोठी संधी आहे.
संशय बळावल्यानंतर तक्रारदाराने दक्षता विभागाशी संपर्क साधला. त्यानुसार कल्याण स्थानकात सापळा रचण्यात आला आणि लाच स्वीकारताच आरोपीला ताब्यात घेण्यात आले.
Railway Ticket fare Increase : रेल्वे प्रवासाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. आजपासून लांब पल्ल्याच्या प्रवासाच्या तिकीट दरामध्ये वाढ लागू करण्यात आली आहे.
भारतीय रेल्वेने पुन्हा एकदा तिकीटाच्या दरामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र यामुळे सामान्य लोकांना फटका बसला असून सुविधांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
रेल्वेने प्रवासी भाडे वाढवले आहे. तथापि, काही प्रवास पर्यायांना या वाढीतून वगळण्यात आले आहे. नवीन भाडे या महिन्यापासून लागू होतील. 26 डिसेंबरपासून हा बदल लागू होणार असून उपनगरीय रेल्वेसाठी हा…
आता भारतात हाय-स्पीड कार्गो नेटवर्क अधिक वाढणार असल्याचे दिसून येत आहे. यासाठी आता १.५ लाख कोटीचा प्रकल्प हाती घेण्यात आलाय. ३ फ्रेट कॉरिडॉर वाढविण्यात येणार आहेत, वाचा सविस्तर
वाढत्या प्रवाशांच्या संख्येला आणि विमान रद्दीकरणांना प्रतिसाद म्हणून, भारतीय रेल्वेने पुढील तीन दिवसांत 89 विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला असून उत्तर रेल्वे दिल्ली आणि मुंबईदरम्यान 6 विशेष गाड्या
भारतीय रेल्वेने वंदे भारत, अमृत भारत आणि नमो भारत या त्रिवेणी गाड्यांसह आपले नेटवर्क आधुनिकीकरण करण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. लवकरच, वंदे भारतचे स्लीपर व्हर्जन देखील लाँच केले जाईल.
भारतीय रेल्वेच्या जाळ्याची गती आणि विस्तार जगभर प्रसिद्ध आहे. त्यातही काही रेल्वे स्थानकं अशी आहेत जी आपल्या विशेषतेमुळे लक्ष वेधून घेतात. महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात असलेली बेलापूर आणि श्रीरामपूर रेल्वे स्थानकं…
Kunal Kamara on Indian Railways : कॉमेडियन कुणाल कामरा याने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्याने भारतीय रेल्वेवर गंभीर आरोप केले असून सुविधांवर ताशेरे ओढले आहे.
Indian Railway: भारतीय रेल्वेने दाट धुक्यामुळे (Fog) होणाऱ्या संभाव्य अपघातांचा धोका लक्षात घेऊन उत्तर भारतातील विविध मार्गांवर धावणाऱ्या ५२ गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम करणारा मोठा निर्णय घेतला आहे.