भारतीय निवडणूक आयोगाने जम्मू-काश्मीरमधील ४ आणि पंजाबमधील १ अशा एकूण ५ राज्यसभा जागांसाठी पोटनिवडणुका जाहीर केल्या आहेत. जाणून घ्या या निवडणुकांचे संपूर्ण वेळापत्रक.
जानेवारी १९९० मध्ये जम्मू-कश्मीरमध्ये झालेल्या हिंसाचारात काश्मिरी हिंदू समुदायाला बळजबरीने खोऱ्यातून स्थलांतर करावे लागले, या स्थलांतर केलेल्या कश्मीरी हिंदूंना गेल्या तीन दशकांपासून त्यांच्या मूलभूत अधिकारांपासून वंचित
NIA Raids Jammu And Kashmir : एनआयएने जम्मू-काश्मीर आणि इतर ५ राज्यांमध्ये एकाच वेळी २२ ठिकाणी छापे टाकले आहेत. दहशतवादाशी संबंधित मोठ्या कट रचल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
मेहबुबा मुफ्तींनी जम्मूतील पूरस्थितीवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला. 'मंदिरे पिकनिक स्पॉट नाहीत, ती पूजेसाठी आहेत' अशी टीका करत त्यांनी पूरग्रस्तांसाठी मोठ्या पॅकेजची मागणी केली.
जम्मू-काश्मीरमध्ये वैष्णोदेवीच्या मार्गावर भूस्खलन झाल्याने ५ भाविकांचा मृत्यू झाला आणि १४ जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे वैष्णोदेवीची यात्रा थांबवण्यात आली आहे. जाणून घ्या या दुर्घटनेची सविस्तर माहिती.
जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात ऑपरेशन अखलच्या नवव्या दिवशी दोन भारतीय जवान शहीद झाल्याची माहिती मिळत आहे. या चकमकीत एक दहशतवादीही ठार झाल्याचे वृत्त आहे.
५ ऑगस्ट रोजी जम्मू आणि काश्मीरमधून कलम ३७० आणि ३५अ रद्द करून सहा वर्षे पूर्ण होतील. याचदरम्यान जम्मू आणि काश्मीरला राज्याचा दर्जा परत कधी मिळेल? यावर आता चर्चा सुरु झाली.
जम्मू-काश्मीर किश्तवाडमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांविरुद्ध सुरक्षा दलांनी जोरदार कारवाई सुरू केली असून चतरूच्या कुछल भागात भीषण चकमक सुरु आहे. लष्कर आणि पोलिसांच्या संयुक्त कारवाईदरम्यान २-३ दहशतवाद्यांना घेरलं आहे
जम्मू-कश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा मिळावा, ही मागणी माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी पुन्हा एकदा उचलून धरली. तीही थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत.
Pahalgam Terror Attack News : जम्मू-काश्मीरमधील शोपियां जिल्ह्यात अनेक ठिकाणी 'दहशतवादमुक्त काश्मीर' असा संदेश देणारे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. दहशतवाद्यांबद्दल विश्वसनीय माहिती देणाऱ्याला बक्षीस देण्यात येणार आहे.
पाकिस्तानच्या गोळीबारात अति. जिल्हा विकास आयुक्तांच्या मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. याबाबतची माहिती जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली आहे.
१९९९ मध्ये नेपाळमधून इंडियन एअरलाइन्सच्या विमानाचे अपहरण करण्यात आले होते. दहशतवाद्यांनी ते काठमांडूहून अमृतसर आणि लाहोर आणि नंतर अफगाणिस्तानातील कंदहारला नेले.
Jammu Kashmir news: पुहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. गुप्तचर माहितीनुसार राष्ट्रीय महामार्गाला लक्ष्य करून दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता आहे.
काश्मीरमधील पहलगाम येथे कुडाळमधील काही पर्यटक गेले होते. त्यांना तेथील कारचालकाकडून वाईट अनुभव आला होता. हल्ल्याच्या दोन दिवस आधी हा हल्ला होणार याची चाहूल त्या चालकाला होती की काय असा…
पाकिस्तानमधून बेपत्ता झालेल्या ५,००० नागरिकांपैकी १०७ नागरिकांच्या असलेल्या अतिरेकी संबंधाबाबत विनायक राऊत यांनी महाराष्ट्र सरकारकडून शोध घेण्याची मागणी केली आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय लष्कराने दहशतवादाविरुद्ध मोठी कारवाई सुरू केली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर, सैन्याने २ दहशतवाद्यांना ठार मारले आहे आणि ७ जणांची घरे उद्ध्वस्त केली आहेत.
राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने संरक्षण आणि सुरक्षा दलांच्या कोणत्याही कारवाईचे किंवा त्यांच्या हालचालींचे थेट प्रक्षेपण (लाईव्ह कव्हरेज) माध्यमांनी टाळावे, असे स्पष्ट निर्देश माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने दिले आहेत.