अंबरनाथ नगरपालिकेच्या अंतिम मतदार यादीत मोठा गोंधळ. एकाच वॉर्डात शहराच्या विविध भागांतील आणि उल्हासनगरच्या माजी नगरसेवकांची नावे. महाविकास आघाडी आणि मनसेचे गंभीर आरोप, यादी शुद्ध करूनच निवडणूक घेण्याची मागणी.
दररोज कुठून ना कुठून नवे पुरावे समोर येत आहेत. मी ‘ॲनाकोंडा’ म्हणतोय ते विनोदाने नाही. यांची भूक शमतच नाही — पक्ष चोरला, निशाणी चोरली, नाव चोरलं, आता माझे वडिलसुद्धा चोरायचा…
विशेषतः मतदार यादीतून अंदाजे १ कोटी बनावट किंवा डुप्लिकेट नावे काढून टाकण्याची मागणी विरोधी पक्षांकडून करण्यात आली आहे. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मतदार यादीतील घोळ यावरून जोरदार तोफ…
MNS MVA Satyacha Morcha : आज दुपारी १ वाजता महाराष्ट्रातील मुंबईत विरोधी पक्षांकडून सत्य मार्च काढण्यात येणार आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार, राज ठाकरे यांची मनसे आणि काँग्रेस हे संयुक्तपणे…