मंत्री लोढा म्हणाले "काही लोक डबल रजिस्ट्रेशन करण्याच्या प्रयत्नात आहेत. विविध राज्यात त्यांचे मतदार म्हणून नाव आहे. पश्चिम बंगाल मध्ये हा कट उघडकीस आला म्हणून तिथून ९७ लाख वोटर्स कमी…
ट्रम्प टॉवरचे नाव बदलण्याबाबत प्रश्न उपस्थित झाल्यावर मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी स्पष्ट केले की, ट्रम्पचे नाव हे केवळ व्यावसायिक भागीदारीमुळे देण्यात आले असून त्याचा कोणत्याही प्रकारच्या गौरवाशी संबंध नाही.
प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येत असलेली PM-VBRY योजना ही देशातील रोजगारनिर्मितीला नवी दिशा देणारी ठरत आहे, असे लोढा म्हणाले.
मुंबईच्या गिरगाव चौपाटीवरील कोळी बांधवांच्या बोटी हटवण्याच्या प्रशासनाच्या कारवाईला मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी स्थगिती दिली आहे. "मुंबई सर्वप्रथम कोळी बांधवांचीच आहे" असे म्हणत त्यांनी बीएमसीला कडक निर्देश दिले.
मानवतेचा हात, सर्वांचा साथ” या सामाजिक अभियानाचा शुभारंभ मंगळवार, दि. ९ जून रोजी सायंकाळी गामदेवी येथील धरम पॅलेस, ह्यूजेस रोड येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
मुंबईतील मांडवी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (ITI) नामांतराच्या मुद्द्यावरून नवीन वाद निर्माण झाला आहे. स्थानिक आमदार अमीन पटेल यांनी संस्थेचे नाव बदलण्याची मागणी केल्यानंतर राज्य सरकारने हा प्रस्ताव फेटाळून…
मरीन लाइन्स पुलाजवळील BEST स्टेशन परिसरात ३३,००० वोल्ट वायरिंगमध्ये बिघाड झाल्याचे निदर्शनास आले असून, ही लाईन रेल्वे रुळाखाली असल्याने दुरुस्ती प्रक्रियेस काही वेळ लागण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे मुंबईत ड्रग्जविरोधात समन्वित आणि संघटित मोहीम उभारली जाणार असून, २१ जूनपासून सुरू होणाऱ्या या अभियानाकडे सामान्य नागरिकांनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन त्यांनी यानिमित्ताने केले.
या बैठकीत नशा मुक्ती अभियान अधिक प्रभावीपणे राबविण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. २६ जून या जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनाचे औचित्य साधून व्यापक जनजागृती मोहीम राबविण्याचे नियोजन करण्यात आले.
रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ (RT-MSSU) आणि दक्षिण कोरियातील प्रतिष्ठित कैस्टा संस्थेच्या दोन शाखांमध्ये झालेला करार महाराष्ट्रातील उच्च शिक्षण आणि संशोधन क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी हा विषय गांभीर्याने घेतला असून त्यांनी त्या पीडित महिलेची भेट घेतली तसेच मालवणी पोलिस ठाण्यात वरिष्ठ अधिकाऱ्याकडे कडक कारवाईची मागणी केली.
महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी ज्यांनी बलिदान दिले त्या हुतात्म्यांचे योगदान अमूल्य आहे. आजचे राज्याचे वैभव हे कामगार आणि कष्टकरी वर्गाच्या परिश्रमाचे फलित आहे, असे मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले.
राज्यातील असंघटित कौशल्य क्षेत्राला एकत्र आणून महाराष्ट्राच्या प्रगतीला अधिक बळ देण्यासाठी एक सक्षम व्यासपीठ उभारण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले.
चर्चगेट येथील इंडियन मर्चंट्स चेंबर (IMC) सभागृहात राज्य नाविन्यता सोसायटी, युनिटी आणि गुगल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गेम डेव्हलपर प्रशिक्षण कार्यक्रमाच्या समारोप व पारितोषिक वितरण समारंभात मंत्री लोढा बोलत होते.
पोलिसांनी कोट्यवधी रुपयांचे अमलीपदार्थ जप्त केले आहेत.ही समस्या केवळ पोलिसांच्या कारवाईने सुटणार नसून त्यासाठी लोकचळवळ उभारण्याची गरज असल्याचे मंत्री लोढा यांनी सांगितले.
मुंबईतील नेस्को सेंटरमधील म्युझिक कॉन्सर्टमध्ये दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी याप्रकरणी तातडीची बैठक बोलावली असून कडक कारवाईचे आदेश दिले आहेत.
मुंबई महानगरपालिकेत आयोजित पत्रकारांशी संवाद साधताना कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा बोलत होते. महापालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांचीही भेट त्यांनी घेतली.
युवकांना स्वावलंबी बनविण्यासाठी अनेक महत्वपूर्ण पावले उचलली आहेत.आगामी काळात मुख्यमंत्री महाफंड योजनेअंतर्गत तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी ५ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाची सोय करण्यात येणार आहे.
मुंबईच्या मानखुर्दमध्ये 1200 अनधिकृत बांधकामांवर पालिकेचा हातोडा पडला असुन 11 एकर जमीन अतिक्रमणमुक्त करून तिथे 'विज्ञान पार्क' उभारणार असल्याचे सह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी माहिती दिली आहे.
दक्षिणेतही एकेकाळी २२ते २३ टक्के जैन धर्मीय समुदाय होता. आता केवळ हा समाज तिकडे ३ टक्के इतकाच आहे. हे सर्व काँग्रेसच्या षढयंत्राचा भाग असल्याचा घणाघात ही मंत्री लोढा यांनी केला.