मीरा-भाईंदर शहरात आगीच्या तांडवात अनेक कुटुंब होरपळून गेली. या दुर्घटनेत चार ते पाच इमाराती आगीच्या विळख्यात सापडल्या. याबाबत परिवहन मंत्र्यांनी घटनास्थळी दाखल होत पालिकेला सुचना केल्या आहेत.
मीरा-भाईंदर शहरातील काशिमिरा परिसरातील प्लेझंट पार्क येथे लागलेल्या भीषण आगीमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. आगीच्या तडाख्यात आजूबाजूच्या ३ ते ४ इमारती आल्याने रहिवाशांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
मीरा-भाईंदर शहरात घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवत असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मीरा रोड येथील देव मोगरा गॅस एजन्सीसमोर नागरिकांच्या लांब रांगा लागल्या आहेत.
मिरा-भाईंदरकर ज्या मेट्रो सेवेसाठी अनेक वर्षांपासून वाट पाहत होते, त्या दहिसर–मिरा भाईंदर मेट्रो मार्गिकेतील महत्त्वाचे काशिगाव मेट्रो स्थानक आता वापरासाठी जवळपास पूर्णपणे सज्ज झाले आहे.
हॉस्पीटलमधील ICU मध्ये रुग्णांची विशेष काळजी घेतली जाते. मात्र हाच ICU आता जीवावर बेतण्याचं कारण ठरला आहे. मीरा भाईंदरमधील नामांकित हॉस्पीटलचा हलर्जीपणा समोर आला असून संताप व्यक्त केला जात आहे.
मिरा भाईंदर मेट्रो प्रकल्पातील कंत्राट प्रक्रियेत मोठ्या आर्थिक अनियमिततेचा आरोप आमदार नरेंद्र मेहता यांनी विधानसभेत केला. जे. कुमार इन्फ्रास्ट्रक्चरने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अधिकाऱ्यांशी संगनमत करून...
मीरा-भाईंदर शहरातील चर्चेचा विषय ठरलेल्या बॉटन लेक परिसरातील उड्डाणपुलाला युवा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी ‘विश्वगुरू उड्डाणपूल’ असे नाव देत नव्या वादाला तोंड फोडले आहे.
तहकूब महासभेदरम्यान पत्रकारांना अचानक चित्रीकरणास मनाई केल्याने सभागृहात मोठा वाद निर्माण झाला.बहुमताचा गैरफायदा घेत सत्ताधारी भाजपकडून दडपशाही केली जात असल्याचा आरोप विरोधकांनी करत तीव्र आक्षेप नोंदवला.
मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महापौरपदी डिंपल मेहता यांनी दुसऱ्यांदा पदभार स्वीकारला असून उपमहापौरपदी ध्रुवकिशोर पाटील विराजमान झाले आहेत. महापालिका मुख्यालयात झालेल्या पदभार सोहळ्यात भाजपकडून जोरदार तयारी करण्यात आली होत
वन विभागाने वैद्यकीय तपासणी केल्यानंतर २५ डिसेंबर रोजी बिबट्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात, म्हणजेच येऊर वनपरिक्षेत्रातील नागला भागात सोडण्यात आले होते.
मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या महापौर पदावरून मराठी एकीकरण समिती आक्रमक झाली आहे. मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी मीरा भाईंदर महानगरपालिकेवर मराठीच महापौर झाला पाहिजे अशी स्पष्ट भूमिका घेतली आहे.
मीरा भाईंदर महापालिकेत २०१७ साली निवडून आलेल्या आणि पुन्हा निवडणूक रिंगणात असलेल्या अनेक माजी नगरसेवकांच्या संपत्तीत दुप्पट वाढ झाली आहे. गेल्या ८ वर्षात अनेकांची संपत्ती दुपटी पासून ५ पटीने…
शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनी मिरा-भाईंदरसाठी आपला वचननामा जाहीर केला आहे. यात अनधिकृत इमारतींचा पुनर्विकास, स्वतंत्र विद्यापीठ, मोफत वायफाय आणि पॉड टॅक्सी यांसारख्या मोठ्या प्रकल्पांचे आश्वासन दिले आहे.