वसई-विरार महापालिकेचा बोळिंज येथील ३८५ कोटी रुपयांचा मलनिस्सारण प्रकल्प हा प्रशासनाच्या निष्काळजीपणा आणि निकृष्ट नियोजनाचा पुरावा आहे. ९ वर्षांतच प्रकल्पाची दुर्दशा झाल्याचा पर्दाफाश करत विरोधी पक्षनेते मनोज पाटील केला.
जिल्हा खनिज निधीतून चंद्रपूरमध्ये रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत कामांना मंजुरी देण्यात आली आहे. तसेच रस्त्यांच्या कडेला धूळ उडू नये यासाठी पाणी मारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
सध्याचे हवामान आणि खाण्यापिण्यातील बदल याचा सर्वात जास्त परिणाम हा त्वचेवर होत असतो. प्रदूषण आणि तणावाने त्वचा लवकर खराब होते. यासाठी नियमित त्वचेची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे, कसे जाणून…
मुंबई क्लायमेट वीक हा त्यासाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. हवामान बदलावरील कृती कार्यक्रमाचे नेतृत्व करण्यास महाराष्ट्र तयार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
Most Pullutated City in India : जानेवारी २०२६ मध्ये भारताची वायू प्रदूषणाची स्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अँड क्लीन एअरच्या अहवालानुसार गाझियाबाद सर्वात प्रदूषित शहर…
नवी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत तुर्भे येथे 'कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्प' उभारण्यास अधिकृत मंजुरी मिळाल्याने शहराच्या घनकचरा व्यवस्थापनाच्या प्रश्नावर कायमस्वरूपी उपाययोजना होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
महाराष्ट्रात किती टायर पायरोलिसिस कारखाने आहेत, याची माहिती खुद्द महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे नाही. 'नवराष्ट्र'ने केलेल्या तपासात राज्यातील १०३ कारखान्यांचे वास्तव आणि वाढत्या प्रदूषणाचे गंभीर धोके समोर आले आहेत
बालाजी अमाईन्स या रासायनिक कारखान्यामुळे परिसरात गंभीर प्रदूषण होत असल्याच्या तक्रारींनी प्रशासनाचे लक्ष वेधले असून, या प्रकरणाची सखोल तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सध्या संपूर्ण देशात वाढत्या प्रदूषणाने सगळेच हैराण झाले आहेत. मात्र याचा अत्यंत गंभीर परिणाम फुफ्फुसांवर होताना दिसून येत आहे. भारताच्या शहरांतील हवा फुफ्फुसांच्या कर्करोगाला आमंत्रण देत आहेत, जाणून घ्या
तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये रासायनिक कारखान्यासह मॅन्यूफैक्चरिंगचे मोठमोठे कारखाने आहेत. प्रदूषणाच्या मुद्द्यावरून तळोजा वसाहत मागील गेल्या कित्येक वर्षापासून चर्चेत असून आजूबाजूच्या परिसरातील नागरिक नाहक त्रास सहन करतात.
दिवसेंदिवस प्रदूषण वाढतंय आणि याचा प्रत्यय जलप्रदूषणाच्या बाबतीतही येत आहे. पाण्याचा दर्जा या प्रदूषणामुळे घसरत चालला आहे. शहरी भागांमध्ये सध्या काय स्थिती आहे, आरोग्यावर कसा परिणाम होतोय जाणून घ्या
माजी व खासदार हुसेन दलवाई यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच स्थानिकांनी देत परिसर दणाणून सोडला. तर कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर जोरदार निदर्शन करण्यात आली.
Pandharpur News: चंद्रभागा नदी प्रदूषित झाल्याने भाविकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रदूषित चंद्रभागा नदी स्वच्छ करण्याचे मोठे आव्हान प्रशासना समोर राहिले आहे.
भीमा नदी ही लाखो नागरिकांच्या जीवनाशी थेट जोडलेली आहे. मात्र, दुर्दैवाची बाब म्हणजे आज हीच भीमा नदी आपल्या अस्तित्वासाठी झगडताना दिसत आहे. विशेषतः राजगुरुनगर शहर व परिसरात भीमा नदीची अवस्था…
इंद्रायणीचे पाणी पिण्यायोग्य न राहिल्याने आळंदी नगरपरिषदेला भामा-आसखेड धरणातून पाणी मागवावे लागत आहे. नदीतील प्रदूषणामुळे स्थानिक जलशुद्धीकरण केंद्रावर अतिरिक्त ताण पडत आहे.
वाकड आणि हिंजवडी परिसरात मोठ्या प्रमाणावर गृहप्रकल्प सुरू आहेत. या प्रकल्पांना साहित्याचा पुरवठा करणारे अनेक 'रेडी मिक्स काँक्रीट' (RMC) प्लांट या परिसरात कार्यरत आहेत.
Pollution News: पुणे शहरासाठी तयार करण्यात आलेल्या ‘जीआरएपी’मध्ये ‘मध्यम’ आणि ‘खराब’ या दोन्ही श्रेणी एकत्र करून सात ठोस उपाययोजना निश्चित करण्यात आल्या आहेत.
वाढत्या AQI मुळे दिल्ली-NCR मध्ये GRAP-4 निर्बंध लागू करण्यात आले आहेत. इयत्ता 10 आणि 12 वगळता सर्व भौतिक वर्ग बंद आहेत आणि बांधकामांवर बंदी लागू करण्यात आली.
National Pollution Control Day : आज २ डिसेंबर राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस. वाढत्या प्रदुषणाला रोखण्यासाठी आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या धोक्यांबद्दल, समस्यांबद्दल जागरुकता निर्माण करण्याचा दिवस आहे.