प्रवाशांची फसवणूक होऊ नये आणि त्यांना सुरक्षित प्रवास करता यावा, यासाठी (Pune News) आरटीओ कार्यालयाकडून ८२७५३३०१०१ हा व्हॉट्सॲप हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे.
Driving Licence New Rules: केंद्र सरकार वाहन चालविण्याचे परवाने आणि वाहन-संबंधित सेवांमध्ये बदल करण्याच्या तयारीत आहे. प्रस्तावित बदलांमध्ये वाहन चालविण्याच्या परवान्याच्या वैधतेचा कालावधी वाढवण्याचा समावेश असू शकतो.
RTO Vehicle Sale Rules : केंद्र सरकारच्या नव्या अधिसूचनेनुसार, जुन्या वाहनांची खरेदी-विक्री किंवा एक्सचेंजचा व्यवसाय करणाऱ्यांनी रीतसर मान्यता घेणे कायदेशीररित्या बंधनकारक करण्यात आले आहे.
PUC Certificate : वाहतुकीचे नियम पूर्वीपेक्षा अधिक कडक झाले आहेत. लोक हेल्मेट, सीट बेल्ट आणि वाहन चालविण्याचा परवाना जपून ठेवत असले तरी, एक लहानसे कागदपत्र तुम्हाला अडचणीत आणू शकते.
आपली कार इतरांपेक्षा हटके दिसावी म्हणून अनेक जण कार मॉडिफिक्शन्स करत असतात. मात्र हेच मॉडिफिकेशन्स तुमची डोकेदुखी देखील ठरू शकते. चला यामागील RTO चे नियम जाणून घेऊयात.
प्रत्येक वाहन मालकाला आणि चालकाला आपले वाहन (RC) आणि ड्रायव्हिंग लायसन्स (DL) यांच्याशी अचूक मोबाईल नंबर लिंक करणे अनिवार्य करण्यात आले आहे. मोबाईल नंबर अपडेट न केल्यास अडचणींचा सामना करावा…
राज्यात वाढत्या अवैध प्रवासी वाहतुकीवर नियंत्रणासाठी परिवहन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत तातडीने कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. या बैठकीत राज्यातील सद्यस्थितीबाबत गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली.
अनेक राज्यांनी आपल्या सीमांवरील चेकपोस्ट बंद केल्या. पण, महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात आजही चेकपोस्ट सुरू असून, तिथे पोलिस व आरटीओ खात्यातील काही घटक अवैध वसुली करत आहेत.
ई-चलानच्या मुद्द्यावरून राज्यातील परिवहन क्षेत्रात पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे. बस, ट्रक, टॅक्सी आणि ऑटो-रिक्षा यांसारख्या विविध परिवहन संघटनांनी ई-चलानमध्ये दिलासा देण्याच्या मागणीसाठी अलीकडे आंदोलन छेडले होते.
महाराष्ट्र आणि केंद्र शासनाकडून आधीच विविध करांचा बोजा सहन करणाऱ्या बस व्यावसायिकांवर आता 'ई-चलन'च्या अन्यायकारक आणि जुलमी दंड आकारणी केली जात आहे.याविरोधात बस वाहतूक संघटनेने (आरटीओ) कार्यालयावर भव्य मोर्चा काढला.
सरकारच्या ई-चलन प्रणालीतील त्रुटी व वाढीव दंडाच्या धोरणाविरोधात महाराष्ट्र ट्रान्सपोर्टर्स अॅक्शन कमिटीच्या आवाहनानुसार लातूर जिल्ह्यात वाहतूकदारांनी आक्रमक आंदोलन छेडले आहे.
रिक्षा चालकांच्या मनमानी करभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून ही कारवाई करण्यात आली. जानेवारी महिन्यात आरटीओच्या तपासणीत १७४ रिक्षा दोषी आढळले आहेत.
अन्यथा याबाबतची मोहीम परिवहन विभागाकडून अधिक गतिमान केली जाणार असून कारवाईचा बडगा उचलला जाणार आहे. यासाठी पाच हजारांपर्यंत दंड आकारला जाण्याची शक्यता आहे.
पुणे शहरातील ऑटो रिक्षाचालक मीटरनुसार भाडे न आकारता प्रवाशांकडून थेट मनमानी दराने पैसे वसूल करत आहेत. नियमांचे अल्लंघन केल्या प्रकरणी आरटीओकडू कारवाई करण्यात आली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांसाठी एचएसआरपी बंधनकारक आहे. एप्रिल २०१९ नंतर नोंदणीकृत नवीन वाहनांवर ही नंबर प्लेट आधीपासूनच बसवलेली असते.
एचएसआरपी संदर्भात महत्त्वाची अपडेट समोर येत असून, जुन्या गाड्यांना 'एचएसआरपी' लावण्यासाठी नवा कंत्राटदार शोधण्यासाठी परिवहन आयुक्तालय पुन्हा निविदा प्रक्रिया राबवण्याचे नियोजन करीत आहे.
RTO News: सध्या देशभरात अपघात होण्याचे प्रमाण वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. दरम्यान लहान मुलांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी हायकोर्टाने गंभीर दखल घेतली आहे.