२०२६ च्या टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा झाली असून शुभमन गिलला डच्चू देण्यात आला आहे. उपकर्णधार असूनही गिलला का वगळले? गंभीर आणि आगरकर यांच्या पाठिंब्यानंतरही नेमकं काय बिनसलं?
शुभमन गिल २०२६ च्या टी-२० विश्वचषक आणि न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी बीसीसीआयने निवडलेल्या संघातून बाहेर आहे. पण, सुनील गावस्कर यांच्या सल्ल्याला आणि या गोष्टींना काही किंमत नाही.
शुभमन गिल अहमदाबादमध्ये संघासोबत होता, जिथे भारताने पाच सामन्यांची शेवटची टी-२० मालिका जिंकून दक्षिण आफ्रिकेला हरवले होते. काही तासांनंतर, उपकर्णधार असूनही गिलला टी-२० संघातून वगळण्यात आले.
कटकमध्ये टीम इंडियाने सहज विजय मिळवला, तर दक्षिण आफ्रिकेने दुसरा सामना जिंकला. पराभवानंतर, टीम इंडिया त्यांच्या प्लेइंग ११ मध्ये बदल करू शकते. सर्वात मोठा प्रश्न हा आहे की दक्षिण आफ्रिका…
कर्णधार सूर्यकुमार यादव आणि प्रशिक्षक गौतम गंभीर संजू सॅमसनला संधी देण्याचा विचार करू शकतात. आता प्रश्न असा आहे की, जर सॅमसनला प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट केले गेले तर तो कोणाची जागा…
उपकर्णधार शुभमन गिल पहिल्याच षटकात खाते न उघडता बाद झाला. त्याचबरोबर त्याचा फार्मदेखील फारच खराब आहे. जबाबदारीने फलंदाजी न करण्याचा आपला 'गुन्हा' सूर्यकुमारने मान्य केला आहे, त्याचबरोबर गीलवर देखील वक्तव्य…
२०२५ मध्ये टी-२० क्रिकेटमध्ये परतताना गिलची कामगिरी प्रभावी राहिलेली नाही. या वर्षी त्याने खेळलेल्या १४ टी-२० सामन्यांमध्ये त्याने १८३ चेंडूत १४३ पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने २६३ धावा केल्या आहेत.
IND vs SA T20 Series: सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली, टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत सहभागी होणार आहे. तथापि, टी-२० सामन्यांच्या वेळेत थोडा बदल करण्यात आला आहे.
ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मैदानावर हरवल्यानंतर, टीम इंडिया प्रोटीजविरुद्ध हीच लय कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. हार्दिक पंड्याच्या पुनरागमनामुळे संघ पूर्वीपेक्षा अधिक मजबूत दिसत आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका शनिवार, ६ डिसेंबर रोजी संपली. टीम इंडिया आपला पुढचा सामना कधी आणि कोणाविरुद्ध खेळणार आहे ते जाणून घ्या.
आता पुढील टी20 मालिकेमध्ये त्याचे पुनरागमन होणार आहे अशी वृतांची माहिती होती. पण आता यासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या भारत दौऱ्यादरम्यान शुभमन गिलला दुखापत झाली होती.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका ODI मालिका सुरु होण्याआधी भारतीय क्रिकेट संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक मोर्ने मॉर्केल यांनी एकदिवसीय कर्णधार शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांच्या दुखापतीतून पुनरागमनाबद्दल सकारात्मक अपडेट्स दिले.
गंभीरचा १६ महिन्यांचा कार्यकाळ हा एक चढउताराचा प्रवास होता. या काळात घरच्या मैदानावर न्यूझीलंडकडून ०-३, ऑस्ट्रेलियाकडून १-३ आणि आता दक्षिण आफ्रिकेकडून ०-२ असा पराभव पत्करावा लागला. यावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित…
माजी भारतीय महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी या घसरणीचे कारण थेट भारतीय संघाची खराब तयारी आणि खराब वेळापत्रकाला दिले. त्याचबरोबर त्यांनी गौतम गंभीर याची देखील बाजू मांडली आहे.
शुभमन गिलला मानेच्या दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटीत खेळता आले नाही. त्या सामन्यात टीम इंडियाला दारुण पराभव पत्करावा लागला. कोलकाता येथे झालेल्या पहिल्या कसोटीतही भारताचा पराभव झाला, यावर त्याची प्रतिक्रिया समोर आली…
कर्णधार शुभमन गिलच्या सहभागाबाबत चर्चा सुरू आहे, जरी अंतिम निर्णय मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकावर अवलंबून असेल. टीम इंडियाला या सामन्यामध्ये विजय मिळवणे अनिवार्य आहे.
कोलकाता कसोटीच्या पहिल्या डावात फलंदाजी करताना कर्णधार शुभमन गिलला मानेला दुखापत झाली. दुसऱ्याच दिवशी त्याला डिस्चार्ज देण्यात आला. बीसीसीआयने पुष्टी केली आहे की तो संघासोबत गुवाहाटीला जाईल.
भारतीय संघ आता दोन सामन्यांची कसोटी मालिका जिंकू शकणार नाही. भारतीय संघासाठी आणखी चिंताजनक बाब म्हणजे या सामन्यात कर्णधार शुभमन गिल दुखापतग्रस्त झाला होता आणि दोन्ही डावात फलंदाजी करू शकला…
पहिल्या डावात फलंदाजी करताना त्याला मानेला दुखापत झाली होती, ज्यामुळे तो दुसऱ्या डावात फलंदाजी करू शकला नाही. गिलला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि आता अहवालानुसार त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे.
भारताला मालिकेत १-० अशी आघाडी घ्यायची असेल तर त्यांना इतिहास रचावा लागेल. खरं तर, ईडन गार्डन्सवर कसोटी क्रिकेटच्या इतिहासात आजपर्यंत ११७ पेक्षा जास्त धावांचे लक्ष्य गाठता आलेले नाही.