एकदिवसीय सामन्यांनंतर, आता टी२० सामन्यांची पाळी आहे, ज्यामध्ये टीम इंडियाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करणार आहे. पाच सामन्यांच्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी२० मालिकेशी संबंधित काही प्रमुख तपशीलांवर एक नजर टाकूया.
स्ट्रेलियाने टाॅस जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी अमंत्रित केले. पण भारतासाठी हे घातक ठरले. कारण टीम इंडियाने ५० धावांच्या आतच आपल्या दोन महत्तवाच्या विकेट गमावल्या. कर्णधार शुभमन गिल ९ आणि विराट…
दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल शक्य आहेत. कर्णधार गिल निश्चितच गोलंदाजीच्या आक्रमणाला पुनरुज्जीवित करू इच्छित असेल, ज्याला पर्थमध्ये गतीची कमतरता होती.
आशिया कप मध्ये शुभमन गिल याला उपकर्णधार पद देण्यात आले होते. आता एक नवा खुलासा आशिया कप संदर्भात भारतीय संघाचा झाला आहे. शुभमन गिलने सप्टेंबरमध्ये २०२५ च्या आशिया कपसह टी-२०…
रविवारी, १९ ऑक्टोबर रोजी पर्थमध्ये ऑस्ट्रेलियाने पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा ७ विकेट्सने पराभव केला. या पराभवाने भारताचा माजी दिग्गज क्रिकेटपटू मोहम्मद कैफने नाराजी व्यक्त केली.
यजमान संघाने २१.१ षटकांत ३ विकेट्सच्या मोबदल्यात लक्ष्य गाठले आणि तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक स्पष्टपणे नाराज होते, त्याचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत…
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या सामन्याचे नाणेफेक पार पडले आहे या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्श याने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये तीन सामन्यांच्या मालिकेचा आजपासून शुभारंभ होत आहे. यामध्ये भारताचा संघ हा शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली ही मालिका खेळताना दिसणार आहे.
शुभमन गिलकडे एकदिवसीय संघाची सूत्रे सोपवण्यात आली आहेत. रोहित आणि कोहली यावेळी नवीन कर्णधाराखाली खेळताना दिसतील. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया एकदिवसीय मालिकेशी संबंधित काही प्रमुख तपशीलांवर एक नजर टाका.
भारतीय संघ बराच काळानंतर एकदिवसीय सामना खेळत आहे. या दौऱ्यासाठी रोहित शर्माच्या जागी युवा फलंदाज शुभमन गिलची (Shubman Gill) कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने कमालीची केली आहे. आता, मालिकेच्या समाप्तीनंतरचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज आहेत.
अनेक वर्षांपूर्वी, एमएस धोनीने भारतीय संघात एक परंपरा सुरू केली होती जिथे, मालिका जिंकल्यानंतर, तो संघाच्या नवीन खेळाडूला ट्रॉफी देत असे.तथापि, वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत काहीतरी वेगळेच दिसून आले.
वेस्ट इंडिजने भारतासमोर सामना जिंकण्यासाठी १२१ धावांचे लक्ष्य ठेवले होते. दिल्ली कसोटीनंतर, भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिका संपली आहे. सामनावीर आणि मालिकावीराचीही घोषणा करण्यात आली आहे.
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यामध्ये मालिका पार पडली या मालिकेमध्ये भारताच्या संघाने दोन्ही सामने जिंकून मालिका नावावर केली आहे. यामध्ये भारतीय संघाची गोलंदाजी आणि फलंदाजी दमदार पाहायला मिळाली.
IND vs WI: तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. दुसऱ्या डावात वेस्ट इंडिजने ४९ षटकांत दोन गडी गमावून १७३ धावा केल्या आहेत. टीम इंडिया विजयापासून आठ विकेट्स दूर आहे.
क्रिकेट विश्वामध्ये आतापर्यत कमालीचे कर्णधार राहिले आहेत ज्यांनी त्याच्या संघासाठी फक्त कॅप्टन्सीच नाही तर त्याप्रकारची कामगिरी केली आहे. भारताचा युवा कर्णधार शुभमन गिल आताच कर्णधार झाला आहे पण त्याने खेळलेल्या…
अरुण जेटली स्टेडियमवर वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात भारतीय कसोटी कर्णधार शुभमन गिलने शतक झळकावले. गिलने शानदार खेळी करत कोणत्याही अडचणीशिवाय धावा काढल्या आणि त्याच्या संघाला मजबूत धावसंख्या…
भारत आणि वेस्ट इंडिज या सामन्यात भारतीय संघाचे दुसरे शतक भारताचा कर्णधार शुभमन गिल याने झळकावले आहेत. त्याने दुसऱ्या सामन्यामध्ये त्याने भारतीय संघासाठी 129 धावांची नाबाद खेळी खेळली.
कसोटी क्रिकेटमधील त्याचे तिसरे द्विशतक हुकले. धाव चोरण्याच्या प्रयत्नात जयस्वालने आपली विकेट गमावली. दुसऱ्या टोकाला असलेला कर्णधार शुभमन गिल त्याच्या धावबाद झाल्याने खूप निराश दिसत होता.
भारत विरुद्ध वेस्ट इंडीज यांच्यामध्ये सुरू असलेल्या सामन्यांमध्ये भारताचा सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वाल यांनी शतक झळकावले आहे. यशस्वी जयस्वाल यांचे हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सातवे शतक आहे.