प्रवासादरम्यान तुम्हाला अचानक आजारपण आले आणि एखादी medical emergency उद्भवली, तर काय होईल याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? तर उपचारांचा खर्च कोण उचलणार? विमान कंपनी? विमा कंपनी? की…
'ATF'च्या म्हणजेच विमान इंधनांच्या वाढत्या किमतींचा परिणाम आता वेगाने स्पष्ट होऊ लागला आहे. अनेक विमान कंपन्या आपल्या काही उड्डाणांना रद्द करत आहेत, तर काही कंपन्यांनी तर आपले कामकाजच पूर्णपणे थांबवण्याचा…
भारतीय विमान वाहतूक क्षेत्र सध्या आपल्या सर्वात कठीण काळातून जात आहे. देशातील प्रमुख विमान कंपन्यांनी सरकारला इशारा दिला आहे की, जर एटीएफच्या (ATF) गगनाला भिडणाऱ्या किमतींमधून तात्काळ दिलासा मिळाला नाही.
देशातील सर्वात मोठ्या विमान कंपन्यांपैकी एक असलेली स्पाईसजेट कंपनी सध्या कठीण परिस्थितीतून जात आहे. परिणामी, कंपनीने भयंकर निर्णय घेतला आहे. आपला कर्मचारी वर्ग कमी करण्याचा मोठा निर्णयामुळे आता परिस्थिती गंभीर झाली…
लांब पल्ल्याच्या विमान प्रवासात प्रवाशांचा कंफर्ट वाढवण्यासाठी United Airlines ‘Relax Row’ नावाच्या नवीन इकॉनॉमी सीट्स आणत आहे, ज्यामुळे सीट्सचे सोफ्यासारख्या आरामदायी बेडमध्ये रुपांतर होणार आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाने एकूण ३०,६४० कोटी रुपयांच्या प्रकल्पांना आणि धोरणात्मक निर्णयांना मंजुरी दिली आहे. यामध्ये प्रादेशिक हवाई वाहतुकीला चालना देणारी नवी उड्डाण योजना आणि 'आयव्हीएफआरटी ३.०' चा विस्तार होणार आहे.
मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाचा परिणाम आता सामान्य माणसाच्या खिशावर होत आहे. ब्लूमबर्गने दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय विमान कंपन्यांनी आंतरराष्ट्रीय उड्डाणांचे भाडे अंदाजे १५% वाढवले आहे.
इस्त्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यांनी इराणला लक्ष्य केले असले तरी त्यांचा थेट परिणाम भारतीयांवरही होत आहे. अनेक ठिकाणी हवाई क्षेत्र बंद आणि निबंध लादल्यामुळे आतापर्यंत ३,००० हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात…
DGCA ने विमान कंपन्यांसाठी तिकीट परतफेडीच्या नियमांमध्ये सुधारणा केली आहे. याअंतर्गत, प्रवासी आता बुकिंगच्या ४८ तासांच्या आत, काही अटींच्या अधीन राहून, कोणतेही अतिरिक्त शुल्क न घेता, विमान तिकीट रद्द करू…
विमानाच्या कॅप्टनने कोलकाता विमानतळावर उजव्या इंजिनमध्ये आग लागल्याची शक्यता नोंदवली होती. हे विमान दुपारी २:४९ वाजता कोलकाता एनएससीबीआय विमानतळावर पोहोचले. विमान २३६ प्रवाशांसह विमानात होते.
डिसेंबरमध्ये इंडिगोच्या विमान वाहतुकीतील अडथळे आता कंपनीसाठी अधिकाधिक कठीण होत चालले आहेत. देशाच्या विमान वाहतूक देखरेखीखाली असलेल्या DGCA या घटना गंभीर मानल्याने १६ जानेवारी रोजी एअरलाइनविरुद्ध कठोर कारवाई केली.
संपूर्ण उत्तर भारतात दाट धुके आणि कमी दृश्यमानतेमुळे हवाई वाहतुकीत मोठा अडथळा निर्माण झाला. ही परिस्थिती पाहता, नागरी उड्डाण मंत्रालयाने मंगळवारी सर्व विमान कंपन्यांना प्रवाशांच्या संबधित काही महत्वपूर्ण आदेश दिले…
मोदी सरकारने तीन नवीन विमान कंपन्या सुरू करण्यास मान्यता दिली आहे. सरकारला स्पर्धा वाढवायची आहे. तुम्हीही नवीन विमान कंपनी सुरू करण्यासाठी अर्ज करू शकता. प्रक्रिया जाणून घ्या.
पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स दीर्घकाळ आर्थिक संकटाचा सामना करत असल्याने पाकिस्तान सरकारने सरकारी मालकीची विमान कंपनी विकली आहे. PIA मध्ये ७५ % खरेदी हक्क असलेले आरिफ हबीब आहेत कोण? त्यांचे गुजरातशी काय…
भारतातील इंडिगोची मक्तेदारी संपुष्टात आणण्यासाठी, भारताच्या नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने अल हिंद एअर आणि फ्लायएक्सप्रेस या दोन नवीन विमान कंपन्यांना एनओसी दिले आहेत. त्यामुळे विमान क्षेत्रात खळबळ मजली आहे. वाचा सविस्तर
पुढील पाच वर्षांत विमानतळ क्षेत्रात १ लाख कोटींची गुंतवणूक केली जाईल, असे अदानी विमानतळांचे संचालक जीत अदानी यांनी २५ डिसेंबर रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी माध्यमांना सांगितले.
Pakistan Airspace Ban: 'ऑपरेशन सिंदूर'च्या धसक्याने पाकिस्तानने भारतीय विमानांसाठी आपली हवाई हद्द २३ जानेवारी २०२६ पर्यंत बंद ठेवली आहे. भारतानेही पाकिस्तानी विमानांना 'नो एन्ट्री' देऊन चोख प्रत्युत्तर दिले आहे.
भारतीय विमान वाहतूक बाजारपेठ जगातील सर्वांत वेगाने वाढणाऱ्या बाजारपेठांपैकी एक आहे. तरीही ती विमान कंपन्यांसाठी सातत्याने तोट्यात चालणारी आहे. रूपयाच्या घसरत्या किंमतीमुळे विमान कंपन्यांना डॉलरमध्ये अधिक खर्च येत आहे.
बॉलीवूड अभिनेत्री टोरंटो हून मुंबईला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये जेवण केल्यानंतर बेशुद्ध पडली आणि तिला कोणतीही मदत मिळाली नाही याबद्दल तिने संताप व्यक्त केला आहे.
बुधवारी हैदराबादमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सफ्रान एअरक्राफ्ट इंजिन सेवा केंद्राचे उद्घाटन केले. ज्यामुळे भारत जागतिक एमआरओ केंद्र बनेल. या प्रकल्पात तब्बल १,३०० कोटी गुंतवणुक करण्यात आली आहे..