महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने एअरपोर्ट ॲथॉरिटी ऑफ इंडियाच्या समन्वयाने बारामती विमानतळाचा विकास करण्यासाठी आवश्यक ते सर्वेक्षण करावे, असे निर्देश अजित पवारांनी दिले आहेत.
पनवेलमध्ये शनिवारी झालेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कृती समितीच्या बैठकीत बाळ्या मामा आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्यात शाब्दिक खडाजंगी रंगली.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे महाराष्ट्राचा आर्थिक विकास, पायाभूत सुविधा आणि रोजगाराला मोठी चालना मिळणार आहे. हे विमानतळ राज्याच्या भविष्यासाठी कसे गेम चेंजर ठरेल, वाचा सविस्तर.
Emergency Landing: गेल्या काही दिवसांपासून एअर इंडियाच्या विमानांच्या तक्रारी पाहायला मिळत आहेत. हॉंगकॉंगवरून दिल्लीला जाणारे विमान, दिल्ली ते कोलकाता, कोचीन ते मुंबई विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे.
Air India Plan News : एअर इंडियाच्या विमानाची साडेसाती संपायचं नावं घेत नाही. मुंबईतील एअर इंडिया विमानाच्या अपघाताची बातमी ताजी असताना आज पुन्हा दिल्लीत एअर इंडिया विमान अपघताची बातमी समोर…
Kansai International Airport : १९९४ मध्ये जेव्हा हे उघडण्यात आलं, तेव्हा जगातल्या काही अत्याधुनिक विमानतळांपैकी याची गणना झाली. पण गेल्या काही वर्षांत त्याच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
IGI एअरपोर्टवर 1400 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ग्राउंड स्टाफ व लोडर पदांसाठी दहावी व बारावी पास उमेदवार अर्ज करू शकतात. अधिक माहितीसाठी जाहीर लेख वाचा.
आज दि. बा. पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला त्यांचेच नाव द्यावे, या मागणीसाठी वाशी ते करंजाडे पनवेलपर्यंत भव्य मोटार सायकल रॅली काढली.
लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासंदर्भातला प्रश्न केंद्र शासनाकडे प्रलंबित असल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये असंतोष पसरला आहे.
अब्जाधीश गौतम अदानी यांनी विकसित केलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून (NMIA) उड्डाण भरणारी इंडिगो पहिली एअरलाइन बनणार आहे. इंडिगो आणि अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेड यांच्यामध्ये उड्डाणासंदर्भात करार झाला आहे.
विमानतळावरून प्रवासी विमानात बसले, सीटबेल्ट सुद्धा बांधले. परंतु त्याच क्षणी असं काही घडलं की वेळेत विमान रद्द करावं लागलं. अमरावतीहुन मुंबई कडे रवाना होणार विमान वेळेत रद्द करण्यात आला. नेमकं…
Lahore Airport Fire: पाकिस्तानातील लाहोर येथील विमानतळावर आग लागल्याची बातमी आहे. यामुळे सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. फायर फायटर्स त्या आगीवर नियंत्रण करण्याचा प्रयत्न करत आहे.
हवाई वाहतूक क्षेत्र हे आता केवळ उड्डाणांचे नव्हे तर भारताच्या प्रगतीचे प्रतीक बनत आहे. म्हणूनच पायलट ट्रेनिंग सेंटरची देशपातळीवर उभारणी करा अशी मागणी नरेश म्हस्के यांनी केली आहे.
शिर्डी विमानतळावर रात्रीच्या कालावधीत विमानसेवा सुरू होणे हे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीमुळे शक्य झाले आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (NMIA) एप्रिल २०२५ मध्ये उद्घाटन होणार आहे. विमानतळाचे उद्घाटन १७ एप्रिल २०२५ रोजी होण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर १५ मे पासून विमानसेवा सुरू होईल.
विधानभवनात छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे प्रीपेड रिक्शा सुरू करणेबाबत तसेच नाशिक, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बस स्थानकांच्या कामकाजाचा आढावा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला.