India Bnagladesh Relations : भारत-बांगलादेशमधील तणावात प्रचंड वाढ झाली आहे. एकीकडे दोन्ही देशात राजकीय तणाव आहे, तसेच बांगलादेशाने भारतासाठी सेवा स्थगित केल्या आहे, मात्र दुसरीकडे भारतासोबत व्यापार सुरुच ठेवायचा आहे.
Banagaldesh Violence : बांगलादेशात विद्यार्थी नेता शरीफ उस्मान हादीच्या हत्येनंतर तीव्र हिंसाचार उफाळला आहे. या हिंसाचारात भारतीयांना लक्ष्य केले जात आहे. दरम्यान हादीच्या हत्येप्रकरणी एक मोठा खुलासा करण्यात आला आहे.
Khaleda Zia Health Update : गेल्या दोन आठवड्यांपासून खालिदा जिया रुग्णालयात दाखल आहेत. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले असून प्रकृतीत कोणतीही सुधारणा नाही. उपचारासाठी त्यांना परदेशात नेण्यात येणार आहे.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आहे. बांगलादेशने अखेर भारतातून कांदा आयातीस परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा थेट फायदा भारतातील कांदा उत्पादक शेतकरी तसेच कांदा निर्यातदारांना होणार आहे.
Bangladesh Election Update : सध्या बांगलादेशात २०२६ फ्रेब्रुवारीच्या निवडणुकांची जोरदार तयारी सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर बांगलादेशच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
Pkaistan Bangladesh Relations : बांग्लादेश आणि पाकिस्तानमधील संबंधामध्ये सुधारणा होताना दिसत आहे. पाकिस्तान ढाकाला मोठ्या शस्त्रास्त्रांची विक्री करणार असल्याचे वृत्त मिळाले आहे. यामुळे भारताच्या चिंता वाढली आहे.
Sheikh Hasina Extradiction : शेख हसीनाच्या फाशीची मागणी सध्या जोर धरत आहे. बांगलदेश सरकारने भारताला त्यांच्या प्रत्यार्पणासाठी 3 अधिकृत पत्रे लिहिली आहेत. पण भारताकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
Sheikh Hasina's extradition : सध्या बांगलादेशात हसीनाच्या फाशीची मागणी जोर धरत आहे. याच पार्श्वभूमीवर बांगलादेश सरकारने भारताला अधिकृत पत्र पाठवत हसीनाच्या प्रत्यार्पणाची मागणी केली आहे.
Sheikh Hasina Death Verdict : बांगलादेशात आतापर्यंत १०० हून अधिक महिलांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. परंतु यातील एकाही महिलेला फाशी देण्यात आलेली नाही. कारण...
Hasina's Reaction on Court Verdict : शेख हसीना यांना अमानवीय कृत्यांच्याविरोधात फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. हसीना यांनी या निकालावर संताप व्यक्त केला आहे.
Bangladesh Politics : बांगलादेशच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाने युनूस यांच्या नेतृत्त्वाखालील अंतिरम सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.
आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान सुपर-४ मध्ये पोहोचले आहेत. आता ग्रुप बीमधून कोणता संघ पात्र ठरणार? श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील समीकरणे समजून घ्या आणि जाणून घ्या सुपर-४…