तोपर्यंत पोलिस प्रशासन आणि अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि परिसर सील केला. आग आटोक्यात आणली गेली. पण या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह आणि पाच जणांचा मृत्यू झाला.
अजित पवारांच्या अपघात हा अपघात नसून घातपात असावा, असा संशय आमदार अमोल मिटकरी, शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांसारख्या नेत्यांनी उपस्थित केला आहे.
अरविंद सावंत यांनी केवळ संसदेत हा मुद्दा उपस्थित केला नाही तर नागरी विमान वाहतूक मंत्री किंजरापु राम मोहन नायडू यांना एक सविस्तर पत्र देखील लिहिले आहे.
Maharashtra Politics- बारामती विमान अपघाताचे सीसीटिव्ही फुटेज मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पण ते अजून मिळालेले नाहीत. केंद्रीय मंत्र्यांना भेटीची वेळ मागितली आहे. पण तीही मिळत नाहीये
गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनी करणाच्या चर्चा होत्या, अजित पवार यांचीच दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासाठी प्रयत्न सुरू होते, असा दावा शरद पवार यांनी केला आहे.
श्रीजीत पवार हे अजित पवारांचे चुलत पुतणे आहेत. मला काही अडचण आल्यानंतर मी त्यांना मेसेज करतो. वेळ मिळाल्यावर ते लगेच फोन करतात. जिल्हा परिषदेच्या तिकिट वाटपावरून माझा गैरसमज झाला होता.
Ajit Pawar Plane Crash- या घटनेचा काही संबंध आहे का? असा प्रश्न काही नागरिकांकडून उपस्थित केला जात असून, त्या काळातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
अजितदांदांना जाऊन आज सात दिवस झाले असले तरी त्यांच्या कुटुंबियांसह त्यांच्या चाहत्यांच्या, कार्यकर्त्यांच्या सोशल मीडियावर त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे.
अजितदादांचे काही बोलणे झाले असते तर त्यांनी आम्हाला सांगितलं असते. ते आमच्या सरकारमध्ये होते. त्यामुळे आमच्याशी न बोलता ते असा निर्णय घेऊ शकतील का, असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला.
विमान अपघात तपास ब्यूरोने या दोन्ही प्रकरणांमध्ये अद्याप अंतिम अहवाल सादर केलेले नाहीत. एएआयबीने एका वर्षाच्या निर्धारित वेळेत आठ अपघात आणि सात गंभीर घटनांमध्ये अंतिम अहवाल सादर केलेले नाही.
शरद पवार यांच्या दाव्यानंतर त्यांच्या गटाचे नेते जयंत पाटील आणि राजेश टोपे यांनीदेखील त्या बैठकीत पक्षाच्या विलीनीकरणाची चर्चा झालेली आण सर्व काही ठरले होते, असे वक्तव्य करत शरद पवार यांच्या…
गेल्या काही महिन्यांपासून दोन्ही राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चांही सुरू होत्या. महत्त्वाची बाब म्हणजे, खुद्द अजित पवार हेच या दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासाठी आग्रही होते.
अजित पवारांच्या अपघातापूर्वी आणि नंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चा सुरू होत्या. त्यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळात दोन्ही राष्ट्रवादी म्हणजेच अजित पवार गट आणि शरद पवार गटाच्या एकत्रीकरणाच्या चर्चांना वेग
अजित पवार यांचा पक्ष हा एक स्वतंत्र गट असल्याने शरद पवार जे सांगत आहेत ते सत्य असून, सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या निर्णयाबाबत कोणालाही पूर्वकल्पना नव्हती असे संजय राऊत यांनी म्हटले…
Sunetra Pawar Oath Taking: आताच्या घडामोडींनुसार सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्रीपदी आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्याचा निर्णय राष्ट्रवादीच्या कोअर टीमने अत्यंत घाईने घेतल्याचे समजते.
राजकीय पक्षांची विधाने आणि पक्ष कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया या गोंधळाचे प्रतिबिंब आहेत. अजित पवार यांच्या निधनाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.