अजित पवारांच्या निधनानंतर बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे. यामध्ये निवडणूक बिनविरोध होणार की लढवली जाणार याची चर्चा सुरु आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे. यामध्ये अजित पवारांनंतर बारामतीसाठी आणि शिवाजी कर्डिले यांच्यानंतर राहुरी मतदारसंघासाठी पोटनिवडणूक होणार आहे.
अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अपघात प्रकरणात विमान कंपनी VSR चा मालक व्हि.के. सिंग यांची पुण्यात तब्बल तीन दिवस चौकशी करण्यात आली. CID च्या चौकशीदरम्यान व्हि.के. सिंग यांनी काही धक्कादायक…
एका टर्मला शरद पवार माढ्यातून तर सुप्रिया सुळे बारामतीतून एकाच वेळी लोकसभेवर निवडून गेले. शरद पवार केंद्रातून राज्यात आल्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत अजित पवार लोकसभेवर निवडून गेले.
अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती जागेवरील पोटनिवडणुकीची चर्चा वाढत आहे. निवडणूक आयोगाने या जागेसाठी मतदार यादी पुनरीक्षणाचा वेळापत्रक जाहीर केला आहे.
राज्य शासनाच्या 'माझी वसुंधरा अभियान ५.०' अंतर्गत घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत बारामती नगरपरिषदेने ४० हजार ते १ लाख लोकसंख्या गटामध्ये उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला आहे.
अजितदादांच्या निधनानंतर, नटराज नाट्य कला दालनात त्यांच्या विविध छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित केले होते, या प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने या प्रदर्शनाची मुदत वाढवण्यात आली आहे.
तोपर्यंत पोलिस प्रशासन आणि अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि परिसर सील केला. आग आटोक्यात आणली गेली. पण या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह आणि पाच जणांचा मृत्यू झाला.
अजित पवारांच्या अपघात हा अपघात नसून घातपात असावा, असा संशय आमदार अमोल मिटकरी, शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांसारख्या नेत्यांनी उपस्थित केला आहे.
अरविंद सावंत यांनी केवळ संसदेत हा मुद्दा उपस्थित केला नाही तर नागरी विमान वाहतूक मंत्री किंजरापु राम मोहन नायडू यांना एक सविस्तर पत्र देखील लिहिले आहे.
Maharashtra Politics- बारामती विमान अपघाताचे सीसीटिव्ही फुटेज मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पण ते अजून मिळालेले नाहीत. केंद्रीय मंत्र्यांना भेटीची वेळ मागितली आहे. पण तीही मिळत नाहीये
गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनी करणाच्या चर्चा होत्या, अजित पवार यांचीच दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासाठी प्रयत्न सुरू होते, असा दावा शरद पवार यांनी केला आहे.
श्रीजीत पवार हे अजित पवारांचे चुलत पुतणे आहेत. मला काही अडचण आल्यानंतर मी त्यांना मेसेज करतो. वेळ मिळाल्यावर ते लगेच फोन करतात. जिल्हा परिषदेच्या तिकिट वाटपावरून माझा गैरसमज झाला होता.
Ajit Pawar Plane Crash- या घटनेचा काही संबंध आहे का? असा प्रश्न काही नागरिकांकडून उपस्थित केला जात असून, त्या काळातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
अजितदांदांना जाऊन आज सात दिवस झाले असले तरी त्यांच्या कुटुंबियांसह त्यांच्या चाहत्यांच्या, कार्यकर्त्यांच्या सोशल मीडियावर त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे.
अजितदादांचे काही बोलणे झाले असते तर त्यांनी आम्हाला सांगितलं असते. ते आमच्या सरकारमध्ये होते. त्यामुळे आमच्याशी न बोलता ते असा निर्णय घेऊ शकतील का, असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला.