अर्थसंकल्प जाहीर झाला असून काही उद्योग क्षेत्रात वस्तू महागल्या आहेत तर काही स्वस्त झाल्या आहेत. याचपार्श्वभूमीवर चप्पल उद्योगातही निर्यात शुल्क कपात करण्यात आली.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण संसदेत २०२६ च्या अर्थसंकल्पात विशेष आणि महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. 'दुर्मिळ पृथ्वी मिशन' (Rare Earth Mission) ची घोषणा केली आहे. यामुळे संरक्षण-तंत्रज्ञानात भारत स्वावलंबी होणार आहे.
आज भारताचे अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन सादर करत असून चालू अर्थसंकल्पात शेअर बाजार घसरला आहे. बाजारात सेन्सेक्स २०० अंकांनी घसरला असून निर्देशांक लालेलाल झाला आहे, याबद्दल वाचा सविस्तर माहिती..
केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, गुंतवणूक, सुधारणा आणि आत्मनिर्भरतेवर जोरदार लक्ष केंद्रित केल्यामुळे भारताने ७% पर्यंत वाढ केली आहे.
भारत २०२६ चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करत असताना, सर्वात कमी वेळेचे अर्थसंकल्पीय भाषण कोणी दिले, अर्थसंकल्पाशी संबंधित महत्त्वाचे विक्रम आणि संपूर्ण अर्थसंकल्प दिनाचे वेळापत्रक जाणून घ्या.
केंद्रातील मोदी सरकारचा १५ वा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारमण सादर करणार आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेला बाह्य दबाव आणि अंतर्गत आव्हानांचा सामना करावा लागत असताना हे अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण रविवार, १ फेब्रुवारीला संसदेत २०२६ चा अर्थसंकल्प सादर करतील तेव्हा देशभरातील लाखो लोक त्यांचे भाषण पाहत असतील. तेव्हा सर्वसामान्यांपासून व्यापाऱ्यांपर्यंत सर्वांचे लक्ष बजेटकडे असेल.
केंद्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झाले आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या आवारामध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया दिली.
देशाच्या संसदीय इतिहासात रविवारी सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर होण्याची ही पहिलीच वेळ असेल. 1 फेब्रुवारी (रविवार) रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण सलग नवव्यांदा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील.