चंद्रपूरच्या भद्रावतीतील संताजीनगर परिसरात वादग्रस्त खुल्या प्लॉटवरून दोन गटांत तुफान हाणामारी झाली. या घटनेत दोन्ही बाजूंचे अनेक जण जखमी झाले असून परस्परांच्या तक्रारीवरून एकूण १६ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.
प्रेयसीचे फोटो दुसऱ्या तरुणाला पाठवल्यामुळे संतप्त नातेवाईकांनी तरुणाला दोरीने बांधून बेदम मारहाण केली. चंद्रपूर जिल्ह्यातील या घटनेत सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पोलिस तपास सुरू आहे.
१५ व्या वित्त आयोगाच्या संगणकीकृत ग्रामीण महाराष्ट्र आणि पेसा (ग्रामीण विकास कार्यक्रम) कायद्यांतर्गत ग्रामपंचायतींना त्यांच्या निधीपैकी किमान २५ टक्के निधी मानव संसाधन विकासावर खर्च करणे बंधनकारक आहे.
सुरुवातील मोबाइल कार्यान्वित करण्यासाठी वर्षभरासाठी एक हजार रुपयांचे रिचार्ज मारून देण्यात आले होते. काही महिन्यांतच मोबाइलमध्ये तांत्रिक अडचणी येऊ लागल्या.
चंद्रपुरात ठाकरेंच्या शिवसेनेने भाजपाला पाठिंबा देऊन आघाडीचा धर्म पाळला नाही पण काँग्रेसने परभणी महापौरपदाच्या निवडणुकीत आघाडीचा धर्म पाळला आहे, अशी प्रतिक्रीया हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली.
नुकत्याच पार पडलेल्या नगर परिषद निवडणुकीत काँग्रेस पक्षाने एकहाती सत्ता प्राप्त करीत जिल्हा काँग्रेसमय केला. असं असलं तरी देखील चंद्रपूर महानगर पालिकेत स्पष्ट बहुमत मिळाले नसल्याचं बोललं जात आहे.
व्याघ्न संघर्षांवर उपाययोजना करण्यासाठी राज्य सरकारतर्फे गठीत ११ सदस्यीय तांत्रिक समितीच्या अहवालाची त्वरित अंमलबजावणी व्हावी आणि इतर मागण्या पूर्ण करण्यासाठी इको-प्रोचे अध्यक्ष बंडू धोतरे अन्नत्याग सत्याग्रह करणार आहे.
चंद्रपूर महानगर पालिकेच्या ६६ नगरसेवकांसाठी १५ जानेवारीला निवडणूक झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी निकाल जाहीर झाला. भाजपकडून महापौरपदासाठी संगीता खांडेकर यांना मतदान करण्यासाठी व्हिप जाहीर करण्यात आला आहे.
प्रवाशांचा प्रवास होणार सोपा! चंद्रपूर-हावडा रेल्वेला मंजूरी दिली आहे. छत्तीसगड बंगाली मित्र समाज संस्थेच्या राज्याध्यक्षा सुमन शील यांनी सांगितले की, चंद्रपूरचे समाजसेवक हरिदास बिस्वास यांचे प्रयत्न लवकरच यशस्वी होतील.
चंद्रपूर महानगर पालिकेसाठी काँग्रेसचे विधिमंडळ नेते आ. विजय वडेट्टीवार व खा. धानोरकर यांच्यातील वर्चस्वाची लढाई आहे. प्रचाराची धुरा दोन्ही पक्षातील नेत्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने सांभाळली.
उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून देखील महापौरपदी मनस्वी संदीप गिहे यांचा अर्ज दाखल करण्यात आला आहे. बसपाने काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी ७ नगरसेवकांनी १० नामांकन अर्ज दाखल…
जलजीवन मिशनअंतर्गत जिल्ह्यात १३०० कामांची निवड करण्यात आली. अनेक ठिकाणची कामे कंत्राटदारांनी अर्धवट सोडली. निधी आला नसल्याने कंत्राटदारांनी कामे थांबवून ठेवली.
अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर याबाबत विरोधकांकडून टिका केली जात आहे. अर्थसंकल्पावर अनेकांनी टीका केली आहे. अन्नदात्याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप केला जात आहे.
ओव्हरलोड तांदळाची वाहतूक होत असल्याच्या तक्रारी यापूर्वी देखील अनेकदा समोर आल्या होत्या. अत्यावश्यक वस्तू कायदा १९५५ तसेच सार्वजनिक वितरण प्रणाली (पीडीएस) नियमांनुसार शासकीय धान्याचा अपहार हा गंभीर गुन्हा मानला जातो.
मसाळा तुकूमला अजूनही पुनर्वसनाची प्रतीक्षा आहे. गावातील नागरिकांसमोर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. गावामध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या भीषण होत चाललेली आहे.
चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसचे २७ नगरसेवक निवडून आले आहेत. महापौरपदासाठी बहुमत मिळवण्यासाठी किमान ३४ नगरसेवकांची आवश्यकता असल्याने काँग्रेसला आणखी चार नगरसेवकांची गरज आहे.
आ. वडेट्टीवार आणि खा. धानोरकर यांच्यातील सुरू असलेल्या वादात शुक्रवारचा दिवस अत्यंत नाट्यमय ठरला. मंगळवारी सर्व २७ काँग्रेस सदस्यांचा गट नोंदणीकृत होईल.
डिजिटल आणि ऑनलाइन युगात प्रवेश करूनही आजही सामान्य ग्राहकांना बँकिंग कामांसाठी तासन्तास रांगेत उभे राहावे लागत आहे. सामान्य ग्राहक रांगेत अडकलेले असताना दुसरीकडे श्रीमंत व व्यावसायिकांचे व्यवहार मागील दाराने होत…
शिवसेना (ठाकरे गट) आणि भाजपमध्ये महापौरपदावरून जोरदार कलगीतुरा रंगला आहे. चंद्रपूर महापालिकेत त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्यामुळे आता लहान पक्षांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून चंद्रपूरचा पाहिजे तसा विकास झालेला नाही. शहतारील समस्या देखील मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. या समस्या आता नवीन उमेदवार कसे सोडवणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.