चंद्रपूरमधील नवजात बाळ विक्री आणि मानवी तस्करी प्रकरणात तपासाला नवे वळण मिळाले असून, दस्तऐवजीकरण आणि प्रक्रियेत मदत केल्याच्या आरोपावरून भाजपशी संबंधित दोन महिला पदाधिकाऱ्यांना रामनगर पोलिसांनी अटक केली आहे. यापूर्वी…
चंद्रपूर शहराजवळील एका वसाहतीत 5 वर्षीय चिमुकलीवर शेजारी राहणाऱ्या 61 वर्षीय सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर पडोली पोलिसांनी 'पोक्सो' कायद्यासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल…
चंद्रपूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याला आधार क्रमांकातील गंभीर तांत्रिक त्रुटीमुळे तब्बल 12 वर्षांपासून सरकारी योजनांचा लाभ मिळालेला नाही. पीएम किसान, नमो शेतकरी आणि इतर डीबीटी अनुदानाची रक्कम दुसऱ्याच व्यक्तीच्या बँक खात्यात…
राज्य परिवहन महामंडळाने तिकिटामागे 2 रुपये स्वच्छता अधिभार आकारून चंद्रपूर विभागातून 65 दिवसांत तब्बल 58.50 लाख रुपये जमा केले आहेत. मात्र एवढा निधी गोळा होऊनही बसस्थानके आणि बसगाड्यांमधील स्वच्छतेची स्थिती…
एसटीच्या सवलतीच्या प्रवासासाठी महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांना १ ऑगस्ट २०२६ पासून NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक होणार आहे. या निर्णयानंतर चंद्रपूर जिल्ह्यात कार्ड नोंदणी आणि वितरणासाठी एसटी आगारांमध्ये…
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या गोंदिया-नागभीड-चांदाफोर्ट-बल्लारशाह मार्गावरील प्रवासी आणि एक्सप्रेस गाड्या सतत ४ ते ६ तास उशिराने धावत असल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. मालगाड्यांना प्राधान्य दिल्यामुळे प्रवासी गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले…
चंद्रपूरच्या बल्लारपूरमध्ये एका कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. स्वयंपाक करताना गंभीर भाजलेल्या केता सूर्यवंशी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर त्याच दिवशी त्यांचा 8 वर्षीय मुलगा वंश याचा नाल्यात पडून मृत्यू झाला.…
राजुरा-आसिफाबाद-आदिलाबाद मार्गावर वाढत्या अतिक्रमणामुळे वाहतुकीची समस्या गंभीर बनली असून वाहनचालक आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावर फलक, खुर्च्या आणि विविध साहित्य ठेवल्यामुळे अपघातांचा धोका वाढला असून प्रशासनाने…
वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीची रंगत वाढू लागली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजप आणि महाविकास आघाडीने जोरदार शक्तिप्रदर्शन करत राजकीय वातावरण तापवले.
चंद्रपूर जिल्ह्यात व्हॉट्सॲपवर ब्लॉक केल्याच्या रागातून एका प्रियकराने आपल्या प्रेयसीची निर्घृण हत्या केली. 'सरप्राइज गिफ्ट' देण्याचे आमिष दाखवत त्याने तिच्या डोळ्यांवर पट्टी बांधली आणि धारदार चाकूने गळा चिरून खून केला.…
नागभीड शहरात लाखो रुपये खर्चून बांधण्यात आलेला सिमेंट काँक्रीट रस्ता काही दिवसांतच पुन्हा खोदण्यात आल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पेव्हर ब्लॉकची सुविधा उपलब्ध असतानाही थेट रस्ता फोडल्याने प्रशासनाच्या नियोजनावर…
चंद्रपुरात एका महिलेने स्वतःच्या दोन मुलांची लाखो रुपयांत विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एवढेच नव्हे तर, तिने आपल्या 15 वर्षीय मुलीच्या नवजात बाळालाही विकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.…
चंद्रपूरच्या ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्रात तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी जंगलात गेलेल्या चार महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. वाढते तापमान आणि पाण्याअभावी वाघ आक्रमक झाल्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली. या घटनेनंतर प्रशासनाच्या निष्काळजीपणावर तीव्र…
चंद्रपूर आणि ब्रह्मपुरी येथे वाढत्या उष्णतेने नागरिकांचे जनजीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे. सलग दोन दिवस 46 ते 47 अंशांदरम्यान तापमान नोंदवले गेल्याने विदर्भात उष्णतेचा कहर पाहायला मिळत आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या चंद्रपूर आगारात सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. ड्युटी व्यवस्थापन, रजा मंजुरी आणि कथित दबावाच्या आरोपांमुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी वाढत आहे.
वरोरा तालुक्यातील शेगाव बु. येथे मजुरांच्या किरकोळ वादात मध्यस्थी करणाऱ्या 65 वर्षीय विश्वनाथ कांबळी यांची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. पोलिसांनी आरोपीला एका तासात अटक केली.
चंद्रपूर जिल्ह्यात मागील वर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला होता. मात्र यंदाच्या उन्हाळ्यात जिल्ह्यावर गंभीर पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले असून शहर आणि ग्रामीण भागात नागरिकांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे.
चंद्रपूरच्या मूल शहरातील ऐतिहासिक तलावावर प्रस्तावित मालधक्का प्रकल्पामुळे स्थानिकांमध्ये चिंता वाढली आहे. या प्रकल्पामुळे पर्यावरणासोबतच ढिवर समाजाच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
गडचांदूरमध्ये गॅस एजन्सीच्या गैरप्रकारांमुळे ग्राहकांची लूट होत असून प्रशासनाकडून कारवाईला विलंब होत असल्याने नागरिकांमध्ये संताप वाढला आहे. ग्राहकांच्या तक्रारीची दखल घेत प्रशासनाने छापा टाकून तपासणी केली.
धानोरा परिसरातून अत्यंत दुर्मिळ शोध लागल्याची माहिती समोर आली आहे. वर्धा नदीकाठी सापडलेल्या जीवाश्म, मानवी अवशेष आणि पाषाणयुगीन साधनांमुळे हा परिसर हजारो वर्षांपूर्वी मानवाच्या वस्तीचा भाग होता, असे संकेत मिळत…