गडचिरोलीतील सर्पदंशाच्या घटनेनंतर चंद्रपूर जिल्ह्यातील आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांना अद्याप पलंगाची सुविधा नसल्याने त्यांना जमिनीवरच झोपावे लागत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात शालेय पोषण आहार योजनेच्या अन्नधान्य पुरवठ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होऊन अडीच महिने उलटले तरी पुरवठादारांशी करारनामा पूर्ण न झाल्याने काही शाळांमध्ये अन्नधान्याचा साठा…
औद्योगिक प्रदूषणासाठी चर्चेत असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात प्रदूषण नियंत्रण यंत्रणेतील अपुऱ्या मनुष्यबळाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. चंद्रपूरसह गडचिरोली आणि यवतमाळ या तीन जिल्ह्यांचा कारभार मोजक्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर असल्याने प्रदूषण नियंत्रणाच्या कामकाजावर…
गडचिरोली जिल्ह्यातून दोन जंगली हत्ती चंद्रपूर जिल्ह्यात दाखल झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. हत्तींच्या भ्रमंतीदरम्यान धान पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी भरपाईची मागणी केली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची (SIR) प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू असून, आतापर्यंत ९९.६९ टक्के मतदारांचे डिजीटायझेशन पूर्ण झाले आहे. अद्याप गणना प्रपत्र जमा न केलेल्या मतदारांनी आवश्यक कागदपत्रांसह ते…
चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यात इथेनॉल प्रकल्पाच्या दूषित सांडपाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. सात गावांमध्ये त्वचारोगाच्या तक्रारी वाढल्यानंतर आरोग्य विभागाने केलेल्या सर्वेक्षणात १९८ बाधित नागरिक आढळल्याने प्रशासनासमोर मोठे आव्हान…
राजुरा ते तेलंगणा सीमेला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 353B वरील अनेक कामे अद्याप अपूर्ण असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. वाढते अपघात, खराब रस्ते आणि प्रवासी सुविधांचा अभाव लक्षात घेता संबंधित…
देशातील सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी एक असलेल्या चंद्रपूरसाठी 'बांबू सिटी' ही संकल्पना पर्यावरणपूरक विकासाचा नवा पर्याय ठरू शकते. बांबू लागवड, उद्योग आणि पर्यटनाच्या माध्यमातून प्रदूषण कमी करत स्थानिक अर्थव्यवस्थेला बळ देण्यावर…
चंद्रपूर जिल्ह्यात यंदाच्या अनियमित मान्सूनमुळे खरीप हंगामाचे गणित पूर्णपणे बिघडले आहे. उशिरा पेरणी, तणनियंत्रणाचा वाढलेला खर्च, कीड-रोगांचा प्रादुर्भाव आणि अपुऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे.
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाने जैवविविधता संवर्धन आणि तंत्रज्ञानाचा संगम घडवत एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. इंटरनेट किंवा मोबाइल नेटवर्कशिवाय फुलपाखरांच्या प्रजाती ओळखणारे 'लेपीस्कॅन बटरफ्लाय आयडी' हे देशातील पहिले ऑफलाइन एआय ॲप…
चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून नद्या-नाले तुडुंब भरले आहेत आणि अनेक मार्गांवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. मात्र, या पावसानंतरही जिल्ह्यातील एकही मोठे किंवा मध्यम धरण अद्याप…
चंद्रपूर जिल्ह्यात अखेर दमदार पावसाने हजेरी लावत शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. मात्र मुसळधार पावसामुळे अनेक तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद झाली असून काही ठिकाणी मालमत्तेचे नुकसानही झाले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात वाघांची संख्या झपाट्याने वाढत असून आता त्यांच्या व्यवस्थापनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. जंगलातील वाढत्या वाघांच्या वावरामुळे मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटना वाढत असून प्रभावी उपाययोजनांची गरज व्यक्त केली जात…
चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील दमपूर-मोहदा परिसरात पावसामुळे रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. चिखल, साचलेले सांडपाणी आणि नालेसफाईच्या अभावामुळे नागरिकांसह विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत असून ग्रामस्थांनी तातडीच्या उपाययोजनांची…
चंद्रपूरमध्ये भेसळयुक्त दूध विक्रेत्यांवर सुरू असलेल्या प्रशासकीय कारवाईचा परिणाम आता प्रत्यक्ष दिसू लागला आहे. या कारवाईनंतर शहरातील दूधपुरवठ्यात घट झाली असली, तरी त्यामागे दुधाची कमतरता नसून भेसळयुक्त दूध विक्रीवर बसलेला…
चंद्रपूर जिल्ह्यात पावसाने शेतीला दिलासा दिला असला, तरी पांदण रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत मोठी भर पडली आहे. चिखल, दलदल आणि खराब रस्त्यांमुळे शेतीची कामे, वाहतूक आणि शेतमालाची ने-आण करताना शेतकऱ्यांना…
चंद्रपूर जिल्ह्यात पावसाळ्यात पशुधनाचे संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण करण्यासाठी राबविण्यात आलेली विशेष लसीकरण मोहीम यशस्वीपणे पूर्ण झाली आहे. या मोहिमेत जिल्ह्यातील लाखो जनावरांना लसीकरणाचे संरक्षण मिळाले असून पशुसंवर्धन विभागाने पशुपालकांना वेळेवर…
राजुरा-आदिलाबाद राष्ट्रीय महामार्गावरील राजुरा शहरात प्रवेशासाठी तयार करण्यात आलेल्या सर्व्हिस रोडची पहिल्याच पावसात दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असून, नागरिकांनी निकृष्ट…
दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्ज आणि विविध स्पर्धा परीक्षांमधील कथित पेपरफुटीच्या निषेधार्थ चंद्रपुरात शुक्रवारी तिरंगा जनआक्रोश बाईक रॅली काढण्यात आली.
चंद्रपूर जिल्ह्यात सलग तीन दिवस झालेल्या समाधानकारक पावसामुळे खरीप हंगामाला मोठा दिलासा मिळाला आहे. शेतांमध्ये पुरेसा पाणीसाठा झाल्याने धान रोवणीच्या कामांना वेग आला असला, तरी मजुरांच्या कमतरतेमुळे शेतकऱ्यांसमोर नवे आव्हान…