महाराष्ट्र स्वच्छ ऊर्जेत अग्रणी राज्य बनणार असून अणुऊर्जेपासून वीज निर्मितीत सहभागी महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. २०४७ पर्यंत स्वच्छ ऊर्जा निर्मितीसाठी रोडमॅप तयार करणार आहेत.
महाराष्ट्र सरकारने 2025 चे नवीन रत्ने आणि दागिने धोरण जाहीर केले असून यामध्ये १ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा उद्देश असून यामुळे तब्बल 5 लाख नागरिकांना रोजगार मिळू शकतो. जाणून…
CM Devendra Fadnavis Instructions: परीक्षा निकालानंतर ४ दिवसांत नियुक्तीपत्रे द्या. दरवर्षी जानेवारीपर्यंत ७५% पदोन्नती पूर्ण करा. सुशासनासाठी 'आपले सरकार २.०' पोर्टल कार्यान्वित करण्याची सूचना.
Ladki Baheen Yojana: मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली ई-केवायसी करण्याची दिनांक १८ नोव्हेंबर २०२५ पर्यंत निर्धारित अंतिम मुदत वाढवून आता ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत करण्याचा निर्णय घेतला आहे.
Maharashtra govt to acquire historical India House : महाराष्ट्र सरकार लंडनमधील ऐतिहासिक इंडिया हाऊस खरेदी करण्याची योजना आखत आहे. एक समिती एक अहवाल तयार करेल आणि तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
आयसीसी महिला विश्वचषक २०२५ जिंकून भारतीय महिला संघाने इतिहास घडवला आहे. या भारतीय संघातील खेळाडू स्मृती मंधाना, जेमिमा रॉड्रिग्ज, राधा यादव तसंच प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांचा राज्यसरकारकडून सन्मान करण्यात आला.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी निघालेला बच्चू कडूंचा ट्रॅक्टर मार्च नागपुरात दाखल झाला आहे. कडू यांनी सरकारवर बैठक बोलावून अटक करण्याचा गंभीर आरोप केला असून, मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान ते RSS मुख्यालय परिसरात हाय अलर्ट…
Mumbai Climate Week 2026: महाराष्ट्र सरकारच्या पर्यावरण आणि हवामान बदल विभागाच्या आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने प्रोजेक्ट मुंबईने हा कार्यक्रम आयोजित केला आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिवाळी मेळाव्यात सांगितले की, महाराष्ट्र सरकार स्थिर आहे आणि एक वर्षानंतर मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेतला जाईल. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत नक्की काय होणार?
महाराष्ट्र सरकारच्या नियंत्रणाखाली महाज्योती नावाची योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेचा सगळ्यात मोठा फायदा हा ओबीक समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक तसेच नोकरीदृष्ट्या होणार आहे.
मुख्यमंत्री यांनी नवीन नागपूरमधील रस्ते थेट बाह्यवळण मार्गाला जोडण्याचे निर्देश दिले. NMRDA बैठकीत मालमत्ता व्यवस्थापनासाठी स्वतंत्र कंपनी स्थापन करण्यास आणि वाहतूक सुधारण्यासाठी नवीन परिवहन कंपनीला मंजुरी.
'वा दादा वा' असं म्हणून अख्या महाराष्ट्राला वेड लावणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी आता पुन्हा चर्चेत आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील प्राजक्ताच्या 'वा दादा वा'चे चाहते झाले आहेत.
उद्या होणाऱ्या दसरा मेळाव्याआधी, उद्धव ठाकरे यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली आणि जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे यांनी आशिया कपमधील भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून एक मोठे आणि वादग्रस्त विधान केले आहे.
मराठी अभिनेते किशोर कदम यांनी त्यांच्या बिल्डर आणि सोसायटी कमिटीकडून सुरू असलेल्या फसवणुकीबाबत आवाज उठवला आहे. पण आता त्यामुळे अभिनेत्याचं घर आणि त्यांचं कुटुंब दावणीला लागलं आहे.
मुंबईच्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जन सोहळ्याने परदेशी पर्यटक मंत्रमुग्ध झाले. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती, पर्यटकांचा अनुभव आणि या सोहळ्यामुळे महाराष्ट्राच्या पर्यटनाला मिळालेली नवी दिशा जाणून घ्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'कोणाच्याही ताटातील काढून दुसऱ्याला देणार नाही' अशी स्पष्ट भूमिका घेतली. पुरंदर तालुक्यातील भिवडी येथे आयोजित आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक जयंती सोहळ्यात ते बोलत होते.
नागपूरच्या महामेट्रोने जगातील सर्वात लांब 'डबल डेकर' पुल बांधून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
वृत्तसंस्थेने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना प्रतिप्रश्न करत खरमरीत उत्तर दिले आहे. उद्धव ठाकरेंचे सरकार सत्तेत असताना मराठा समाजासाठी काय केले?
मराठी अभिनेते आणि कवी किशोर कदम यांनी नुकतीच फेसबुकवर पोस्ट करून त्यांची व्यथा मांडली आहे. अभिनेत्याचे राहते घर धोक्यात आले असून, त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे मदत मागितली आहे.