मंगळवार पेठ येथील रस्ते विकास महामंडळाच्या जागेवर भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रीय स्मारक उभारण्यात यावे या मागणीसाठी हजारो भीमसैनिकांच्या वतीने ठिय्या आंदोलन केले.
मालेगाव स्फोटातील सर्व ७ आरोपींची निर्दोष मुक्तता आणि भगव्या दहशतवादावर राजकीय चर्चा सुरू असतानाच आव्हाड यांनी हे विधान केलं आहे. २९ सप्टेंबर २००८ रोजी महाराष्ट्रातील मालेगाव येथे एक स्फोट झाला…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या महाविद्यालयात अध्यापनाचे कार्य केले त्या ठिकाणी गौरव होणे व शासकीय विधी महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी असल्याचा सार्थ अभिमानाचे असल्याचेही श्री गवई यांनी नमूद केले.
जयंती निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकंरांना हजारो बौद्ध बांधवानी अभिवादान केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम खोपोली शहरात खोपोली नगरपरिषदेच्या वतीने दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होतो.
राज्यभरामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली जात आहे. अभिवादन केल्यानंतर खासदार प्रणिती शिंदे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
Raj Thackeray On Dr Babasaheb Ambedkar Jayanti : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (14 एप्रिल) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने खास पोस्ट लिहिली आहे. राज ठाकरेंची ही…
Dr Babasaheb Ambedkar: 14 एप्रिल रोजी शाळा, महाविद्यालये आणि सरकारी कार्यालयांमध्ये अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. आंबेडकर जयंती हा केवळ एक उत्सव नाही तर एक चांगला भारत निर्माण करण्यासाठी पुढे…
Babasaheb Ambedkar Jayanti 2025 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची देशात नाही तर जगामध्ये जयंती साजरी केली जात आहे. समाजातील सोशित घटकाला त्यांनी संविधानाच्या माध्यमातून हक्क प्राप्त करुन दिले.
भारताचे घटनापती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती म्हणजे समस्त भारतीयांसाठी सोन्याचा दिवस आहे. हा दिवस संपूर्ण भारतासाठीच नव्हे तर संपूर्ण जगभरासाठी फार महत्वाचा आहे. संपूर्ण जगाला एकतेचा, एकीच्या बळाचा…
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यासाठी शहर, तसेच उपनगरातून मोठ्या संख्येने अनुयायी येतात.
भारतीय सैन्य दलाच्या महार रेजिमेंटच्या मध्य प्रदेश येथील मुख्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची माहिती रामदास आठवले यांनी दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटना तयार करताना आणि स्वातंत्र्यलढा देताना बहुमुल्य योगदान दिले. त्यांच्या या कामगिरीमुळे त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कारने सन्मानित करण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेला चवदार तळ्याचा सत्याग्रह प्रसिद्ध आहे. या संपूर्ण सत्याग्रहाची माहिती वेबसाईटवर इंग्रजी, मराठी तसेच कन्नड, तमिळ, तेलुगु, मल्याळम या भाषांमध्ये माहिती उपलब्ध होणार आहे.
अभिनेते राहुल सोलापूरकर हे मागील अनेक दिवसांपासून वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत आले आहेत. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत विधान केले. यामुळे पुण्यात तीव्र आंदोलन करण्यात आले.
अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी केलं होतं. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये टीकेची झोड उठली आहे. यानंतर आता पुन्हा एकदा जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावर राहुल सोलापूरकर व्हिडिओ शेअर करुन जोरदार हल्लाबोल केला…
सोलापूर महापालिकेच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यानामध्ये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि सोबत माता रमाई आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येत आहे.