निवडणूक आयोगाची टीम १ ऑक्टोबर रोजी ऑनलाइन बैठक घेणार आहे. या बैठकीत बिहारचे मुख्य निवडणूक अधिकारी, आयकर विभाग, पोलिस नोडल अधिकारी तसेच इतर संबंधित एजन्सींचे अधिकारी सहभागी होणार आहेत.
काँग्रेसच्या म्हणण्यानुसार, संबंधित माहितीपट महाराष्ट्र विधानसभा निवडणुका कशा “चोरल्या गेल्या” यावर आधारित असून, तो पक्ष कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
गुजरातमध्ये ५ वर्षात १० निनावी पक्षांना ४३०० कोटी रुपये मिळाले गुजरातमध्ये नोंदणीकृत १० निनावी राजकीय पक्षांना २०१९-२० ते २०२३-२४ या पाच वर्षांत ४३०० कोटी रुपये मिळाले.
जर मते मिळवण्याची प्रक्रिया असेल तर मते रद्द करण्याची देखील प्रक्रिया आहे, आमची मागणी अशी आहे की एका जिल्हा दंडाधिकाऱ्याला निलंबित करा आणि संपूर्ण देशात एकही मत रद्द होणार नाही.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राहुल गांधी यांच्या मत चोरीच्या आरोपांचे खंडन करताना स्पष्ट शब्दात सांगितले की, आरोपांना समर्थन देण्यासाठी प्रतिज्ञापत्र द्यावे लागेल किंवा देशाची माफी मागावी लागेल.
सत्य हे आहे की सर्व पक्ष टप्प्याटप्प्याने बिहारच्या एसआयआरला पूर्ण यशस्वी करण्यासाठी वचनबद्ध, प्रयत्नशील आणि कठोर परिश्रम करत आहेत. जेव्हा बिहारमधील सात कोटींहून अधिक मतदार निवडणूक आयोगासोबत उभे असतात
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मतचोरी झाल्याचा आरोप झाल्यानंतर शरद पवार यांनी देखील मोठा गौप्यस्फोट केला होता. यावरुन आता भाजप आमदार प्रशांत बंब यांनी निशाणा साधला आहे.
SIR News: निवडणूक आयोगाकडून मतांची चोरी झाली असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. याविरोधात लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन करण्यात आले.
निवडणूक आयोगाच्या विरोधात इंडिया आघाडीच्या 300 खासदारांनी संसदेच्या मकर द्वारापासून ते निवडणूक आयोग कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. यावेळी राहुल गांधींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
निवडणूक आयोगाने विरोधी पक्षाच्या ३० सदस्यांच्या शिष्टमंडळाला बैठकीसाठी बोलावल्याचे सांगितले आहे. त्यानंतर आयोगाने निवडणूक आयोगाने दुपारी १२ वाजता ३० लोकांना भेटण्यासाठी बोलावले
Mallikarjun Kharge taken into custody police : दिल्लीमध्ये विरोधकांनी संसद भवन ते निवडणूक आयोगापर्यंत मोर्चा काढला होता. यामधून आता कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दिल्लीमध्ये राहुल गांधी यांचे तर राज्यामध्ये उद्धव ठाकरे यांचे आंदोलन सुरु आहे. याबाबत खासदार संजय राऊत यांनी माहिती देत सत्ताधारी भाजपवर आक्रमक पवित्रा घेतला आहे.
बिहारमधील विशेष सखोल पुनरीक्षण (SIR)आणि इतर राज्यांमध्ये झालेल्या निवडणूक हेराफेरीविरुद्ध विरोधकांचा एकत्रित लढा बळकट करण्यासाठी ही मोर्चा काढला जाणार आहे.
Rahul Gandhi Press : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. यामधून त्यांनी निवडणूक आयोग मतांची चोरी करत असल्चाचा आरोप करत अनेक पुरावे सादर केले.
निवडणूक आयोगाने संपूर्ण देशात एसआयआर प्रक्रिया सुरू करण्याचा आदेश जारी केला आहे, तर दुसरीकडे, विरोधकांनी या मुद्द्यावरुन सरकार आणि निवडणूक आयोगाला तीव्र विरोध दर्शवला आहे.
बिहारमधील मतदार यादीतून ५१ लाख मतदारांची नावं वगळण्यात येणार निवडणूक आयोगाकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे मतदार यादी विशेष फेरपडताळणीवरून (SIR) सुरू असलेलं बिहारचं राजकारण आणखी तापण्याची शक्यता आहे.