ईव्हीएम मशीन कोणताही डेटा इंटरनेटवर स्वयंचलितपणे पाठवत नाही. निवडणुकीपूर्वी सर्व निवडणूक कर्मचाऱ्यांना आयोगाच्या प्रशिक्षणादरम्यान एक विशेष मोबाइल अॅप वापरण्याचे प्रशिक्षण दिले जाते.
बिहारप्रमाणे देशातील १२ राज्यांमध्येही विशेष सघन सुधारणा (SIR) प्रक्रिया केली जाणार आहे, अशी घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी केली आहे.
SIR चा दुसरा टप्पा आता निवडक १२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सुरू केला जाईल. या मोहिमेचा उद्देश पात्र मतदारांना यादीत समाविष्ट करणे आणि अपात्र किंवा डुप्लिकेट नावे काढून टाकणे हा…
आगामी काळात ज्याठिकाणी विधानसभा निवडणुका होणार आहेत, त्या राज्यांचा समावेश या पहिल्या टप्प्यात होऊ शकतो. पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू या राज्यांचा यात समावेश असण्याची शक्यता आहे.
निवडणूक आयोगाच्या या भ्रष्ट आणि मनमानी कारभाराविरोधात येत्या एक नोव्हेंबला मुंबईत राज्यातील सर्व विरोधा पक्षांच्या वतीने विराट मोर्चा काढण्यात येणार आहे.
मतदार यादीच्या अंतिम प्रकाशनानंतर १५ दिवसांच्या आत नवीन मतदारांना EPIC (मतदार ओळखपत्र) प्रदान करावे, असे निर्देश सर्व मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
निवडणूक आयोगाची टीम १ ऑक्टोबर रोजी ऑनलाइन बैठक घेणार आहे. या बैठकीत बिहारचे मुख्य निवडणूक अधिकारी, आयकर विभाग, पोलिस नोडल अधिकारी तसेच इतर संबंधित एजन्सींचे अधिकारी सहभागी होणार आहेत.
काँग्रेसच्या म्हणण्यानुसार, संबंधित माहितीपट महाराष्ट्र विधानसभा निवडणुका कशा “चोरल्या गेल्या” यावर आधारित असून, तो पक्ष कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
गुजरातमध्ये ५ वर्षात १० निनावी पक्षांना ४३०० कोटी रुपये मिळाले गुजरातमध्ये नोंदणीकृत १० निनावी राजकीय पक्षांना २०१९-२० ते २०२३-२४ या पाच वर्षांत ४३०० कोटी रुपये मिळाले.
जर मते मिळवण्याची प्रक्रिया असेल तर मते रद्द करण्याची देखील प्रक्रिया आहे, आमची मागणी अशी आहे की एका जिल्हा दंडाधिकाऱ्याला निलंबित करा आणि संपूर्ण देशात एकही मत रद्द होणार नाही.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राहुल गांधी यांच्या मत चोरीच्या आरोपांचे खंडन करताना स्पष्ट शब्दात सांगितले की, आरोपांना समर्थन देण्यासाठी प्रतिज्ञापत्र द्यावे लागेल किंवा देशाची माफी मागावी लागेल.
सत्य हे आहे की सर्व पक्ष टप्प्याटप्प्याने बिहारच्या एसआयआरला पूर्ण यशस्वी करण्यासाठी वचनबद्ध, प्रयत्नशील आणि कठोर परिश्रम करत आहेत. जेव्हा बिहारमधील सात कोटींहून अधिक मतदार निवडणूक आयोगासोबत उभे असतात
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मतचोरी झाल्याचा आरोप झाल्यानंतर शरद पवार यांनी देखील मोठा गौप्यस्फोट केला होता. यावरुन आता भाजप आमदार प्रशांत बंब यांनी निशाणा साधला आहे.
SIR News: निवडणूक आयोगाकडून मतांची चोरी झाली असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. याविरोधात लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन करण्यात आले.
निवडणूक आयोगाच्या विरोधात इंडिया आघाडीच्या 300 खासदारांनी संसदेच्या मकर द्वारापासून ते निवडणूक आयोग कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. यावेळी राहुल गांधींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
निवडणूक आयोगाने विरोधी पक्षाच्या ३० सदस्यांच्या शिष्टमंडळाला बैठकीसाठी बोलावल्याचे सांगितले आहे. त्यानंतर आयोगाने निवडणूक आयोगाने दुपारी १२ वाजता ३० लोकांना भेटण्यासाठी बोलावले
Mallikarjun Kharge taken into custody police : दिल्लीमध्ये विरोधकांनी संसद भवन ते निवडणूक आयोगापर्यंत मोर्चा काढला होता. यामधून आता कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दिल्लीमध्ये राहुल गांधी यांचे तर राज्यामध्ये उद्धव ठाकरे यांचे आंदोलन सुरु आहे. याबाबत खासदार संजय राऊत यांनी माहिती देत सत्ताधारी भाजपवर आक्रमक पवित्रा घेतला आहे.