टाटा.इव्ही ने बाजारपेठेतील बदलांचे नेतृत्व केले असून नेक्सॉन.इव्ही ही या परिवर्तनाची अग्रदूत ठरली असून, एकूण विक्रीत १,००,००० चा टप्पा पार करणारी ती भारतातील पहिली इलेक्ट्रिक कार ठरली.
सध्या देशभरात अनेक ठिकाणी थंडीचा कडाका वाढला आहे. थंडीच्या काळात आपल्या गाड्यांची आपण काळजी कशी घ्यायची याबाबट आज आपण जाणून घेणार आहोत. थंडीचा परिणाम जास्त करून इलेक्ट्रिक वाहनांवर होताना दिसून…
महिंद्राने भारतात त्यांची पहिली सात-सीटर इलेक्ट्रिक एसयूव्ही, महिंद्रा एक्सयूव्ही ९एस लाँच केली आहे. कंपनीचा दावा आहे की ही एसयूव्ही भारतीय बाजारपेठेत एक नवीन बेंचमार्क स्थापित करेल.
भारतातील इलेक्ट्रिक गतीशीलता क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण टप्प्यामध्ये कंपन्या एल५ व एल३ ई३डब्ल्यू श्रेणीसाठी देशातील सर्वात गतीशील चार्जिंग सोल्यूशन सादर करत आहे.
ऑक्टोबरमध्ये भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक कारची चांगली विक्री झाली असून ५७% वाढ झाली. टाटा मोटर्स आणि जेएसडब्ल्यू MG मोटर, महिंद्रा अँड महिंद्रा, किआ इंडिया यांनी वार्षिक आणि मासिक वाढ नोंदवली.
इलेक्ट्रिक व्यावसायिक वाहन क्षेत्रात आघाडीवर असलेल्या ऑयलर मोटर्स ऑयलर मोटर्सने मुंबईत जगातील पहिला 1 टन क्षमतेचा इलेक्ट्रिक मिनी ट्रक सादर केला आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
भारतात ऑटो रिक्षा खूप महत्त्वाच्या आहेत, ज्या रोजगार आणि वाहतुकीत मदत करतात. अशातच इलेक्ट्रिक आणि सीएनजी ऑटो रिक्षांमधून निवड करताना किंमत, इंधन खर्च आणि मेंटेनन्स सारखे घटक महत्त्वाचे आहेत.
एमजी मोटरने त्यांच्या लोकप्रिय इलेक्ट्रिक कार विंडसर ईव्हीची किंमत वाढवली आहे. विंडसर ईव्हीच्या टॉप मॉडेलची किंमत वाढली आहे. या नव्या कारची किंमत आणि फिचर्स घ्या जाणून, व्हाल थक्क!
Lohia नावाच्या ऑटो कंपनीने मार्केटमध्ये Youdha इलेक्ट्रिक रिक्षा लाँच केली आहे. ही रिक्षा फुल्ल चार्जवर 227 किमीची रेंज देऊ शकते, असा कंपनीचा दावा आहे. चला या रिक्षाची किंमत जाणून घेऊयात.
इलेक्ट्रिक वाहनांमधून आजार होत असल्याचा दावा काही प्रमाणात वैद्यकीयदृष्ट्या समजून घेण्यासारखा आहे, परंतु अद्याप या संदर्भात अधिक संशोधनाची गरज आहे. वापरकर्त्यांनी काळजी घेत इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करावा.
जर तुम्ही उत्तम रेंज देणाऱ्या बजेट फ्रेंडली इलेक्ट्रिक स्कूटरच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. आज काही बेस्ट इलेक्ट्रिक स्कूटरबद्दल जाणून घेणार आहोत.
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी सांगितले की, वैयक्तिक वाहनांसह सर्व वाहनांचे इलेक्ट्रिक वाहनांमध्ये रूपांतर करणे हे एक मोठे स्वप्न आहे, ज्यासाठी दिल्ली सरकार नवीन ईव्ही धोरण आणत आहे.
देशांतर्गत बाजारपेठेत वर्ष २०२४-२५ मध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक प्रवासी वाहनांची विक्री झाली असून, प्रवासी वाहनांच्या बाजारपेठेत महाराष्ट्राने अव्वल स्थान पटकावले आहे.
दक्षिण कोरियातील एका व्यक्तीने 5.80 लाख किमी ह्युंदाई आयोनिक चालवल्यानंतर 18 लाख रुपयांपेक्षा जास्त बचत केली आहे. विशेष म्हणजे इतक्या लांब अंतरानंतरही ईव्हीची बॅटरी हेल्थ देखील चांगली आहे.