Encroachment on Government Land- ग्रामीण भागातील नागरिकांनी संबंधित पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे अर्ज करावेत. तर नगरपालिका आणि नगरपंचायत हद्दीतील नागरिकांनी संबंधित मुख्याधिकाऱ्यांकडे अर्ज सादर करावेत.
मुंबईच्या मानखुर्दमध्ये 1200 अनधिकृत बांधकामांवर पालिकेचा हातोडा पडला असुन 11 एकर जमीन अतिक्रमणमुक्त करून तिथे 'विज्ञान पार्क' उभारणार असल्याचे सह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी माहिती दिली आहे.
अतिक्रमाणवर कारवाई करत असताना येथे झालेल्या हिंसाचारामुळे पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी या भागाला 9 वेगवेगळ्या झोनमध्ये विभागण्यात आले आहे.
पुणे महापालिकेचे ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध केल्याने यावेळी निवडणुकीत इच्छुकांना तुलनेत कमी त्रास सहन करावा लागला. अर्जदारांना ३ हजार ७८३ ना हरकत प्रमाणपत्रे देण्यात आली हाेती.
राजकीय पुढऱ्यांच्या पाठबळामुळे पादचाऱ्यांचा चालण्याचा हक्क हिरावून फेरीवाले व्यवसाय करत असल्याच्या तक्रारी नागरिक करत असल्याने पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाकडून फेरीवल्यानं विरोधात कारवाई करण्यात येत आहे.
या बैठकीमध्ये मोबाईल टॉवर साठीच्या जागांचे भाडेपट्टा करारातील नोंदणीच्या अडचणीबाबत चर्चा झाली. परतवाडा जि. अमरावती नगरपरिषद हद्दीतील जमिनीस वाणिज्यिक वापरासाठी परवानगीबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली.
शहरात प्रत्येक पावसाळ्यात पाणी साठून राहणाऱ्या ठिकाणांविषयी या बैठकीत चर्चा झाली. 201 ठिकाणी पावसाळ्यात पाणी साठते. त्यावर आवश्यक ती उपाययाेजना करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
मुंबई पोलिसांनी बनावट कागदपत्रे मिळवून भारतात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशी स्थलांतरितांवर कारवाई तीव्र केली आहे. गेल्या तीन महिन्यांत शहरातून एकूण ५०० बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे.
शिरुर येथील पुणे अहिल्यानगररोडच्या कडेच्या हद्दीतील अतिक्रमण बाबत सार्वजनिक बांधकाम विभाग व पुणे महानगर विकास प्राधिकरण पुणे यांनी संयुक्तपणे अतिक्रमण कारवाई सुरू केली होती.
स्वारगेट स्थानकावर बलात्काराची घटना घडल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. या परिसरात एसटी प्रशासनाकडून तसेच पोलिसांकडून लक्ष दिले जात नाही. अशा तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
स्वारगेट स्थानकावर अत्याचाराची घटना घडल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. या परिसरात एसटी प्रशासनाकडून तसेच पोलिसांकडून लक्ष दिले जात नाही. अशा तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.