या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सातारा यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले आहे. तसेच ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि गटविकास अधिकारी, पंचायत समिती सातारा…
नेरळ ग्रामपंचायतीअंतर्गत कोंबलवाडीतील ढाकीचा माळ या आदिवासी वस्तीला ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून प्रथमच नळाचे पाणी मिळाले आहे. 17 जून रोजी ग्रामसभेत आदिवासी ग्रामस्थांनी मोर्चा काढून पाणीपुरवठ्याची मागणी केली होती.
Rajuri Gram Panchayat election - प्रभागनिहाय आरक्षणानुसार प्रभाग क्रमांक १ मध्ये नागरिकांचा मागासवर्ग, सर्वसाधारण आणि सर्वसाधारण महिला अशी तीन जागा असतील. प्रभाग क्रमांक २ मध्ये नागरिकांचा मागासवर्ग महिला, सर्वसाधारण आणि…
Satara News: ग्रामपंचायत प्रशासनाकडून शासकीय जागेवरील वास्तव्याचा मुद्दा उपस्थित करून घरकुलासाठी अपात्र ठरविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही हजारे यांनी म्हटले आहे. मात्र, आपल्या प्रकरणाची वस्तुनिष्ठ चौकशी करून पात्रतेनुसार लाभ द्यावा,…
Gram Panchayat elections 2026: आरक्षणाची सोडत १२ जून रोजी काढली जाईल, त्यानंतर, प्रभागनिहाय आरक्षणांची प्रारूप यादी १९ जून रोजी प्रसिद्ध केली जाईल. १९ जून ते २५ जून या कालावधीत आक्षेप…
कर्जत तालुक्यातील नेरळ ग्रामपंचायतीत अवैध नळजोडणी प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. ४३ अवैध नळजोडण्यांचा गैरव्यवहार उघड झाल्यानंतरही आणखी एक बेकायदा जोडणी समोर आल्याने ग्रामपंचायत प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून संबंधित…
Gram Panchayat Corruption : जावली पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली. या समितीने ग्रामनिधीत सुमारे १६ लाख २७ हजार १४३ रुपयांचा आर्थिक अपहार आणि सुमारे ५० हजार…
काशिद ग्रामपंचायत पोटनिवडणुक प्रभाग क्रमांक ३ मधुन ना. मा.प. पदाकरीता ३८८ मतदारांनी मतदान केले होते. या मतमोजणीत राकेश गणेश कासार २७४ मते, सुयोग सुर्यकांत जंगम ११४ मते, राकेश गणेश कासार…
तालुक्यातील भारसाखळे, संभाजीनगर, झाकडे, मान्याचीवाडी, गुंजाळी, गोठणे या ६ ग्रामपंचायतीत सरपंचपद रिक्त असल्याने येथे थेट सरपंचपदासाठी निवडणूक होणार आहे.
१५ व्या वित्त आयोगाच्या ४.२० लाखांच्या निधीचा गैरवापर झाल्याची माहिती समोर आली. याप्रकरणी आता करजखेडा ग्रामपंचायत निधी अपहार प्रकरणी सरपंच व ग्रामसेवकावर गुन्हा दाखल करण्यात आला.
प्रशासकीय अडचणीमुळे पंचायत निवडणुका घेणे शक्य नसल्यास शासन राजपत्रातील अधिसूचनेद्वारे एखाद्या योग्य व्यक्तीची पंचायतीवर प्रशासक म्हणून नियुक्ती करण्याचे अधिकार राज्य शासनाला आहेत.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका पार पडलेल्या असताना आता सर्वच ग्रामपंचायतची मुदत दोन तीन दिवसात संपणार आहे. स्थानिकांना ग्रामपंचायत निवडणुकीचे वेध लागले आहे.
राज्यातील हजारो ग्रामपंचायतींच्या निवडणुका रखडल्याबाबत भारतीय सरपंच परिषदेने तीव्र नाराजी व्यक्त केली असून, याविरोधात राज्यव्यापी तीव्र आंदोलनाचा इशारा संस्थापक अध्यक्ष जयंत पाटील यांनी दिला आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) चंद्रकांत वाघमारे यांनी ६ फेब्रुवारी रोजी यासंदर्भातील अधिकृत आदेश जारी केले आहेत. यामुळे आता पुढील सहा महिने या ग्रामपंचायतींचा कारभार प्रशासकांच्या हाती असणार आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांच्या आदेशानुसार संबंधित ग्रामपंचायतींसाठी प्रशासकोची नियुक्ती करण्यात आली आहे. यात सर्वाधिक २३ ग्रामपंचायती देवगड तालुक्यात आहेत.
धारशिव तालुक्यातील करजखेडा ग्रामपंचायतीच्या तत्कालीन कारभाऱ्यांनी २०१७ ते २०२२ या कालावधीत तब्बल ७ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचे उघडकीस आले आहे. त्या काळात उपसरपंचासह तीन ग्रामसेवकांचे हात असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले
ग्रामीण भागातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण आणि रोजगारनिर्मितीच्या कामांना यामुळे चालना मिळणार आहे. १४व्या वित्त आयोगाने (२०१५-२०) राज्यांचा केंद्रीय करांतील वाटा ४२ टक्क्यांपर्यंत वाढवला होता.
सरकारी निधीचा गैरवापर करत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनांचे पालन केले नसल्याचा ठपका ठेवून सन २०२१ ते २०२६ पर्यंतच्या तत्कालीन सरपंच, उपसरपंच व ७ सदस्यांना पदावरून हटविण्यात आल्याचे आदेश पुणे विभागीय आयुक्त…