Traffic आणि उत्सवांच्या आवाजामुळे श्रवण समस्येत वाढ होत असल्याचा धक्कादायक इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. इतकंच नाही तर श्रवण क्षमता कमकुवत होत आहे आणि याचे नेमके कारणही स्पष्ट केले.
प्लास्टिकच्या कपात चहा पिणे शरीरासाठी धोक्याचे ठरते. कारण यामध्ये असलेले हानिकारक रसायन शरीरात कॅन्सरच्या पेशी तयार करतात. ज्यामुळे संपूर्ण आरोग्य बिघडून जाते. चला तर जाणून घेऊया सविस्तर.
थंड-उष्ण वातावरणामुळे व बदलत्या ऋतूमुळे व्हायरल इन्फेक्शन आणि अॅलर्जी याबरोबरच सर्दी, खोकला, कफ व तापीच्या आजाराने डोके वर काढले आहे. त्यामुळे नागरिकांच्या घशाचे विकार वाढले आहेत.
मेंदूच्या रक्तवाहिन्या उच्च रक्तदाब वाढल्यानंतर फुटण्याची शक्यता असते. त्यामुळे स्ट्रोक येण्याआधी दिसून येणाऱ्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करावेत.
पोटात अल्सर झाल्यानंतर तीव्र वेदना होणे, जळजळ इत्यादी अनेक लक्षणे दिसू लागतात. या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करणे आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊया पोटाच्या अल्सरची कारणे.
सर्वच महिला कामानिमित्त बाहेर जाताना किंवा कोणत्याही कार्यक्रमात बाहेर जाताना लिपस्टिक लावतात. लिपस्टिक लावल्याशिवाय मेकअप पूर्ण झाल्यासारखे वाटत नाही. बाजारात लिप्स्टिकचे अनेक वेगवेगळे ब्रँड उपलब्ध आहेत. महिलांसाठी सौंदर्याची ओळख म्हणजे…
शरीराची झीज भरून काढण्यासाठी सर्जरीनंतर डॉक्टर्स आराम करण्याचा सल्ला देतात. वाढलेले वजन कमी करण्यासाठी सर्जरी झालेल्या अवयवांना त्रास होईल असे व्यायामप्रकार करून चालत नाहीत.
सध्या तरूणांमध्ये मणक्याच्या समस्या वाढत जात असलेले दिसून येत आहे. यासाठी आपली जीवनशैली अधिक जबाबदार आहे. मात्र तज्ज्ञांनी आता तरूणांना इशारा दिला आहे. नक्की काय म्हणणं आहे जाणून घेऊया
उंच टाचेच्या चप्पल घातल्यामुळे पायांच्या टाचांमध्ये ताठरपणा वाढण्याची शक्यता असते. ज्यामुळे चालताना आणि जमिनीवर पाय खाली टेकवताना खूप जास्त वेदना होतात. जाणून घ्या सविस्तर माहिती.
लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत अनेकांना पाटीवरची पेन्सिल, माती, स्लेट किंवा कच्चा तांदूळ खाण्याची सवय असते. कच्चे तांदूळ चावून खाल्ल्याशिवाय दिवसाची सुरुवातच होत नाही. पण चव म्हणून खाल्लेले जाणारे कच्चे तांदूळ…
काही महिलांना वर्षानुवर्षे मासिक पाळी येत नाही आणि या काळात त्यांना अशा परिस्थितींचा सामना करावा लागतो की डॉक्टरांनाही विश्वास बसत नाही. अशीच गोष्ट एका महिलेच्या बाबतीत घडली आहे, जाणून घ्या
फिटनेस आव्हानं आणि आहार व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होतात आणि बरेच लोक त्यांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात. दिमित्रीच्या मृत्यूवरून स्पष्टपणे असे प्रयोग धोकादायक असल्याचे दिसून येते.
तरुण वयातच पाय दुखणं, पायांना सुज येणं यासारखे त्रास जाणवतात. याला अनेक कारणं आहेत. धावपळीचं आयुष्य, जेवणाच्या आणि झोपण्याच्या अनियमित वेळा त्याचबरोबर सर्वात महत्वाचं कारण म्हणजे व्हिटामीन्सची असलेली कमतरता.
सगळ्या पदार्थांमध्ये बटाटा भारतीयांना हवा असतो. बटाटा म्हणजे अनेकांचा जीव की प्राण. पण हाच बटाटा तुमच्या शरीरात विष तयार करत आहे असं म्हटलं तर? हो, हे खरं आहे, जाणून घ्या…
दिवाळीनंतर हवेतील प्रदूषण अधिक वाढते आणि त्याचा थेट परिणाम आपल्या शरीरावर आणि विशेषतः फुफ्फुसांवर होताना दिसून येतो. पण यासाठी नक्की काय काळजी घ्यायची याबाबत तज्ज्ञांनी सांगितले आहे
जर किडनी डॅमेजवर त्वरित उपचार केले नाहीत तर ते प्राणघातक ठरू शकते. म्हणूनच, मूत्रपिंडाच्या नुकसानाची लक्षणे लवकर ओळखणे अत्यंत महत्वाचे आहे. यापैकी काही लक्षणे लघवीमध्येदेखील दिसतात.
आशिया कप 2025 मध्ये सर्वांचे मन जिंकणाऱ्या युवा खेळाडू तिलक वर्माने आपल्या आरोग्याबाबत एक मोठा खुलासा केलाय. 2022 मध्ये त्याची तब्बेत अचानक बिघडली होती आणि त्याला गंभीर आजार झाला होता,…
पित्ताशयाचा कॅन्सर अतिशय दुर्मिळ आहे. या कॅन्सरची शरीराला लागण झाल्यानंतर शरीरात अनेक गंभीर बदल दिसून येतात. चला तर जाणून घेऊया पित्ताशयाच्या कॅन्सरची लक्षणे आणि कारणे.
पाठीचा कणा हा शरीराचा खरा कणा आहे. शरीराला सरळ ठेवणे, हालचाल करण्यास परवानगी देणे आणि मेंदूतून शरीरात संदेश प्रसारित करणे यासह शरीराच्या जवळजवळ सर्व महत्वाच्या कार्यांवर ते नियंत्रण ठेवते.
दिवाळीत केवळ घराची स्वच्छताच नाही तर शरीराची स्वच्छतादेखील आवश्यक आहे. दिवाळीपूर्वी पंचकर्माने तुमचे शरीर विषमुक्त करा. स्वामी रामदेवांकडून पंचकर्माचे फायदे जाणून घ्या.