गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे वैनगंगा आणि बाग नद्यांना पूर येऊन २०० पेक्षा जास्त कमी उंचीच्या पुलांवर पाणी साचते. यामुळे आठ तालुक्यांतील ९६ गावांचा संपर्क तुटून दरवर्षी गावकऱ्यांसह शालेय विद्यार्थ्यांना मोठा…
Heavy Rain Tomato Crop Damage: कराड तालुक्यात आठवडाभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे टोमॅटोसह माळवाच्या पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली असून, शेतात पाणी साचल्याने काढणीचे काम पूर्णपणे ठप्प झाले…
अचानक वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस सुरू झाला. पावसापासून बचाव करण्यासाठी हरिभाऊ थोरात हे घराशेजारील पत्र्याच्या शेडमध्ये गेले होते. त्याच वेळी शेजारील नारळाचे झाड उन्मळून पडले आणि झाडासह पत्र्याचा काही भाग…
शेतकऱ्यांकडून या लिंकिंग प्रॉडक्टचा उठाय नसल्याने तो माल इतर खत्तांसोबत शेतक-यांच्या माथी मारला जातो. युरिया खत २६६ रुपयांवर विक्री करू नये असे निर्देश आहेत.
खोल समुद्रात सुरू असलेल्या वादळी वाऱ्यामुळे आणि उंचच उंच उसळणाऱ्या लाटांमुळे गेल्या आठवडाभर किनारपट्टी भागात भीतीचं वातावरण होतं. या भीषण वादळात अडकलेल्या दोन मासेमारी बोटी बेवारस अवस्थेत होत्या.
कांदा, सोयाबीन यासह वेचणीवर आलेला कापूस, मका, भाजीपाला आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कोकण आणि पुणे जिल्ह्यातील भातकापणीची कामे पूर्णपणे ठप्प झाली असून, अनेक ठिकाणी भातशेती अक्षरशः पाण्याखाली गेली…
नांदेड जिल्ह्यात मागील पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे अनेक नदी-नाल्यांमध्ये पूर निर्माण झाला आहे. यामुळे नांदेड शहराजवळील वाहेगाव परिसरात गोदावरी नदीकाठी शेती पूर्णपणे नासाडी झाली आहे.
यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातील कोळी गावात सतत मुसळधार पावसामुळे ठाकूरसिंग राठोड यांचे घर आज सकाळी कोसळले. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही
पहाटे सव्वा पाचच्या सुमारास घराबाहेर पडलेल्या एका व्यक्तीला हुसेन शाह रोडवर विजेचा धक्का बसला. त्याला एसएसकेएम रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
कार्डिगडमध्ये ढगफुटी झाल्यानंतर मुख्य बाजारात मोठ्या प्रमाणात ढिगारा साठला. यामुळे दोन ते तीन मोठी हॉटेल्सचे नुकसान झाले तर एका बाजारात बांधलेली सुमारे 7 ते 8 दुकाने कोसळली.
पंजाबमध्ये पुरामुळे मृतांचा आकडा 51 वर पोहोचला आहे आणि 3.87 लाख लोक प्रभावित झाले आहेत. 4.34 लाख एकर क्षेत्रातील पिकेही उद्ध्वस्त झाली आहेत. राज्य सरकारने प्रति एकर 20000 रुपये भरपाई…
जिल्हा प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करून पीडित शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम करावे. एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, असे निर्देश राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कृषी आणि महसूल विभागाला दिले आहेत.
राज्यातील विविध भागांना मुसळधार पावसाने झोडपलं आहे. पुणे, रत्नागिरी, मुंबईसह सांगलीमध्ये जोरदार पाऊस होत आहे. रायगडमध्ये मुसळधार पावसामुळे बहुतांश शाळा बंद करण्यात आल्या आहेत.
जूनमध्ये कोकण, पश्चिम व उत्तर महाराष्ट्राच्या काही भागांत चांगला पाऊस झाला. यंदा मे महिन्यात राज्यात चांगला पाऊस झाला. मान्सून वेळेपूर्वी दाखल झाला. परंतु, जून महिन्याच्या सुरुवातीला मान्सूनने ब्रेक घेतला.
पाऊस आणि पावसातला निसर्ग प्रत्येकाचं मन वेधून घेतं. हिरवागार डोंगर आणि धुक्याची चादर म्हणजे पृथ्वीवर अवतरलेला स्वर्गच. पावसात फिरण्यासाठी अशी काही धुक्याने वेढलेली गावं आहेत ज्यांना एकदातरी पावसाळ्यात भेट देणं…
पंचगंगा आणि कुंभी नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर कोकणातील जगबुडी, कोदवली, शास्त्री आणि असावी या प्रमुख नद्यांनी इशारा पातळी ओलांडत असून, काही गावांचा संपर्क तुटला आहे.
मुंबईत आणि उपनगरात रात्रभर मुसळधार पाऊस सुरु आहे. सखल भागांत रस्त्यांवर पाणी साचले आहे. त्यामुळे नागरिकांना साचलेल्या पाण्यातून वाट काढावी लागत आहे. त्यासोबतच मुंबई लोकल उशिराने सुरु आहे.