नांदेड जिल्हा नियोजन समिती सभागृहात सार्वजनिक आरोग्य विभाग व जिल्हा परिषद आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित क्षयरोग मुक्त ग्रामपंचायत अभियान आयोजित करण्यात आले.
दक्षिण मध्य रेल्वे अकोला-पूर्णा रेल्वे मार्गावर काकीनाडा टाऊन -हिसार विशेष साप्ताहिक ट्रेन ही कायमस्वरुपी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रवाशांना फायदा होणार आहे,
मध्यरात्री वसमत तालुक्यातील महमंदपुरवाडी रस्त्याच्या मधोमध नक्षीकाम केलेला जुना कांस्य धातूचा तांब्या तसेच पूजेचे साहित्य ठेवण्यात आले होते. त्या तांब्याला हळद-कुंकू लावलेले असल्याचेही दिसून आले.
हिंगोलीचे पालकमंत्री असलेल्या नरहरी झिरवाळ यांच्याविरोधात वातावरण तापले आहे. कथित व्हिडिओ प्रकरण आणि ऑनलाईन बैठका यामुळे राजीनाम्याची मागणी केली जात आहे.
विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाळेतील अर्थिक घोटाळा समोर आला आहे. कागदोपत्री इंग्रजी माध्यमाची शाळा दाखवून सुमारे ५ कोटी रुपयांचा निधी घेतल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे.
मराठवाडा आणि विदभांतील हळद खरेदी-विक्रीचे प्रमुख केंद्र असलेल्या हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीत नवीन हळदीची आवक सुरू झाली असली तरी भाववाढीवर आखाती देशांतील युद्धाचे सावट असल्याचे चित्र आहे.
ऑनलाईन अर्ज दाखल केलेले अर्धेधिक उमेदवार गैरहजर राहिले असून या उमेदवारांना अखेरची संधी म्हणून पुरुष उमेदवारांना ता. ४ मार्च व महिला उमेदवारांना ता. ५ मार्च रोजी पुन्हा एक संधी देण्याचा…
हिंगोली नगरपालिकेतील अर्थसंकल्पीय बैठकीत घडलेल्या प्रकारामुळे या धोरणावरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. महिला नगरसेविकांच्या ऐवजी त्यांचे कुटुंबीय किंवा नातलग हे अर्थसंकल्पीय बैठकीला उपस्थित असल्याचे दिसून आले आहे.
रोजगार हमीच्या मजुराला २९७ रुपये रोजमजुरी मिळते तर 'ड' वर्ग ग्रंथपालाच्या नशिबात दिवसाला केवळ ७५ रुपये मानधन आहे. विशेष बाब म्हणजे यातील अनेक ग्रंथपाल हे नव्वदच्या दशकातील पदवीधर आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे जिल्ह्यातील आधारवड म्हणून ओळख असलेले जयप्रकाश दांडेगावकर यांचे पुत्र आतिश दांडेगावकर यांनी भाजप पक्षप्रवेश केला. यावेळी त्यांनी मोठे शक्तीप्रदर्शन केले.
मेथा येथील वंशपरंपरागत मेथा-पांगरा तर्फे लाख जाणाय निजामकालीन शेतरस्ता अचानक नकाशातून गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
शासकीय निमशासकीय कार्यालयातील लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांच्या चौथ्या वेतन आयोगापासूनच्या (Political News) वेतन त्रुटी दूर कराव्यात यासह इतर मागण्यांसाठी लिपिक वर्गीय कर्मचारी संघटनेने कामबंद आंदोलन सुरु केले आहे.
जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य सुरेश गवळी यांची झालेली तडकाफडकी बदली रद्द करावी या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी अन्नत्याग आंदोलन केले. यामध्ये इयत्ता सहावी ते बारावीच्या सुमारे ४७५ विद्यार्थ्यांनी केले.
Nanded News : जायकवाडी पाटबंधारे उपविभागात काम बंद आंदोलन सुरु झाले आहे. कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आणि दीर्घकाळ प्रलंबित प्रश्नांमुळे हे आंदोलन सुरु आहे.
बारावी परीक्षेच्या बहुतांश केंद्रांवर सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र हिंगोलीमधील एका शाळेमध्ये सीसीटीव्ही बंद असल्यामुळे अनोळखी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
०४ फेब्रुवारी ते दि. ०४ मार्च २०२६ या कालावधीत महारेशीम अभियान-२०२६ राबविण्यात येत आहे. या अभियानाची सुरुवात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते रेशीम रथास हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला.