प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने ४७ षटकांत २६९ धावा केल्या, ज्याला उत्तर देताना श्रीलंकेचा संघ ४५.४ षटकांत केवळ २११ धावाच करू शकला. विश्वचषकात भारताची ही एक उत्तम सुरुवात आहे.
आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ मधील श्रीलंकेविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात नाणेफेक गमावणाऱ्या भारतीय महिला संघाने प्रथम फलंदाजी करत २६९ धावा करून श्रीलंकेला २७० धावांचे लक्ष्य दिले आहे.
भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये विश्वचषकाचा पहिला सामना रंगणार आहे हा सामना गुवाहाटीच्या स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. विश्वचषक 2025 चे आयोजन यंदा भारत करत आहे १२ वर्षानंतर भारतामध्ये महिला विश्वचषकाचे आयोजन…
नीतू डेव्हिडच्या नेतृत्वाखालील महिला निवड समिती मंगळवारी मुंबईत होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक २०२५ साठी संघ निवडणार आहेत. पाकिस्तानचे सर्व सामने कोलंबोमध्ये खेळले जातील.