प्रथम फलंदाजी करताना टीम इंडिया ४८.३ षटकांत २१४ धावांवर सर्वबाद झाली. प्रत्युत्तरात, ऑस्ट्रेलियन महिला संघाने ३८.२ षटकांत २१७ धावा करत हे लक्ष्य गाठले.
भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया या सामन्याचे नाणेफेक पार पडले आहे, या सामन्यात हरमनप्रीतने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रतिका रावल या मालिकेमध्ये संघासाठी पुनरागमन करताना दिसणार आहे.
एकदिवसीय मालिकेमध्ये भारतीय संघाची नजर असणार आहे. पहिला एकदिवसीय मालिकेचा सामना चाहत्यांना कधी आणि कुठे पाहता येणार यासंदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
भारतीय संघाने भारत महिला आणि ऑस्ट्रेलिया महिला यांच्यात तीन सामन्यांची T20I मालिका खेळवण्यात आली होती. अॅडलेडमध्ये खेळला गेलेला या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा १७ धावांनी पराभव केला.
भारतीय महिला संघ आणि ऑस्ट्रेलिया महिला संघ यांच्यात तीन सामन्यांची टी२० मालिका सुरू आहे. अॅडलेडमध्ये खेळल्या जात असलेल्या टी२० मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियासमोर १७७ धावांचे लक्ष्य दिले आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची टी-२० मालिका सुरू आहे. या मालिकेतील तिसऱ्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाची स्टार अष्टपैलू खेळाडू एलीस पेरीने ऑस्ट्रेलियन संघासाठी ३५० सामने इतिहास घडवला आहे.
तिसऱ्या सामन्याला सुरूवात झाली आहे, या सामन्यामध्ये भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघाने या तिसऱ्या सामन्यामध्ये महत्वाचा बदल केला आहे.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये मालिकेचा तिसरा सामना आज खेळवला जाणार आहे. अॅडलेडची खेळपट्टी कॅनबेराच्या खेळपट्टीपेक्षा वेगळी आहे आणि भारतीय फलंदाजांना त्यांच्या पिक-अप शॉट्सवर अवलंबून राहावे लागेल.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची टी२० मालिका सुरू आहे. या मालिकेतील दूसरा सामना १९ फेब्रुवारी कॅनबेरा येथे खेळवण्यात आला. या सामन्यात ऑस्ट्रेलिया महिला संघाने भारतीय महिला संघाचा १९ धावांनी…
भारतीय महिला संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून या दौऱ्याची सुरुवात टी-२० मालिकेने करण्यात आली आहे. टी-२० मालिकेनंतर खेळवण्यात येणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघात प्रतिका रावलचा समावेश करण्यात आला आहे.
मालिकेचा पहिला सामना खेळवण्यात आला, टीम इंडियाने मालिकेची विजयी सुरूवात केली आहे. भारताच्या संघाने सामना अखेर डीएलएस पद्धतीने २१ धावांनी सामना जिंकला. यासह भारताच्या संघाने मालिकेमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली…
भारत महिला संघ विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघ यांच्यामध्ये नाणेफेक पार पडले. यामध्ये भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक युवा खेळाडूंना भारतीय संघामध्ये स्थान मिळाले आहे.
भारतीय महिला संघ काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाला पोहोचला आहे, या दौऱ्याची सुरूवात 3 टी20 सामन्यांपासून होणार आहे. या सामन्यांची लाईव्ह स्ट्रिमिंग कधी आणि कुठे पाहता येणार याचा सविस्तर तपशील या लेखामध्ये…
बीसीसीआयने भारतीय एकदिवसीय आणि टी20 संघामध्ये एक बदल केला आहे. बीसीसीआयने या मालिकेआधी काही बदल केले आहेत. त्याचबरोबर एसीसी रायझिंग स्टार आशिया कप संघासाठी भारत अ संघाची देखील बीसीसीआयने घोषणा…
भारतीय महिला क्रिकेट संघाने महिला विश्वचषक २०२५ च्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलिया महिला संघाचा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. या विजयावर अनेक तरुण-तरुणींनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
महिला विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऐतिहासिक नाबाद शतक झळकावणाऱ्या जेमिमा रॉड्रिग्जचे कौतुक होत आहे. जेमिमाबद्दलचे सात वर्षांपूर्वी इंग्लंडचा माजी कर्णधार नासेर हुसेनचे एक ट्विट आता व्हायरल झाली आहे.
काल ३० ऑक्टोबर रोजी महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ च्या उपांत्य फेरीत भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. त्यानंतर गौतम गंभीरने भारतीय महिला संघाचे अभिनंदन केले.
ऑस्ट्रेलियन कर्णधार एलिसा हिलीने संकेत दिले की हा तिचा शेवटचा ५० षटकांचा विश्वचषक सामना असू शकतो. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाच्या इतिहासातील सर्वाधिक धावांचा पाठलाग करून ऑस्ट्रेलियाचे राज्य संपुष्टात आणले.
आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ च्या उपांत्य फेरीत भारताने ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय मिळवत अंतिम फेरीत आपले स्थान पक्के केले. INDW विरुद्ध AUSW सामना ऐतिहासिक होता कारण त्यात महिला विश्वचषक इतिहासातील…
भारताच्या संघाने हरमनप्रीत कौर आणि जेमिमा रोड्रिक्स याच्यामध्ये झालेल्या भागीदारीने संघाला विजयापर्यत नेले. विजयानंतर हरमनप्रीत कौर खूप भावुक झाली. तिने सामन्यानंतर एक महत्त्वपूर्ण विधान केले.