Independence Day 2025 : भारत-पाकिस्तान सीमारेषा काढणाऱ्या व्यक्तीने कधीही भारतीय भूमीवर पाऊल ठेवले नव्हते. ही सीमा लाखो लोकांचे प्राण घेणाऱ्या फाळणीच्या दुर्घटनेचे कारण बनली.
Independence Day 2025: भारतात दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पण एक राज्य असे आहे ज्याला स्वातंत्र्य मिळण्यासाठी 14 वर्षे लागली, चला जाणून घेऊया ते राज्य…
Freedom Fighters: भारत जगातील एक यशस्वी लोकशाही राष्ट्र आहे. 'स्वधर्म', 'स्वराज्य' आणि 'स्वदेशी' ही त्रिसूत्री भारताला स्वातंत्र्य मिळवताना करण्यात आलेल्या आंदोलनाची प्रेरणा होती.
स्वातंत्र्यानंतर स्वीकारलेली आर्थिक व्यवस्था- ब्रिटीशांच्या विरोधात स्वातंत्र्यलढा करत असताना जनतेला काय हवे होते? स्वातंत्र्यानंतर आर्थिक शोषणातून मुक्तीची आणि विकासाची अपेक्षा होती.
भारत १९४७ साली स्वतंत्र झाला आणि त्यानंतर पुढची २४ वर्ष म्हणजे १९७१ पर्यंत आपण अनेक पारंपरिक युध्दे लढलो. पण, आत्ताचा काळ हा हायब्रीड वॉरचा आहे. हायब्रीड वॉर’ ही एक लष्करी…
सामाजिक आणि आर्थिक स्थिती लक्षात घेऊन आरक्षण देण्यात आलं. स्वांतत्र्याचा अमृतमहोत्सव होत असताना एकीकडं आरक्षणाची गरज आहे का हा प्रश्न चर्चिला जात असताना आरक्षणाला विरोध करणारे समूह ही आरक्षणाची मागणी…
देशपातळीवर समाजात, वंचितांसाठी काम करणाऱ्या अनेक सामाजिक संघटना आहेत. देशातील सामाजिक कार्य नेमक्या कोणत्या टप्प्यावर आहे, याचा देशाच्या अमृतमहोत्सवानिमित्त घेतलेला वेध
स्वातंत्र्योत्तर भारताची चिघळलेली जखम म्हणजे जम्मू-काश्मीर. दोन वर्षांपूर्वी ३७० कलम रद्द केल्यानंतरही, त्या भागात अद्याप म्हणावी तशी शांतता निर्माण झालेली नाही. अमृतमहोत्सवानिमित्ताने काश्मीरच्या राजकारणाचा आणि परिस्थितीचा आढावा.
‘विविधतेत एकता’ या संकल्पनेतून आपल्या देशाकडे बघितले जाते, ज्या वैविध्याचा आम्हास अभिमान आहे, त्या विविधतेतून निर्माण होणारे मतभेद हे मनभेद होऊ नयेत, असे म्हणण्याची वेळ आली आहे. गेल्या काही वर्षांत…
आपण इतिहासाची जागतिक पाने उलटून पाहिली तर कुठेही पुरुष आणि स्त्रियांना समान वागणूक, समान दर्जा दिल्याचे दिसत नाही. मात्र आपण स्वतंत्र भारतातील महिलांच्या स्थितीबद्दल बोलायचे झाले, तर त्यात नक्कीच सुधारणा…
आपल्या देशात सिनेमा रुजवला तो प्रामुख्याने आशावादी, स्वप्नाळू, कष्टकरी वर्गाने आणि आज तो अनेक वळणे घेत घेत पुढे चालला आहे. आपल्या देशाला स्वातंत्र्य प्राप्त झाले तेव्हापासून ते आजपर्यंतच्या चौफेर वाटचालीवर…
प्राणी-पक्ष्यांचे स्वातंत्र्य आणि माणसांचे स्वातंत्र्य यांमध्ये महत्वाचा फरक होता. पिंजऱ्याची दारे उघडून प्राणी- पक्ष्यांना सोडून दिले की पुढे स्वतंत्रपणे जगण्यातील संकटे किंवा अडथळ्यांचा सामना त्या त्या प्राणी किंवा पक्ष्यास एकटेपणानेच…
सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सुदृढ करावयाची असेल तर आपल्याला अनेक धोरणात्मक बदल निग्रहाने करावे लागतील आणि ते अंमलात आणावे लागतील. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरचा खर्च वाढवावा लागेल. दरवर्षी सहा कोटींहून अधिक लोक…
नद्यांचे पाणी, भाषिक आधारावर राज्यांची विभागणी आणि भूमीसंदर्भातील अनेक प्रकरणांवर स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही तोडगा निघालेला नाही. महाराष्ट्र-कर्नाटकमध्ये बेळगाववरून वाद. पंजाब, हरयाणा आणि राजस्थानमधील पाणीवाटप, त्याचप्रमाणे तामिळनाडू, केरळ, कर्नाटक व कावेरी…
भारताचे परराष्ट्र धोरण सध्या अत्यंत आव्हानात्मक अशा अवस्थेतून जात आहे. गेल्या वर्षी चीनने केलेल्या लडाखमधील आक्रमणामुळे तसेच आता अफगाणिस्तानमधून अमेरिकेने माघार घेऊन, तालिबानसाठी रान मोकळे केल्याने भारताला परराष्ट्र धोरणात बरीच…