मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये आंदोलन केल्यानंतर शरद पवार यांनी मराठा आरक्षणाबाबत भूमिका मांडली आहे. यावरुन मंत्री जयकुमार गोरे यांनी निशाणा साधला आहे.
ग्रामविकास विभागाच्या वतीने रक्षाबंधनाचे औचित्य साधून सोलापूर जिल्ह्यात उमेदअंतर्गत 14 कोटी रुपये थेट महिला बचत गटांच्या बँक खात्यावर वितरित करण्यात आले.
महाराष्ट्रातील महसुली गावांपैकी १७ गावांसाठी स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्यात आली आहे. नवीन ग्रामपंचायतींमध्ये पुणे जिल्ह्यातील सात ग्रामपंचायती आहेत.
वारी कालावधीत मानाच्या पालख्यासह अन्य पालख्या, दिंड्या, वारकरी व भाविकांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही, यासाठी प्रशासन काटेकोरपणे नियोजन करत असल्याचे त्यांनी सांगितले.
आषाढी यात्रा कालावधीत वारकरी भाविकांना उत्कृष्ट सोयी सुविधा देण्यासाठी शासन कटीबद्ध आहे. तसेच ही आषाढी वारी स्वच्छतेची वारी होण्यासाठी प्राधान्य दिले जात आहे.
राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना खंडणी मागितल्या प्रकरणी पत्रकार तुषार खरात संबंधित महिला व शिवसेना शिंदे गटाचे सातारा उपजिल्हाप्रमुख अनिल सुभेदार यांना दहिवडी पोलिसांनी अटक केली होती
राज्यामध्ये महायुती सरकार पुन्हा एकदा सत्तेमध्ये आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व शासकीय विभागांसाठी धोरणात्मक कार्यक्रम हाती घेतला होता.
भाजप नेते व मंत्री जयकुमार गोरे हे नेहमीच त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा जयकुमार गोरे यांनी शरद पवारांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे ते चर्चेत आले आहेत.
Jaykumar gore case : मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर एका महिलेने गंभीर आरोप केले होते. मात्र आता हिच महिला लाच घेताना सापडली आहे. याबाबत खासदार सुप्रिया सुळेंनी संशय व्यक्त केला आहे.
मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर खासदार संजय राऊत आणि रोहित पवार यांनी महिलेला विवस्त्र फोटो पाठवल्याचा गंभीर आरोप केला होता. यावरुन आता तगोरे यांनी हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला.
धनंजय मुंडे यांच्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजप मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणामध्ये आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
महायुतीचे नेते धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर आता आणखी एका नेत्याच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. भाजप नेत्यांवर आणि विद्यमान मंत्र्यांवर गंभीर आरोप विरोधकांनी केले आहे.
डॉ. नवले हे मोबाईलवर बोलत असल्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या निदर्शनास आले. त्याचवेळी पालकमंत्र्यांनी त्यांना उभे करून यापुढे बैठकीत मोबाईलवर बोललेले चालणार नाही, अशी सक्त ताकीद दिली.
ग्रामविकास विभागाच्या ग्रामीण जीवन्नोन्नती अभियानांतर्गंत स्वयं सहायता समूहाचे मोठे जाळे तयार झालेले आहे.ग्रामविकास राज्यमंत्री योगेश कदम यांनी घरकुलाचे हप्ते नियमितपणे लाभार्थ्यांना मिळतील याकडे यंत्रणेने कटाक्षाने लक्ष