वाढत्या वयात शरीराची पचनक्रिया मंदावते, त्याप्रमाणे शरीराच्या कार्यात सुद्धा अनेक अडथळे निर्माण होतात. त्यामुळे वय वाढल्यानंतर स्नायूंमध्ये वेदना होणे, थकवा इत्यादी अनेक समस्या उद्भवतात.
डॉक्टरांनी स्पष्ट केले की ही घटना अन्न सुरक्षेचे महत्त्व स्पष्टपणे दर्शवते. योग्य माहिती, स्वच्छता पद्धती आणि वेळेवर उपचार घेतल्यास अशा वेदनादायक आणि टाळता येण्याजोग्या घटना टाळता येतात.
लघवी मार्गातील इन्फेक्शनचा धोका टाळण्यासाठी भरपूर पाण्याचे सेवन करावे. यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जातात. चला तर जाणून घेऊया युटीआय इन्फेक्शनची कारणे आणि उपाय.
हिमाचल प्रदेश आणि देशात दरमहा मोठ्या संख्येने औषधांचे नमुने अयशस्वी होतात. यामध्ये पॅरासिटामॉल, मेटफॉर्मिन, क्लोपीडोग्रेल, एस्पिरिन, रॅमिप्रिल यांसारख्या असंख्य गोळ्या औषधांचा समावेश आहे.
प्रत्येक स्त्रीसाठी आई होणे ही भावना अतिशय आनंद देणारी आहे. गरोदरपणातील नऊ महिन्यांमध्ये गरोदर महिलेला वेगवेगळे पदार्थ खाण्याची इच्छा होऊन डोहाळे लागतात. काहींना तिखट खाण्याची तर काहींना आंबट गोड पदार्थ…
महिनाभर साखरेचे सेवन न केल्यास रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच वाढलेले वजन कमी होईल. याशिवाय त्वचा चमकदार आणि सुंदर दिसेल. चला तर जाणून घेऊया सविस्तर.
टेस्टअॅटलसने जगातील १०० सर्वोत्तम खाद्य शहरांची २०२५-२६ यादी जाहीर केली आहे. टेस्ट अँटलसच्या या अहवालाने स्थानिक भारतीय खाद्यपदार्थांना आता वेगळीच ओळख मिळवून दिली आहे.
भारतासह जगभरात सगळीकडे असंख्य दारूप्रेमी आहेत. पार्टी किंवा इतर कोणत्याही कार्यक्रमात अल्कोहोलिक ड्रिंकचे सेवन केले जाते. बाजारात दारूचे अनेक वेगवेगळे प्रकार उपलब्ध आहेत. त्यातील तरुणाईला वेड लावणारे पेय म्हणजे वाईन.…
भारतासह जगभरात सगळीकडे टीबी आजाराच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. या सुप्त जीवाणूंना अँटिबायोटिक्सचा परिणाम कमी का होतो? याचे रहस्य अखेर उलगडल्याचे भारतीय संशोधकांनी दावा केला आहे.
दिवसभरात प्रमाणापेक्षा जास्त बिअरचे सेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचते. अतिप्रमाणात बिअर प्यायल्यामुळे वजन वाढणे, झोपेची गुणवत्ता खराब होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवतात. जाणून घ्या दिवसभरात किती बिअर प्यावी.
आपल्या आवाक्याबाहेरची स्वप्नं अनेक जण पाहतात मात्र पूर्ण त्य़ांचीच होतात जे आलेल्या आव्हानांना जिद्दीने सामोरं जातात. अशीच जिद्दी आणि धाडसी तरुणीची गोष्ट जगभरात गाजतेय ती तरुणी म्हणजे मेक्सिकोची फातिमा बॉस.
संपूर्ण देशभरात १४ नोव्हेंबरला बालदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. बालदिन साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे मुलांचा विकास, शिक्षण आणि हक्क याबद्दल लोकांमध्ये जागरूकता वाढवणे.
लखनौमधील युनेस्कोने गॅस्ट्रोनॉमी शहर नवाबी खाद्य संस्कृतीसाठी जगभरात सगळीकडे प्रसिद्ध आहे. इथे शाहाकारी पदार्थांसोबतच चविष्ट मांसाहारी पदार्थ देखील मिळतात. या पदार्थाची चव चाखण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक लखनौला जातात. अनोख्या पाककृतीमुळे…
इटालियन लक्झरी फॅशन ब्रँड प्राडासोशल मीडियावर कायमच चर्चेत असते. नुकताच त्यांनी ५ क्रोशे सेफ्टी पिन ब्रोच बाजारात आणली आहे. या ब्रोचची किंमत ६९ हजार रुपये आहे.
लघवी मार्गातील इन्फेक्शनचा धोका टाळण्यासाठी दैनंदिन जीवनातील सवयी बदलणे आवश्यक आहे. यामुळे शरीराच्या नाजूक अवयवांना कोणतीही इजा पोहचणार नाही. जाणून घ्या UTI इन्फेक्शन होऊ नये म्हणून कशी काळजी घ्यावी.
वातावरणात होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर झाल्यानंतर साथीच्या आजारांची शरीराला लागण होते., आजारपण वाढल्यानंतर डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला दिला जातो. डॉक्टरांकडे गेल्यानंतर व्यवस्थित तपासणी करून डॉक्टर वेगवेगळ्या रंगीत गोळ्या देतात. डॉक्टरांकडे कायमच…
हिंदू धर्मात तुळशीच्या झाडाला विशेष महत्व आहे. तुळशीच्या पानांचा वापर धार्मिक कार्यक्रमांसाठी केला जातो. पूजा किंवा इतर अनेक गोष्टी करताना तुळशीची पाने लागतात. त्यामुळे घराच्या अंगणात तुळशीचे एकतरी रोप लावावे.…
सर्वच महिलांना आपली नख सुंदर आणि मजबूत हवी असतात. नखांच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी कायमच नखांना नेलपेंट, जेल पॉलिश इत्यादी अनेक गोष्टी लावल्या जातात. पण काहीवेळा नखांमधील कॅल्शियम आणि इतर आवश्यक…
देशभरात दिवाळी सण मोठ्या आनंदात साजरा केला जातो. अंगणात रांगोळी, दिव्यांची आरास, कंदील इत्यादी अनेक गोष्टी लावून घराची सजावट केली जाते. यादिवसांमध्ये घर स्वच्छ करून घरात लक्ष्मीपूजन केले जाते. लक्ष्मी…