बीड लोकसभा मतदारसंघामध्ये पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यांच्या प्रचाराची जबाबदारी घेणाऱ्या धनंजय मुंडे यांनी पराभवाची पूर्ण जबाबदारी स्वीकारली आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केरळमधील वायनाड येथे जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जनतेचे आभार मानले आणि कुठल्या मतदारसंघाची निवड करायची असा प्रश्न राहुल गांधी यांनी थेट जनतेला विचारला.
लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यनंतर राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची जुळवाजुळवी सुरु झाली आहे. बच्चू कडू यांनी महायुतीच्या विरोधात मोठा निर्णय घेतला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर खासदार संजय राऊत भाजपविरोधात आक्रमक भूमिका घेत आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या ‘सामना’ या मुखपत्रातून नरेंद्र मोदी व अमित शाह यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे.
आमदार नितेश राणे यांनी रत्नागिरी मतदारसंघावर दावा करत हा मतदारसंघ आपल्याला मिळावा अशी मागणी करणार असल्याचं म्हटलं होतं. त्यावर आता उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पुण्यामध्ये सुप्रिया सुळे यांनी विजयी शक्तीप्रदर्शन करत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अजित पवार व सुनेत्रा पवार यांच्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
तिसऱ्यांदा मोदी सरकार येण्यासाठी नीतीश कुमार व चंद्राबाबू नायडू यांची साथ भाजपला घ्यावी लागणार आहे. सरकार स्थापन करण्यापूर्वी नीतीश कुमार यांनी त्यांच्या अटी व मागण्या सांगितल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यामध्ये कॉंग्रेसचे पारडे जड झाले आहे. यानंतर आता प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये कॉंग्रेस जास्त जागेवर निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये लागलेल्या निकालानंतर भाजपला धक्का बसला आहे. सोशल मीडियावर संजय राऊत यांनी देवेेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर प्रतिक्रिया दिली आहे.