ट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी आपल्या विभागाच्या सज्जतेबाबतच्या प्रश्नांची, तसेच एलपीजी (LPG) आणि पीएनजी (PNG) पुरवठ्याबाबत उपस्थित करण्यात आलेल्या शंकांची उत्तरे दिली.
भारतातील वायू संकट आता संपुष्टात येत आहे, कारण वायू घेऊन येणारी दोन प्रचंड मालवाहू जहाजे देशात दाखल झाली आहेत. यांपैकी एक जहाज अमेरिकेतून, तर दुसरे रशियातून आले आहे.
इराण-अमेरिका युद्धामुळे भारतीय रुपयाचे कंबरडे मोडले असून, इतिहासात प्रथमच एका डॉलरचे मूल्य ९३ रुपयांच्या पुढे गेल्याचे पाहायला मिळत आहे. एकंदरित भारतीय चलनाला याचा मोठा फटका बसला आहे.