जागतिक स्तरावर वाढलेला दबाव आता महागाईच्या स्वरुपात समोर येत आहे. याचा झटका म्हणजे भारतात घरगुती एलपीजी सिलिंडर महाग झाले आहेत. त्यांच्या दरात थेट २९ रुपयांची वाढ झाली आहे. तीन महिन्यांतील…
होर्मुझ संकटाच्या पार्श्वभूमीवर भारताने तेल आणि वायू पुरवठ्यासाठी एक मोठी योजना आखली आणि त्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत. भारताच्या तेल आणि वायू आयातीत मोठी वाढ झाली आहे.
देशात जून महिन्याची सुरुवात अनेक महत्त्वपूर्ण बदलांसह झाली आहे. त्यातील सर्वात महत्त्वाचा बदल हा LPG सिलिंडर्सशी संबंधित नियमांमध्ये करण्यात आलेल्या सुधारणांचा आहे. पश्चिम आशियातील संघर्षामुळे देशात निर्माण झालेल्या गॅस संकटाचा…
मेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षा दिवसेंदिवस अधिकच तीव्र होत चालला आहे. तेल आणि वायू संकटांमुळे देशभरात एलपीजीचा तुटवडाही आता तीव्र स्वरुप घेतो आहे. पण वाढत्या किमतींच्या बोज्यापासून घरगुती ग्राहकांचे संरक्षण…
आशिया खंडात सध्या चांगलाच गोंधळ सुरु आहे. तणावजन्य परिस्थिती असल्याने पुरवठा संकटाचा सामना करावा लागत आहे. यासगळ्या पार्श्वभूमीवर, सर्वसामान्य जनतेला कोणत्याही अनावश्यक अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी काही विशिष्ट…
जागतिक स्तरावर अंदाधुंदी माजली असताना महागाईचा भडका उडाला आहे. त्यात सगळ्यात मोठा प्रश्न इंधन आणि वायूचा उभा राहत आहे. या गोष्टींचा पुरवठा होत नसल्यामुळे याच्या किमती बऱ्याच भडकल्या आहेत. देशात…
आज पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. पेट्रोल ८७ पैशांनी महाग झाले आहे तर डिझेलच्या किमतीत ९१ पैशांची वाढ करण्यात आली आहे. या महिन्यात दरांमध्ये वाढ…
इंधन आणि वायूचा तुटवडा पाहता LPG वापराचं प्रमाण करण्यासाठी तरतूदी करण्यात आल्या आहेत. अलीकडील काळात, गॅसच्या अनेक ग्राहकांना त्यांच्या सेवा पुरवठादारांकडून SMS सूचना प्राप्त झाल्या आहेत. पण नेमका कोणता मेसेज…
भारत सरकार आता 'एक कुटुंब, एक जोडणी' या नियमाची अत्यंत काटेकोरपणे अंमलबजावणी करत आहे. नेमका भारत सरकारचा असा कोणता नियम आहे ज्यामुळे तुमचं गॅस कनेक्शन बंद होईल जाणून घेऊयात.
दस्तऐवज वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये असा दावा करण्यात आला आहे की, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने पेट्रोलच्या किमतीत ₹१० आणि डिझेलच्या किमतीत ₹१२.५० ची वाढ करण्याचे आदेश दिले आहेत.…
मे महिन्याची सुरुवात झाली आहे आणि त्यासोबतच गॅस सिलिंडर बुक करणेही अधिक महाग झाले आहे. महिन्याच्या अगदी पहिल्याच दिवशी, भारतीय तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडर्सच्या किमतींमध्ये वाढ केली आहे.
भारत सरकारच्या निर्णयाने महागाईचा मोठा फटका या वर्गाला बसताना दिसत आहे. विशेषतः कामगार वर्गाला कारण व्यावसायिक सिलिंडर्स आणि ५-किलो वजनाच्या Cylinder या दोन्हीच्या किमतींमध्ये वाढ करण्यात आली आहे.
डिलिव्हरी करणारे कर्मचारी ३० ते ५० रुपयांची अतिरिक्त रक्कम मागतात. बऱ्याचदा लोक कटकट टाळण्यासाठी किंवा माहितीच्या अभावामुळे ही रक्कम मुकाट्याने देऊन टाकतात. पण तुम्हाला हे माहित आहे का की, ही…
संपूर्ण देशातील स्वयंपाकाच्या गॅसच्या पुरवठ्याबाबत सरकारने नवीन आकडेवारी जाहीर केली आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या माहितीनुसार, २३ मार्चपासून आतापर्यंत ५ किलो वजनाचे १७ लाखांहून अधिक विकले गेले आहेत.
इस्त्राइल आणि अमेरिका विरुद्ध इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन आणि गॅस पुरवठ्यावर विपरित परिणाम झाला असल्याचे दिसून येते. त्यामुळे व्यावसायिकांना गॅस टाकीचा तुटवडा जाणवू लागला आहे.
आयआयटी मुंबईला आता हे तंत्रज्ञान केवळ कॅन्टीनपुरते मर्यादित ठेवायचे नाही. वसतिगृहातील मेस आणि मोठ्या स्वयंपाकघरांपर्यंत त्याचा विस्तार करण्याची योजना आहे.
इराणने भारताला होर्मुझची सामुद्रधुनी वापरण्याची परवानगी दिली आहे, ज्यामुळे अडकलेल्या भारतीय मालवाहू जहाजांना मार्ग मिळू शकेल आणि एलपीजी व एलएनजी पुरवठ्याला दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
इराण युद्धाच्या सावटाखाली पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्र्यांसोबत घेतली महत्त्वाची बैठक. इंधन तुटवड्याच्या अफवा रोखण्यासाठी 'टीम इंडिया' मॉडेलवर भर आणि देशातील पेट्रोल-डिझेल साठ्याचा आढावा.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, देशात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असून लॉकडाऊन लागण्याची कोणतीही शक्यता नाही. केंद्र सरकारने अशा सर्व शक्यता फेटाळून लावल्या आहेत.
कोरोना काळात 'लॉकडाऊन' लागला होता, तशीच अवस्था पुन्हा कोणत्याही क्षणी उभी राहू शकते. शहरासह ग्रामीण भागात पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस, सीएनजी गॅसचा तुटवडा होऊन जनजीवन विस्कळीत व्हायला सुरूवात झाली आहे.