इंधनाच्या पुरवठ्यावर नियंत्रण लादण्याची कोणतीही योजना नसल्याचे आणि जनतेने घाबरून जाण्याची गरज नसल्याचे सरकारने स्पष्ट केलं. पण हा साठा पुरेसा आहे का? काय परिणाम होतील जाणून घेऊयात.
भारतातील सरकारी तेल कंपन्यांनी १४.२ किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडर्सच्या वितरणासाठी 'डिजिटल प्रमाणीकरण यंत्रणा' लागू केली आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागात राहणाऱ्या नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला.
भारत सरकार आता 'एक कुटुंब, एक जोडणी' या नियमाची अत्यंत काटेकोरपणे अंमलबजावणी करत आहे. नेमका भारत सरकारचा असा कोणता नियम आहे ज्यामुळे तुमचं गॅस कनेक्शन बंद होईल जाणून घेऊयात.
मे महिन्याची सुरुवात झाली आहे आणि त्यासोबतच गॅस सिलिंडर बुक करणेही अधिक महाग झाले आहे. महिन्याच्या अगदी पहिल्याच दिवशी, भारतीय तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडर्सच्या किमतींमध्ये वाढ केली आहे.
भारत सरकारच्या निर्णयाने महागाईचा मोठा फटका या वर्गाला बसताना दिसत आहे. विशेषतः कामगार वर्गाला कारण व्यावसायिक सिलिंडर्स आणि ५-किलो वजनाच्या Cylinder या दोन्हीच्या किमतींमध्ये वाढ करण्यात आली आहे.
पुन्हा गॅसचा तुटवडा निर्माण होईल का अशी भिती ही निर्माण झाली आहे. आता, एका भारतीय कंपनीने तेल आणि गॅस या दोन्हीची गरज दूर करू शकणारी एक चुल्हा विकसित केला आहे.
“पाईपच नाही, मग गॅस येणार कसा?” असा थेट सवाल आता नागरिकांकडून उपस्थित होऊ लागला आहे. आता नागरिकांचा संयम सुटत चालला आहे. “आधी पाइपलाइन टाका, मग घोषणा करा,” असा थेट इशारा…
भारतातही LPG चा तुटवडा जाणवत असताना मोदी सरकारने LPG उत्पादन वाढवलं आणि आयातीत विविधता आणत वेगवेगळ्या उपाययोजना करत परिस्थिती अधिक बिघडण्यापासून रोखली आहे. आताही या परिस्थितीवर आणखी एक उपाय सरकारने…
७ मार्चला घरगुती सिलेंडरच्या किंमतीत 60 रुपयांनी वाढवण्यात आल्या होत्या पण घरगुती वापरासाठी वापरल्या जाणाऱ्या १४.२ किलोच्या सिलिंडर्सच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. यामुळे सरकारला तोटा सहन करावा लागत…
संकटाच्या पार्श्वभूमीवर सरकारने सामान्य जनतेला दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. विशेषतः, सोमवार, ३० मार्च रोजी केंद्र सरकारने मोठी घोषणा केली.रेशन दुकाने आणि निवडक पेट्रोल पंपांवर रॉकेलची विक्री पुन्हा सुरू केली…
सध्या सुरू असलेल्या संघर्षामुळे, भारताला LPG आयात करण्यात अडचणींचा सामना करावा लागत आहे. भारत आपल्या LPG पैकी ६० टक्के साठा हा आखाती देशांकडून आयात केला जातो.
इंधनाअभावी तालुक्यातील अनेक हॉटेल्स बंद ठेवण्याची वेळ आली असून, सुरू असलेल्या हॉटेल्सनी आपल्या खाद्यपदार्थांच्या यादीत (मेनू) मोठी कपात केली आहे. यामुळे पर्यटकांची मोठी गैरसोय होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
एलपीजी वितरकांकडून पुरवठा खंडित झालेला नाही. मात्र एलपीजी बुकिंगमध्ये काहीशी घट दिसून आली आहे. काल सुमारे ७७ लाख बुकिंग नोंदली गेली, तर १३ मार्च २०२६ रोजी ही संख्या ८८.८ लाख…
व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा विस्कळीत झाल्याने हॉटेल, ढाबे, खाणावळी तसेच खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या छोट्या-मोठ्या व्यावसायिकांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
गेल्या काही दिवसांपासून व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा ठप्प असल्यामुळे चायनीज फूड गाड्यांचे धंदे पूर्णपणे विस्कळीत झाले आहेत. मोठ्या हॉटेल व्यवसायिकांसाठी लढण्यास त्यांची संघटना आहे,