नक्षलग्रस्त लाहेरीजवळील चंगाडी गावातील नागरिकांनी एकत्र येऊन श्रमदान करीत गावाजवळून वाहणाऱ्या नदीवर 'लाकडी पूल' उभारला. दरवर्षी ग्रामवासी श्रमदानातून आवश्यक गरज लक्षात घेत लाकडी पूल उभारत आले आहेत.
मागील ५ महिन्यांपासून त्यांना कमिशनचा एकही रुपया न मिळाल्याने ते संकटात सापडले आहे. दिवाळीचा सण अंधारात गेला. भावनिक होत दुकानदार आता व्यक्त होऊ लागले आहेत.
Maharashtra Cabinet Decision : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची कॅबिनेट बैठक आज संपन्न झाली. आजच्या बैठकीत काही मुद्द्यांवरुन चांगलीच खडाजंगी झाल्याची माहिती आहे.
चित्रपट निर्मिती आणि विदर्भात रोजगाराची संधी उपलब्ध होण्याच्यादृष्टीने रामटेक येथे उभारण्यात येणाऱ्या चित्रनगरीसाठी येत्या १५ दिवसात ६० एकर जमीन हस्तांतरित करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती मिळत आहे.
राज्य निवडणूक आयोगाकडून आज दुपारी 4 वाजता पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. या पत्रकार परिषदेत राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे हे स्थानिक स्वराज्य संस्थाचा निवडणूक कार्यक्रम घोषित करणार आहेत.
Illegal Water Connection New : अकोला महापालिका क्षेत्रात ७० हजारांच्या घरात अधिक अधिकृत नळ कनेक्शनधारक आहेत. याचाच अर्थ हजारो नळ कनेक्शन आजही अनधिकृत आहेत.
Asim Sarode News : पुण्यातील सुप्रसिद्ध विधिज्ञ अॅडव्होकेट असीम सरोदे यांची वकिलीची सनद तीन महिन्यांसाठी रद्द करण्यात आली आहे. महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलने सोमवारी हा निर्णय घेतला.
चंदेरी पापलेटच्या संवर्धनासाठी आता जनजागृती आवश्यक असल्याचे समोर येत आहे. या माशाला राज्य माशाचा दर्जा प्राप्त आहे. असे असूनही प्रजाती धोक्यात येत असल्याने दंडात्मक कारवाई करावी लागणार आहे
बेडशिट्सच्या या रंग-प्रणालीमुळे वैद्यकीय कर्मचारी आणि रुग्णांना बेडशीट बदलण्याची प्रक्रिया स्पष्ट दिसेल, दररोज निर्जंतुक व स्वच्छ चादरींचा वापर केल्याने संक्रमणजन्य आजारांचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होईल.
कोळशाच्या कमतरतेबाबत सुरू असलेल्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र राज्य खाण महामंडळ लिमिटेडला (एमएसएमसीएल) वादग्रस्त निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उन्हाळ कांद्याचे क्षेत्र कमी होणार आहे. सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीने राज्यभरात थैमान घातले. ऑक्टोबरच्या अवकाळी पावसात गत ९ दिवसात १ हजारहून अधिक हेक्टरवरील कांदा रोप पाण्याखाली गेले...
ऊसाची काटामारी केली जातेय, उतारा कमी दाखवला जातो. शेतकऱ्यांचे पैसे वेळेवर दिले जात नाहीत आणि प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयाचे लोक कारखान्यांना पाठिशी घालत असल्याचा आरोप केला.
नाशिकमधील साधूग्रामसाठी १ हजार १५० एकर जागा अपेक्षित आहे. सध्या ३७७ एकर जागा निश्चित करण्यात आली असून, त्यापैकी ९४ एकर जागेचे भुसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली.
राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट कर्जमाफीची मागणी पुढे येत असतांना राज्य सरकारने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचे मदत पॅकेज जाहीर आहे.
कोल्हापूर सातारा राष्ट्रीय महामार्गाच्या कामांचा आढावा व कराड येथील वाहतूक कोंडीसंदर्भात आज सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी आढावा बैठक घेतली, यावेळी त्यांनी या सूचना केल्या.
माजी आमदार पंडित पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत शासनाकडे तात्काळ निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. अन्यथा, काम न करणाऱ्या ठेकेदारांच्या वर्कऑर्डर रद्द करून रिटेंडरिंग प्रक्रिया सुरू करण्याचा…
कर्जत तालुक्यातील हे गाव लोकसंख्या अवघी दीड हजार, पण या छोट्या गावाने पाणीटंचाईच्या मोठ्या वेदना पिढ्यानपिढ्या सहन केल्या आहेत. वर्षानुवर्षे मातीचा बंधारा बांधला जातो, ग्रामस्थ स्वतः हाताने काम करतात, पण…
मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रासंदर्भातील रोडमॅप असलेला अत्यंत चांगला अहवाल पुण्यात प्रकाशित केल्याबद्दल नीती आयोगाला धन्यवाद देऊन मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पुण्यात या क्षेत्रातील उन्नत तंत्रज्ञान पाहायला मिळते.