दरवर्षी १२ फेब्रुवारी रोजी भारतात राष्ट्रीय उत्पादकता दिन साजरा केला जातो. हा दिवस केवळ वाढीव कार्यक्षमतेचे प्रतीक नाही तर देशाच्या आर्थिक विकासात उत्पादकतेचे महत्त्व अधोरेखित करण्याची एक महत्त्वाची संधी म्हणून…
जगातील दुसऱ्या क्रमांकाचा कास्टिंग उत्पादक असलेला भारताचा फाउंड्री उद्योग वेगाने विस्तारत असून 2024 मधील USD 23.6 अब्जांवरून 2029 पर्यंत USD 42.5 अब्जांपर्यंत वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
आर्थिक वर्ष २०२६-२७ चे केंद्रीय अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला सादर होणार आहे. त्यामुळे आरोग्य तज्ञ सरकारला सार्वजनिक खर्च वाढवण्याचे, जीएसटी चौकटीत सुधारणा करण्याचे आणि डिजिटल आरोग्य आणि संशोधन मजबूत करण्याचे आवाहन…
अलिकडच्या वर्षांत भारताच्या लॉजिस्टिक्स क्षेत्राने उल्लेखनीय प्रगती केली. देशाचा लॉजिस्टिक्स खर्च जीडीपीच्या ७.९७% पर्यंत कमी झाला आहे. ही कामगिरी पायाभूत सुविधा विकास, डिजिटल एकात्मता आणि एकात्मिक नियोजनामुळे शक्य झाले.
२०२६ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात भारताला जगातील एक अग्रगण्य सेमीकंडक्टर हब बनवण्यासाठी इंडिया सेमीकंडक्टर मिशन २.० सादर करण्याची अपेक्षा आहे. या मोहिमेसाठी सरकारकडून १.७६ लाख कोटी रुपये तरतूद केली जाण्याची अपेक्षा…
भारतीय इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांना परदेशात चांगली पसंती मिळू लागली आहे. २०२५ पर्यंत भारताची इलेक्ट्रॉनिक्स निर्यात ४ लाख कोटी रुपयांच्या पुढे जाण्याचा अंदाज आहे. ही वाढ मुख्यत्व मोबाइल फोनच्या विक्रीमुळे वाढू शकते.
केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ मध्ये 'मेक इन इंडिया २.०' द्वारे भारताला जागतिक उत्पादन केंद्र बनवण्यासाठी एक व्यापक रोडमॅप सादर केला आहे. अर्थमंत्र्यांनी २३,००० कोटी रुपयांच्या नवीन प्रोत्साहन पॅकेजची घोषणा केली.
भारताची प्रतिमा आता केवळ खरेदी करणाऱ्या देशाची राहिलेली नाही; त्याऐवजी, आपण एक प्रमुख निर्यातदार बनलो आहोत. २०२६ च्या आर्थिक वर्षांत ते ६.८ ट्रिलियन रुपये होण्याचा अंदाज आहे. या मोठ्या सरकारी…
'मेक इन इंडिया' हा एकेकाळी फक्त एक नारा होता, मात्र आता भारतीय कारखान्यांमधून उत्पादने उदयास येत आहेत. मोबाईल फोनचा विचार केला तर भारत केवळ ग्राहक नाही तर एक प्रमुख निर्यातदार…
केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटले की, गेल्या ११ वर्षांत भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात अभूतपूर्व वाढ झाली आहे. इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन ६ पटीने वाढले आहे.
सॅमसंगने भारतात ३० वर्षे पूर्ण केल्यानिमित्त #PoweringInnovationforIndia या नवीन धोरणाचे अनावरण केले आहे. या दृष्टिकोनामध्ये AI परिसंस्था, भारत-नेतृत्वित उत्पादन विकास आणि भारतीय टॅलेंटला प्रोत्साहन देण्यावर भर दिला.
बुधवारी हैदराबादमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सफ्रान एअरक्राफ्ट इंजिन सेवा केंद्राचे उद्घाटन केले. ज्यामुळे भारत जागतिक एमआरओ केंद्र बनेल. या प्रकल्पात तब्बल १,३०० कोटी गुंतवणुक करण्यात आली आहे..
ड्रिंकटेक इंडिया 2025 मध्ये प्रख्यात फूड प्रोसेसिंग आणि पॅकेजिंग सोल्यूशन्स कंपनी Tetra Pak भारतातील बिव्हरेज निर्मात्यांना त्यांच्या कामकाजाचा एकूण खर्च कमी करण्यास, उत्पादन क्षमता वाढवण्याच्या दिशेने पुढे जात आहे.
आर्थिक वर्ष २५ मध्ये भारतात मोबाईल फोनचे उत्पादन ६५ अब्ज डॉलर्स इतके होते, ज्याची निर्यात २४ अब्ज डॉलर्स इतकी होती. अॅपलसारख्या मोठ्या कंपन्या भारतात उत्पादन वाढवत आहेत, उत्पादन क्षमतेच्या फक्त…
राजस्थान व मध्य प्रदेशात यशस्वी प्रात्यक्षिकांनंतर, एसएसआयआय मंत्राम ‘मेड-इन-इंडिया’ सर्जिकल रोबोट यात्रा महाराष्ट्रात सुरू झाली आहे. वर्कशॉपनंतर एसएसआयआयने कॉर्पोरेट प्रेझेंटेशन सादर केले आहे.