मुंबईतील मराठा आंदोलनामुळे शहराची व्यवस्था विस्कळीत झाली असून अभिनेत्री सुमोना चक्रवर्तीने स्वतःच्या असुरक्षित अनुभवाबद्दल इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे.
पश्चिम महाराष्ट्रातून हजारो मराठा आंदोलन कार्यकर्ते मुंबईत दाखल होणार असून, आता मराठा आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईतून हटणार नाही, अशी भूमिका साताऱ्यात मराठा समन्वयकांनी पत्रकार परिषद घेऊन मांडली आहे.
हातकणंगले तालुक्यातून २५ हजाराहून अधिक मराठा बांधव २७ ऑगस्ट रोजी मुंबईकडे रवाना होणार आहेत, अशी माहिती सकल मराठा समाजाच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली. यामुळे आता सरकारची चिंता वाढली आहे.
गेल्या काही दिवसांपासून ‘खालिद का शिवाजी’ या चित्रपटावरून मोठा वाद सुरू आहे. हाच वाद आता शिगेला पोहोचला असून सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाने निषेध नोंदवला आहे.
मराठा समाज हगवणे यांनी केलेल्या कृत्याला पाठिंबा देणार नाही किंवा त्यांचे समर्थन करणार नाही, पण मराठा समाजाने परीक्षण करण्याची गरज आहे. या प्रकरणामुळे समाजाची बदनामी होते असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले.
हरियाणा राज्यात असणारा रोड समाज आणि महाराष्ट्र याचा फार जुना संबंध आहे. पानिपतच्या तिसऱ्या युद्धानंतर काही मराठे तेथील शेजारील क्षेत्रात स्थायिक झाले आणि स्थानिक संस्कृती स्वीकार केला.
प्राचीन काळात दख्खन भूभागात असे अनेक राजवंश आणि साम्राज्य होऊन गेले ज्यांनी मराठी मातीसाठी मोलाचे योगदान दिले आहे. मराठी भाषेमध्ये इतर भाषांतील शब्द आणून मराठी भाषेची शब्दसंपत्ती अधिक श्रीमंत केली…
कर्जत मराठा सेवा संघाने कोरटकर यांच्यावर महापुरुषांची बदनामी, धार्मिक भावना दुखावणे, सामाजिक तेढ निर्माण करणे याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात निवेदन दिले आहे.
प्रशांत कोरटकरने केलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील मराठा समाजात तीव्र असंतोष पसरला आहे.आज मीरा-भाईंदर शहरातही सकल मराठा समाजाच्या वतीने जोरदार 'जोडो मारो' आंदोलन करण्यात आले.
आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली आज इंदापूर येथे होणाऱ्या हिंदू जन आक्रोश मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मोर्चाला विरोध दर्शविणाऱ्या चार सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या मोर्चाच्या अनुषंगाने पोलिसांकडून…
आजच्या नांदेड सभेची आज जोरदार तयारी करण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर जरांगे यांच्या सभेमुळे नांदेड शहरातील शाळांना सुट्टी देण्याचे आदेश शिक्षणाधिकारी यांनी काढले आहेत. यावेळी वादाला सुरुवात झाली आहे.
सकल मराठा समाज कणकवली आयोजित शिवजयंती उत्सव २०२४ निमित्त राज्यस्तरीय लोकनृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत प्रथम चिपळूणकर ग्रुप – ढोल नाच ठाणे – पालघर, द्वितीय क्रमांक वाय…
श्रमिकांच्या बाजूंच्या ४४ कायद्यांपैकी २९ कायदे मागे घेऊन चार कमजोर कायदे आणू पाहत आहेत. त्यामुळेच आज प्रत्येकाला आरक्षणाचे गरज वाटते आहे हे दुःखदायक आहे.
गेले वर्ष- दोन वर्ष राज्यातील राजकीय वर्तुळात जोरदार शिमगा सुरु आहे. एकमेकांच्या नावाने बोंबा मारण्याचे प्रकार वाढत- वाढत गेले, त्यातून अनेकांमध्ये कायमचे वितुष्ट आले. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या आणि अखेर दिवाळीनिमित्त…
मुख्यमंत्री यांनी शिवरायांची शप्पथ घेत हे सरकार आरक्षण देण्यास कटिबद्ध असल्याची जाणीव ही मराठा समाजाला करून दिली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे ही प्रामाणिक पणे अभ्यासपूर्वक सुरू आहे.
समाजाच्या विरोधात सदवर्तेना कोणताही इशारा नाही मात्र समाजाचे माते फडकवण्याची जो काम करेल. त्याच्यामुळे जर समाजाच्या नुकसान होत असेल आरक्षणाचा लढा मोडीत निघत असेल.