शाळेची बस मुलांना सुखरुप नेते असा पालकांचा कायम विश्वास असतो मात्र हाच विश्वास धुळीत जमा झाल्याची घटना भाईंदर परिसरात घडलेली आहे. बेबजाबदारपणाचा कळस घडल्याची धक्कादायक माहिती समोरआली आहे.
भाईंदरमध्ये अवैधरित्या सुरू असलेल्या जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांनी सोमवारी मध्यरात्री मोठी धडक कारवाई केली. या कारवाईमध्ये एकूण २२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून २० जणांना अटक करण्यात आली आहे.
मीरा-भाईंदर शहरात मनसे जिल्हाध्यक्षाच्या वाढदिवसानिमित्त नरेंद्र मेहता आणि अविनाश जाधव आमने सामने आले. यावेळी अविनाश जाधव यांनी मेहतांना मराठी भाषा विरोधी मानसिकतेवरून खडेबोल सुनावले.
सहा वर्षांत सॅनिटरी नॅपकिन बनवणारी मशीन एकदाही वापरात न आणता निष्क्रिय पडून आहे. आज तिची अवस्था इतकी दयनीय आहे की, ती पूर्णतः गंजून कबाडात रूपांतरित झाली आहे.
Meera Bhayander: सध्या राज्यात मराठी भाषेचा वाद सुरु आहे. ५ जुलै रोजी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही बंधू तब्बल २० वर्षांनी मराठीच्या मुद्द्यासाठी एकत्रित आले होते.
Mira Bhayandar MNS Morcha : मीरा भाईंदर येथे मनसे- ठाकरे गटाचा एकत्रित मोर्चा अखेर निघाला आहे. पोलिसांनी परवानगी दिल्यानंतर आणि जोरदार राड्यानंतर हा मोर्चा निघाला आहे.
आज मुंबईमध्ये पार पडलेल्या ठाकरे बंधूंच्या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मीराभाईंदर शहरासह संपूर्ण महाराष्ट्रात मराठी अस्मितेला नवी संजीवनी मिळाल्याचे चित्र दिसून येत आहे.
मीरारोडच्या शांतीपार्क परिसरात असलेल्या ‘जोधपूर स्वीट्स अॅण्ड नमकीन’ या दुकानाच्या मालकास केवळ भाषेच्या मुद्द्यावरून मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आल्याच्या घटनेने शहरात संतापाची लाट उसळली आहे.
शालेय शिक्षण मंडळाने केलेल्या या हिंदी सक्तीने राज्यातील राजकीय वातावरण देखील चांगलेच तापले आहे. अशातच आता पुन्हा मनसे कार्यकर्त्यांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
वसई विरार परिसरात अवैधल शस्त्रसाठा बाळगणाऱ्या गुन्हेगारांवर खंडणी विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. पोलीस यंत्रणेच्या सतर्ककेचं सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
क्लस्टर योजना ही नागरिकांचं पुनर्वसन करण्यासाठी राबवण्यात आली आहे मात्र गेसे दोन वर्ष मीरा भाईंदर पालिका हद्दीतील नागरिकांना त्यांच्या हक्कांच्या घरासाठी संघर्ष करावा लागत असल्याचं दिसून येत आहे.
भाईंदर पूर्वमधील इंद्रलोक परिसरात आज दुपारी एक गंभीर घटना घडली. तपोवन शाळेच्या मागील भागात एका खाजगी बिल्डरकडून सुरू असलेल्या पायलिंगच्या कामादरम्यान अचानक जमीन खचली आणि संपूर्ण रस्ता ढासळला.
दि. 24 एप्रिल रोजी पश्चिम रेल्वे अंतर्गत येणाऱ्या स्थानकांतील खासदारांची एक विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत खासदार नरेश म्हस्के यांनी कामात हलगर्जी करणाऱ्या रेल्वे अधिकाऱ्यांचा चांगलाच समाचार…
मेट्रो कारशेडसाठी जवळपास 12 हजार झाडे तोडली जाणार आहेत. यामुळे परिसरातील पर्यावरणावर मोठा परिणाम होणार असून, येथील जैवविविधता धोक्यात येईल असं येथील गावकऱ्यांचं म्हणणं आहे.