कालच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करून केकेआरला 148 रन्सचे टार्गेट दिले होते. केकेआरने हे टार्गेट 6 विकेट्स गामावत शेवटच्या ओव्हरमध्ये पूर्ण केले. मात्र या सामन्यात दिपक चाहरचे सेलिब्रेशन व्हायरल…
मुंबई इंडियन्सने पॉवर प्ले मध्ये चांगली गोलंदाजी केली. कॉर्बिन बॉशने कर्णधार अजिंक्य रहाणेला 21 रन्सवर करून आउट झाला. तर दीपक चाहरने फीन एलनची विकेट घेतली.
केकेआरचे गोलंदाज आज मुंबईच्या फलंदाजीचा अभ्यास करूनच मैदानात उतरले असल्याचे पाहायला मिळाले. कॅमेरून ग्रीनने रियान रिकल्टनला आउट केले. सौरभ दुबेने रोहित शर्माची विकेट पटकावली.
ईडन गार्डन्सवरील पिच फंलदाजासाठी फायदेशीर आणि अनुकूल मानली जाते. या पिचवर दव मोठी भूमिका बजावू शकतो. म्हणून नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.
इंडियन प्रीमियर लीगमधील पर्पल कॅपसाठीची शर्यत २ एप्रिल रोजी सुरू होईल. हंगामात सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी असलेल्या गोलंदाजाला सामन्यादरम्यान पर्पल कॅप प्रदान केली जाईल.
सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत, केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणे, ग्रीनच्या वेगवान गोलंदाजीच्या अभावाबाबत सांगितला. रहाणेच्या या वक्तव्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियातील संवाद पद्धतींबद्दल आणखी प्रश्न उपस्थित केले आहेत.
मुबंई इंडियन्सविरुद्ध झालेल्या पराभवानंतर धक्कादायक विधान केले आहे. कॅमेरॉन ग्रीनची मैदानातील अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली आणि सामन्यानंतर या घटनेबद्दल विचारले असता कर्णधार अजिंक्य रहाणे थोडा नाराज दिसला.
सामन्यामध्ये हार्दिक पांड्या आणि अजिंक्य रहाणे हे दोन्ही कर्णधार जेव्हा नाणेफेकीसाठी आले होते यावेळी एक अशी घटना झाली त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या संघावर आता अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
कोलकाता नाइट रायडर्स प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरली. कर्णधार अजिंक्य रहाणे आणि फीन एलन यांनी डावाची सुरुवात केली. फीन एलनने 17 चेंडूत 37 धावांची खेळी केली.
IPL Live: मुंबईचे वानखेडे स्टेडियम हे फलंदाजीसाठी उत्तम समजले जाते. या स्टेडियमवर चौकार, षटकार जास्त प्रमाणात लगावले जातात. पहिल्यांदा फलंदाजी केल्यास इथे 180 पर्यंत स्कोअर झाला आहे.
कोलकाता नाइट रायडर्सकडे देखील चांगला समतोल पाहायला मिळत आहे. यंदा अजिंक्य रहाणे केकेआरचे नेतृत्व करत आहे. फीन एलनसह तो ओपन करू शकतो. तसेच त्यांची गोलंदाजी देखील सक्षम पाहायला मिळत आहे.
मुंबई आणि केकेआर हे दोन्ही संघ एकदम मजबूत स्थितीत असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र सामना सुरू होण्याआधी मुंबईच्या संघात महत्वाचे खेळाडू खेळणार नसल्याचे म्हटले जात आहे.
केकेआरने मुंबईविरुद्ध वानखेडे स्टेडियमवर केवळ 12 पैकी 2 च सामने जिंकले आहेत. त्यामध्ये पहिला सामना 2012 मध्ये आणि दूसरा सामना 2024 मध्ये केकेआरने जिंकला होता.
मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स आज आमनेसामने येणार आहेत, अशा परिस्थितीत मुंबई इंडियन्स आपला पाच वर्षांचा आयपीएल विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करेल.
आयपीएल 2026 चा दुसरा सामना मुंबई इंडियन्सचा सामना कोलकाता नाईट रायडर्सशी होईल. या सामन्यामध्ये दोन्ही संघाची प्लेइंग 11 कशी असणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
पाच वेळचे विजेते मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात आयपीएल २०२६ चा दुसरा सामना रविवारी होणार आहे. या ऐतिहासिक स्टेडियमची खेळपट्टी सामन्यात महत्त्वाची भूमिका बजावेल.
प्रत्येक सामन्यानंतर त्यांच्या बेस्ट खेळाडूला बॅच दिले जाते आणि सत्कार केला जातो. यामध्ये सर्वोत्तम अष्टपैलूमध्ये MI विरुद्ध कोलकत्ता सामन्याचा पुरस्कार मुंबई इंडियन्सच्या संघाने अश्वनी कुमार याला दिला.
आता पंजाबच्या झांजेरी येथून येणारी अश्वनी रातोरात स्टार बनला आहे. पण या टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठी या तरुण गोलंदाजाला खूप संघर्ष करावा लागला आहे. हे त्याचे वडील आणि भाऊ यांनी सांगितले.