इंडियन प्रीमियर लीगमधील पर्पल कॅपसाठीची शर्यत २ एप्रिल रोजी सुरू होईल. हंगामात सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी असलेल्या गोलंदाजाला सामन्यादरम्यान पर्पल कॅप प्रदान केली जाईल.
सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत, केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणे, ग्रीनच्या वेगवान गोलंदाजीच्या अभावाबाबत सांगितला. रहाणेच्या या वक्तव्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियातील संवाद पद्धतींबद्दल आणखी प्रश्न उपस्थित केले आहेत.
मुबंई इंडियन्सविरुद्ध झालेल्या पराभवानंतर धक्कादायक विधान केले आहे. कॅमेरॉन ग्रीनची मैदानातील अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली आणि सामन्यानंतर या घटनेबद्दल विचारले असता कर्णधार अजिंक्य रहाणे थोडा नाराज दिसला.
सामन्यामध्ये हार्दिक पांड्या आणि अजिंक्य रहाणे हे दोन्ही कर्णधार जेव्हा नाणेफेकीसाठी आले होते यावेळी एक अशी घटना झाली त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या संघावर आता अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
कोलकाता नाइट रायडर्स प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरली. कर्णधार अजिंक्य रहाणे आणि फीन एलन यांनी डावाची सुरुवात केली. फीन एलनने 17 चेंडूत 37 धावांची खेळी केली.
IPL Live: मुंबईचे वानखेडे स्टेडियम हे फलंदाजीसाठी उत्तम समजले जाते. या स्टेडियमवर चौकार, षटकार जास्त प्रमाणात लगावले जातात. पहिल्यांदा फलंदाजी केल्यास इथे 180 पर्यंत स्कोअर झाला आहे.
कोलकाता नाइट रायडर्सकडे देखील चांगला समतोल पाहायला मिळत आहे. यंदा अजिंक्य रहाणे केकेआरचे नेतृत्व करत आहे. फीन एलनसह तो ओपन करू शकतो. तसेच त्यांची गोलंदाजी देखील सक्षम पाहायला मिळत आहे.
मुंबई आणि केकेआर हे दोन्ही संघ एकदम मजबूत स्थितीत असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र सामना सुरू होण्याआधी मुंबईच्या संघात महत्वाचे खेळाडू खेळणार नसल्याचे म्हटले जात आहे.
केकेआरने मुंबईविरुद्ध वानखेडे स्टेडियमवर केवळ 12 पैकी 2 च सामने जिंकले आहेत. त्यामध्ये पहिला सामना 2012 मध्ये आणि दूसरा सामना 2024 मध्ये केकेआरने जिंकला होता.
मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स आज आमनेसामने येणार आहेत, अशा परिस्थितीत मुंबई इंडियन्स आपला पाच वर्षांचा आयपीएल विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करेल.
आयपीएल 2026 चा दुसरा सामना मुंबई इंडियन्सचा सामना कोलकाता नाईट रायडर्सशी होईल. या सामन्यामध्ये दोन्ही संघाची प्लेइंग 11 कशी असणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
पाच वेळचे विजेते मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात आयपीएल २०२६ चा दुसरा सामना रविवारी होणार आहे. या ऐतिहासिक स्टेडियमची खेळपट्टी सामन्यात महत्त्वाची भूमिका बजावेल.
प्रत्येक सामन्यानंतर त्यांच्या बेस्ट खेळाडूला बॅच दिले जाते आणि सत्कार केला जातो. यामध्ये सर्वोत्तम अष्टपैलूमध्ये MI विरुद्ध कोलकत्ता सामन्याचा पुरस्कार मुंबई इंडियन्सच्या संघाने अश्वनी कुमार याला दिला.
आता पंजाबच्या झांजेरी येथून येणारी अश्वनी रातोरात स्टार बनला आहे. पण या टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठी या तरुण गोलंदाजाला खूप संघर्ष करावा लागला आहे. हे त्याचे वडील आणि भाऊ यांनी सांगितले.
काल 31 मार्च रोजी वानखेडे स्टेडियमवर कोलकत्ता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये सामना खेळवण्यात आला. या सामन्यात मुंबईने केकेआरचा पराभव केला. तसेच सूर्यकुमार यदावने एक विक्रम केला आहे.
मुंबई इंडियन्सच्या संघाने केकेआरवर एकतर्फी विजय मिळवला. या सामन्यात अश्विनी कुमार या पदार्पणवीर गोलंदाजाने महत्वाची भूमिका बजावली. त्याच्या संघर्षाबद्दल अश्विनीच्या वडिलांनी सर्व कहाणी सांगितली आहे.
IPL 2025 मध्ये या सीझनचा 12 वा सामना मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला जात आहे. कोलकाताने सर्वबाद 116 धावा केलंय आहेत. मुंबईच्या गोलंदाजांनी प्रभावी मारा करत कोलकताला…
आयपीएल 2025 चा 12 वा सामना वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला जात आहे. मुंबईकडून अश्विनी कुमार या 23 वर्षीय गोलंदाजाने पदार्पणातच मोठी कामगिरी केली आहे.