शिवसेना ठाकरे गटाच्या टीकेला प्रत्युत्तर देताना शिंदे गटाच्या नेत्यांनी होय, अमित शाह आमच्या पक्षाचे प्रमुख आहेत असे वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.
ठाकरे ब्रॅन्डवर टीका केली जात असल्याचे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे. यावर प्रत्युत्तर देताना संजय शिरसाट यांनी ठाकरे ब्रँड आता संपलेला आहे, अशी टीका केली आहे.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी त्यांची भेट घेतली आहे.
राज्यामध्ये मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर झाले आहे. यामध्ये अनेक नेत्यांना महत्त्वाची खाती मिळाली आहेत. यानंतर आता पालकमंत्री पदासाठी नेत्यांची रस्सीखेच सुरु झाले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर देखील सरकार स्थापन केले जात नसल्यामुळे टीकेची झोड एकनाथ शिंदे यांच्यावर केली जात आहे. आता संजय शिरसाट यांनी विरोधकांना सुनावले आहे.
"माझ्या मतदारसंघातील जनतेला ठाऊक आहे, संजय शिरसाठ काय आहेत, त्यामुळे विरोेधकांनी कितीही फेक व्हिडीओ दाखवले तरी याचा काहीही परिणाम होणार नाही". असं संजय शिरसाट यांनी सांगितलं.
गेल्या काही दिवसांपासून उघडीप दिलेला पाऊस बऱ्याच जिल्ह्यांमध्ये मुसळधार होताना दिसत आहे. त्यातच जळगावात मुसळधार पाऊस झाला आहे. शहरासह जिल्हाभरात पावसाचे अधुनमधून झोडपणे सुरूच आहे.
ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) गटावर जोरदार निशाणा साधला होता. त्यानंतर आता शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (MLA Sanjay Shirsat) यांनीही…
सामनामधील अग्रलेखानंतर राज्यातील मविआ गटात मोठी चढाओढ पाहायला मिळाली. सामन्यातील अग्रलेखामध्ये शरद पवारांना अजून राजकीय वारसदार करता आला नाही, असे भाष्य करीत राष्ट्रवादीच्या सध्याच्या स्थितीवर वेगवेगळे भाष्य करीत, अप्रत्यक्षपणे टीकादेखील…
आमदार शिरसाटांना सोमवारी, १७ ऑक्टोबर रोजी रात्री हृदयाचा त्रास जाणवू लागला. त्यांच्यावर औरंगाबादच्या सिग्मा रुग्णालयात उपचार करण्यात आले. येथे डॉक्टर उन्मेष टाकळकर आणि त्यांच्या टीमने उपचार केले. त्यानंतर शिरसाट यांना…
औरंगाबादेतील एका कार्यक्रमात ते बोलत होते त्यावेळी त्यांनी शिंदे सरकारमध्ये मंत्रिपद न मिळाल्याची खदखद व्यक्त केली. काही दिवसांपुर्वीही त्यांनी अशाच पद्धतीने शिंदे गटावर आपली जाहीर नाराजी ट्विटच्या माध्यमातून केली होती.
मातोश्रीवर पुन्हा जाणार नाही. उद्धव ठाकरेंनी भूमिका बदलावी, भूमिका बदलणे तुमच्या हातात नसेल. शिंदे साहेबांनी जी भूमिका घेतली त्यामुळे ४० आमदार बाहेर पडले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर राहिलो तर ती आमची आत्महत्या…
संजय राऊतांना कसली भीती वाटत नाही, त्यांना आत्मविश्वास आहे की, ते जे करताय ते सर्व खरे करत आहे. म्हणून घाबरायचे काही कारण नाही, मोठ्या प्रमाणावर अधिकारी गेल्याने त्यांच्यावर अटकेची कारवाई…
पक्षाचा मुख्यमंत्री असताना शिवसैनिकांना (Shivsainik) काही मिळाले नाही. शिवसैनिकांचे एकही काम झाले नाही. दुसऱ्या पक्षाची कामे झाले, तिसऱ्याचा पक्ष वाढला, आम्ही गेलो चार नंबरवर अशी टिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…