सूर्यकुमार यादव आणि त्यांच्या पत्नी देविशा यांना नुकतेच कन्यारत्न प्राप्त झाले आहे. त्यामुळे सूर्यकुमार यादव मुंबईच्या संघासोबत उपलब्ध नव्हते. त्यामुळे उद्या सूर्यकुमार उद्या खेळणार की नाही याबाबत माहिती समोर येत…
मात्र मुंबई इंडियन्स संघ व्यवस्थापन हार्दिक पंड्याच्या मागे खंबीरपणे उभे असल्याचे समजते आहे. गेल्या काही सामन्यांतील पराभवानंतर सोशल मीडिया आणि क्रिकेट वर्तुळात हार्दिक पांड्याला कर्णधारपदावरून हटवण्याची मागणी जोर धरत ह
मुंबई इंडियन्सला यंदाच्या हंगामात साजेशी कामगिरी करता आलेली नाही. मुंबई इंडियन्सने 10 पैकी 7 सामने गमावले आहेत. त्यामुळे हार्दिक पंड्याच्या नेतृत्वावर टीका होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
मुंबई इंडियन्सचा फिरकी गोलंदाज रघु शर्माने लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध आपली पहिली आयपीएल विकेट घेतली आणि आपल्या १५ वर्षांच्या संघर्षाची आठवण सांगणारी एक भावनिक चिठ्ठी लिहून हा आनंद साजरा केला.
मुंबई इंडियन्सकडून रियान रिकल्टनने आणि रोहित शर्माने चांगली सुरुवात केली. पॉवर प्लेमध्ये मुंबई इंडियन्सने धमाकेदार सुरुवात केली. रोहित शर्मा आणि रियान रिकल्टनने शतकी भागीदारी केली.
२०२६ च्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये पंजाब किंग्सची विजयी मालिका संपुष्टात. मात्र दोन सामने गमावूनही, संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर कायम आहे. MI मात्र प्लेऑफच्या रेसमधून बाहेर गेली आहे
संजू सॅमसन गेल्या काही सामन्यांमध्ये चांगल्या फॉर्ममध्ये होता. मात्र आजच्या सामन्यात तो केवळ 37 रन्सची खेळी तो आउट झाला. तर उर्वील पटेलने 12 बॉलमध्ये 24 रन्सची खेळी केली.
कर्णधार हार्दिक पंड्याने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर रियान रिकल्टन आणि विल जॅक्सने मुंबई पलटणच्या डावाची सुरूवात केली. मात्र विल जॅक्सने आजच्या सामन्यात चांगली खेळी करू शकला नाही.
चेन्नईचे चेपॉक मैदान हे परंपरेने फिरकीपटूंसाठी नंदनवन मानले जाते. मात्र यंदा या हंगामात खेळपट्टी वेगळ्या स्वरूपाची दिसून आली आहे. आता ही खेळपट्टी फलंदाजीसाठी उपयुक्त दिसून आली आहे.
मुंबई इंडियन्स आयपीएल २०२६ मध्ये प्लेऑफमध्ये पोहोचू शकेल का, की त्यांचा प्रवास संपला आहे? या प्रश्नाचे उत्तर म्हणजे अव्वल चार संघांमध्ये स्थान मिळवण्यासाठी हा संघ कोणते २ बदल करू शकतो…
सध्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा संघ विजयासाठी संघर्ष करत आहे. 8 पैकी फक्त 2 च सामने मुंबई इंडियन्सने जिंकले आहेत. यामध्ये जसप्रीत बुमराहला अद्याप सूर गावसलेला दिसून येत नाहीये.
टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा मुंबई इंडियन्सचा निर्णय सार्थ ठरवत रायन रिकल्टनने सुरुवातीपासूनच हैदराबादच्या गोलंदाजांवर हल्ला केला. रिकल्टनने मैदानाच्या चहुबाजूंनी फटकेबाजी करत नॉट आउट 123 रन्सची खेळी केली.
सनरायझर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सविरुद्ध २४४ धावांचे लक्ष्य यशस्वीरित्या पूर्ण केले. हार्दिकच्या कर्णधारपदाखाली खेळलेल्या ९ सामन्यांमध्ये २०० हून अधिक धावांचे लक्ष्य पूर्ण करण्याची ही दुसरी वेळ आहे
हार्दिक पंड्याने एसआरएचविरुद्ध टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा त्याला रोहित शर्मा खेळण्याच्याबात प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी कर्णधार हार्दिक पंड्याने यावर भाष्य केले आहे.
मुंबई इंडियन्ससाठी आजचा सामना महत्वाचा असणार आहे. आरसीबीविरुद्ध रोहित शर्मा दुखापतग्रस्त झाला आहे. त्यामुळे तो आजच्या सामन्यात खेळणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुंबई इंडियन्सचे नेतृत्व हार्दिक पंड्या करत आहे. मात्र या हंगामात मुंबई इंडियन्स केवळ 2 सामने जिंकू शकली आहे. पूर्ण संघाची कामगिरी एकूण फारशी साजेशी राहिलेली नाहीये.
आयपीएल २०२६ मध्ये आरसीबीविरुद्ध फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू रोहित शर्माच्या गुडघ्याला दुखापत झाली. या दुखापतीमुळे तो गेल्या काही सामन्यांपासून मैदानाबाहेर आहे.
हार्दिक पांड्याच्या जागी पुन्हा एकदा 'हिटमॅन' रोहित शर्माकडे नेतृत्व सोपवले जावे अशी चर्चा जोर धरू लागली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली संघाने पाच आयपीएल ट्रॉफी जिंकल्या आहेत.
आतापर्यंत मुंबईला केवळ दोनच सामने जिंकता आले आहेत. सलग होणाऱ्या या पराभवांच्या मालिकेत, मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या आता तीव्र टीकेच्या आणि छाननीच्या केंद्रस्थानी आला आहे.