Mumbai Weather: मुंबईत पावसाचा जोर ओसरणार असून तापमान ३२ अंशांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने ७ ऑगस्टपर्यंत कोणताही अलर्ट जारी केलेला नाही; पाहा सविस्तर अपडेट
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमधील पाणीसाठा आता ८८.८१ टक्क्यांवर पोहोचला असून, एकूण १२.८५ लाख दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध आहे. हा साठा एप्रिल २०२७ अखेरपर्यंत मुंबईची पाण्याची गरज भागवण्यासाठी पुरेसा असल्याचे…
मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी! मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून वाहू लागला असून, यंदाच्या पावसाळ्यात भरून वाहणारा तो तिसरा तलाव ठरला आहे. सातही तलावांमधील एकूण जलसाठा 61.90 टक्क्यांवर पोहोचला…
Mumbai Rain: काही दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबईसह राज्यातील अनेक भागांत पुन्हा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे सखल भागांत पाणी साचण्यास सुरुवात झाली असून रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर त्याचा परिणाम…
Maharashtra Weather: भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, पुढील ४८ तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात कमाल तापमानात १ ते २ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. राज्यातील बहुतांश भागात आर्द्रता…
Pankaja Munde: मुंबईत मुसळधार पावसामुळे हजारो झाडे पडून ५ जणांचा मृत्यू झाला आहे. यावर पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी सरकारचा ॲक्शन प्लॅन आणि ३०० कोटी वृक्षलागवडीचा संकल्प जाहीर केला.
Mumbai Lake Level Updates: मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी! मुसळधार पावसामुळे मुंबईला पिण्याचे पाणी पुरवणारे तुळशी आणि विहार हे तलाव ओव्हरफ्लो झाले असून एकूण पाणीसाठा ४८.५९ टक्क्यांवर पोहोचला आहे.
मुंबई आणि एमएमआरच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकारने मेगा मास्टर प्लॅन जाहीर केला आहे. 13 हजार कोटींचा पूरनियंत्रण आराखडा, AI आधारित प्रशासन, धारावी पुनर्विकास, मेट्रो विस्तार, जलसुरक्षा, काँक्रीट रस्ते आणि 2047…
Mumbai Local: मुंबई, ठाणे आणि उपनगरांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका आता रेल्वे वाहतुकीलाही बसला आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील लोकल सेवा विस्कळीत झाल्याने हजारो प्रवाशांचा खोळंबा झाला असून कामावर…
‘वीण दोघांतली ही तुटेना’च्या सेटवर कलाकारांनी एकत्र येत गरमागरम कांदाभजी बनवल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. पण तेजश्री प्रधान व्हिडिओत नसल्याने तिच्या मजेशीर कमेंटची सोशल मीडियावर चर्चा रंगली.
मुंबईतील मुसळधार पाऊस आणि खराब हवामानामुळे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील १७ विमाने रद्द करण्यात आली असून ३६५ फ्लाईट्स उशिराने धावत आहेत. इंडिगो आणि आकासा एअरने प्रवाशांसाठी ट्रॅव्हल ॲडव्हायझरी जारी…
मुंबईच्या मानखुर्दमध्ये घर कोसळून ६ जणांचा मृत्यू झाल्यानंतर आमदार अबू आझमी यांनी बीएमसीमधील भ्रष्टाचारावर तीव्र आक्षेप घेतला असून दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करून जेलमध्ये पाठवण्याची मागणी केली आहे.
महाराष्ट्रात ८ जुलै २०२६ पर्यंत पावसाचा 'रेड अलर्ट' जारी करण्यात आला आहे. परिस्थिती गंभीर असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व खासगी कंपन्यांना कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' देण्याचे कडक निर्देश दिले…
मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी परिस्थितीवर प्रकाश टाकताना सांगितले की, माननीय मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत नमूद केल्याप्रमाणे हा निसर्गाचा मोठा प्रकोप असून ही अभूतपूर्व परिस्थिती आहे.
Mumbai Rain: महाराष्ट्रात पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली असून मुंबई, पुणे, ठाणे, रायगड आणि पालघरमध्ये मुसळधार पावसाचा तडाखा बसत आहे. रेल्वे, रस्ते वाहतूक आणि दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम झाला…
मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर सोमवार ६ जुलै २०२६ रोजी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि कल्याण-डोंबिवलीतील सर्व शाळा-महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. रायगड आणि पुण्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे.
मुंबईतील कुर्ला येथे मुसळधार पावसात झाड अंगावर पडल्याने एका ६३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. महापौर रितू तावडे यांनी ५ लाखांची मदत जाहीर केली असून यावरून किशोरी पेडणेकर आणि महापौरांमध्ये वाद…
डोंबिवलीतील कल्याण-शीळ मार्गालगतच्या मानपाडा–माणगाव परिसरात सलग तीन दिवस पाणी साचल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. आमदार राजेश मोरे यांनी पाण्यात उतरून परिस्थितीची पाहणी केली आणि अधिकाऱ्यांना तातडीने पाण्याचा निचरा करण्याचे…
Heavy Rain News: मुंबईतील मुसळधार पावसात उर्वशी ढोलकियाचा मुलगा क्षितिज ढोलकियाच्या BMW कारवर झाड कोसळून मोठे नुकसान झाले. सुदैवाने तो सुरक्षित असून मोठी दुर्घटना टळली.
चेंबूरमध्ये शालेय बसवर झाड कोसळून ११ वर्षीय विहान श्रीवास्तवच्या मृत्यूनंतर शिवसेनेने बीएमसीवर गंभीर आरोप करत मुंबईतील सर्व धोकादायक झाडांचे स्वतंत्र ऑडिट करण्याची मागणी केली आहे.